![Voices From Sahyadri](/img/default-banner.jpg)
- 123
- 956 752
Voices From Sahyadri
เข้าร่วมเมื่อ 4 ก.พ. 2021
माफीनामा की दयेचा अर्ज..? काय आहे सत्य..? शरद पोंक्षे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचे भाषण..
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानच्या Cellular Jail मध्ये असताना माफीनामे लिहिले असा एक प्रचार सतत केला जातो... पण माफीनामा या शब्दाचा अर्थ काय!? सावरकरांनी जे लिहिलं तो माफीनामा नसून दयेचा अर्ज होता. दयेचा अर्ज सादर करणं हा एक मूलभूत मानवी अधिकार आहे. प्रत्येक राष्ट्रात त्याची तरतूद आहे. या बद्दल आपल्या व्याख्यानात प्रसिद्ध अभिनेते आणि सावरकर प्रेमी मा. शरद पोंक्षे यांनी सविस्तर सांगितलं आहे. @sharadponksherashtrayswaha5965
Video आवडला तर like करा share करा आणि channel ला subscribe करा.
Video आवडला तर like करा share करा आणि channel ला subscribe करा.
มุมมอง: 17
วีดีโอ
Medieval Geopolitics : How was Shivaji Maharaj's relations with Europeans?
มุมมอง 4202 หลายเดือนก่อน
Today, foreign policy, also known as external policy, is a country's strategies and actions that guide its relationships with other countries, international organizations, and unions. It's a combination of global issues, relationships with other countries, and domestic politics. But all this was relevant even in historical times and especially during the medieval period when the expansionist po...
महाराष्ट्र भूमी ही आमुची...! Maharashtra Day video
มุมมอง 1222 หลายเดือนก่อน
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पण महाराष्ट्राचा इतिहास खूप जुना आहे, खूप उज्वल आहे.. समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात "महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे" असं लिहिले आहे. म्हणजे 'महाराष्ट्र' हा काही फक्त एक भूभाग नव्हे, तर तो एक विचार आहे, ती एक प्रेरणा आहे.. पुढे समर्थ रामदास स्वामींनी संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात, "महाराष्ट्र राज्य कराव...
शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात गुन्हा केला तर वशिला आणि नातं चालत नाही...!
มุมมอง 1K2 หลายเดือนก่อน
References - सभासद बखर आज्ञापत्र इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांची व्याख्यानं राजा शिवछत्रपती ग्रंथ निनाद बेडेकरांची व्याख्यानं खालील link वर click करून पहा th-cam.com/video/i-OMPxL31wg/w-d-xo.html
Untold story of how Chatrapati Shivaji Maharaj REVIVED HINDUISM in India...
มุมมอง 8142 หลายเดือนก่อน
In medieval India, foreign invaders had took control of the political and military power. Due to their unchecked power and domination they had started to damage the Indian civilization. But finally, a ray of hope was born in the form of Shivaji Maharaj. Shivaji Maharaj countered the activities of the invaders and restored the Indic culture. One can refer the literature of contemporaries of Shiv...
The most HEART-WRENCHING story of a brave Indian King | Chatrapati Sambhaji Maharaj
มุมมอง 713 หลายเดือนก่อน
Chhatrapati Sambhaji Maharaj was the son of Shivaji Maharaj and he was the second Maratha king. Sambhaji Maharaj Punyatithi is on Amavasya that is the moonless night in the Indian month of Falgun. Sambhaji Maharaj samadhi is in Vadu Tulapur near Pune. This young King had fought battles on several fronts. In 1682 Aurangzeb had left Delhi to conquer Deccan and become the master of entire Bharat. ...
Difference in mentality of Marathas and Mughals...
มุมมอง 1184 หลายเดือนก่อน
Maratha empire was established by Chatrapati Shivaji Maharaj. He gave the ideal of Hindavi Swarajya. He not only fought for self-rule by himself but he also inspired generations hence for the same. It was his inspiration that later took the Maratha empire at its peak. Maratha empire rulers after Shivaji maharaj kept the values of Shivaji Maharaj alive and that inspired them to expand the bounda...
मराठी भाषेवर शिवरायांचे अतूट प्रेम...! । मराठी राजभाषा दिन | Shivaji Maharaj
มุมมอง 2674 หลายเดือนก่อน
मराठी भाषेवर शिवरायांचे अतूट प्रेम...! । मराठी राजभाषा दिन | Shivaji Maharaj
Chatrapati Shivaji Maharaj's FARM POLICIES..!
มุมมอง 1704 หลายเดือนก่อน
Chatrapati Shivaji Maharaj's FARM POLICIES..!
शिवरायांनी धर्मांधतेवर कशी मात केली?? | Shivaji Maharaj against religious persecution...
มุมมอง 7284 หลายเดือนก่อน
शिवरायांनी धर्मांधतेवर कशी मात केली?? | Shivaji Maharaj against religious persecution...
5 POWERFUL LESSONS to learn from Prime Minister of India, Narendra Modi...
มุมมอง 435 หลายเดือนก่อน
5 POWERFUL LESSONS to learn from Prime Minister of India, Narendra Modi...
अयोध्या सजली...! श्री राम अयोध्येत परतले... | Ayodhya | Ram Mandir | Narendra Modi
มุมมอง 3535 หลายเดือนก่อน
अयोध्या सजली...! श्री राम अयोध्येत परतले... | Ayodhya | Ram Mandir | Narendra Modi
पानीपत युद्धाची न सांगितलेली गोष्ट... | Untold story of Battle of Panipat..
มุมมอง 1.7K6 หลายเดือนก่อน
पानीपत युद्धाची न सांगितलेली गोष्ट... | Untold story of Battle of Panipat..
Shivaji Maharaj's economic legacy: What are the Insights for "NEW INDIA's" prosperity??
มุมมอง 2636 หลายเดือนก่อน
Shivaji Maharaj's economic legacy: What are the Insights for "NEW INDIA's" prosperity??
शिवाजी महाराजांना किल्ले पाडावे का लागले???
มุมมอง 1.3K7 หลายเดือนก่อน
शिवाजी महाराजांना किल्ले पाडावे का लागले???
तांदुळवाडी किल्ल्याचा दीड - दोन हजार वर्षांचा इतिहास १०० वर्षात नाहीसा झाला?
มุมมอง 658 หลายเดือนก่อน
तांदुळवाडी किल्ल्याचा दीड - दोन हजार वर्षांचा इतिहास १०० वर्षात नाहीसा झाला?
Why Afzal Khan lost? And What are the 4 THINGS YOU can learn from it?
มุมมอง 1208 หลายเดือนก่อน
Why Afzal Khan lost? And What are the 4 THINGS YOU can learn from it?
महासत्ता बनण्यासाठी शिवचरित्रातील कोणत्या ३ नीतींचा वापर आजचा 'नवीन भारत' करत आहे?
มุมมอง 2K9 หลายเดือนก่อน
महासत्ता बनण्यासाठी शिवचरित्रातील कोणत्या ३ नीतींचा वापर आजचा 'नवीन भारत' करत आहे?
किल्ल्यावरील उध्वस्त अवशेष काय सांगतात...?
มุมมอง 27910 หลายเดือนก่อน
किल्ल्यावरील उध्वस्त अवशेष काय सांगतात...?
How Shivaji Maharaj defeated the British economically?
มุมมอง 399ปีที่แล้ว
How Shivaji Maharaj defeated the British economically?
अंदमान बोलावतंय...! पण कोणाला..? आणि कशासाठी..?
มุมมอง 381ปีที่แล้ว
अंदमान बोलावतंय...! पण कोणाला..? आणि कशासाठी..?
शिवकाळात कसा होता न्याय व कायदा...? । शिवाजी महाराज
มุมมอง 920ปีที่แล้ว
शिवकाळात कसा होता न्याय व कायदा...? । शिवाजी महाराज
दत्ताजी शिंदे | उत्तर भारतात मराठे..!! | बुरारी घाटची लढाई
มุมมอง 489ปีที่แล้ว
दत्ताजी शिंदे | उत्तर भारतात मराठे..!! | बुरारी घाटची लढाई
Shivaji Maharaj's Pratapgad fort | Where India's destiny changed..! | Indian History
มุมมอง 359ปีที่แล้ว
Shivaji Maharaj's Pratapgad fort | Where India's destiny changed..! | Indian History
शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आधुनिक Management ची तत्व कशी शिकता येतात? | SWOT analysis
มุมมอง 3.3Kปีที่แล้ว
शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आधुनिक Management ची तत्व कशी शिकता येतात? | SWOT analysis
मराठ्यांच्या आरमारापुढे बलाढ्य इंग्रजांनी घातले लोटांगण | खांदेरी 1679 | Shivaji Maharaj
มุมมอง 994ปีที่แล้ว
मराठ्यांच्या आरमारापुढे बलाढ्य इंग्रजांनी घातले लोटांगण | खांदेरी 1679 | Shivaji Maharaj
मावळ्यांची स्वराज्यनिष्ठा । सेवेचे ठाई तत्पर । हिरोजी इंदुलकर । Shivaji Maharaj | Ninad Bedekar
มุมมอง 23Kปีที่แล้ว
मावळ्यांची स्वराज्यनिष्ठा । सेवेचे ठाई तत्पर । हिरोजी इंदुलकर । Shivaji Maharaj | Ninad Bedekar
कान्होजी राजे आंग्रे यांना समुद्रडाकू (Pirate) का म्हंटले? Kanhoji Angre | Maratha Navy | History
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
कान्होजी राजे आंग्रे यांना समुद्रडाकू (Pirate) का म्हंटले? Kanhoji Angre | Maratha Navy | History
*2 मिनिटांत ठोकला* 😂😂😂😂
Very nice
धन्यवाद व्हाईस फ्राॅम सह्याद्री >>>>>> उत्कृष्ट दर्शनपट(व्हीडीओ), ________पण कीतीतरी__जागांवर__नैसर्गिक पार्श्वसंगीत,उदा__पाऊस_वारा_धबधबा_ खळाळता पाण्याचा प्रवाह___यांची प्रत्यक्ष हजेरी असतानां,इतर साधनांचा वापर टाळता आला असता !!!!. कृपया नमुद व्हावे !!. 卐ॐ卐
जय भवानी जय शिवराय
🙏निष्ठा कशी असावी तर हिरोजी इंदुलकर यांच्या सारखी सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली ,तुह्मी सर, !🙏🙏 great ऑफ maratha , chimaji appa
आजचा फडणवीस
ताज महालात घोडे बांधण्यात खटाव तालुक्यातून योगदान आहे ते म्हणजे बुध येथील महादजी शिंदे यांचे सहकारी सरदार आंबोजीराजे घाटगे यांचे. आंबोजीराजे घाटगे यांनी त्यांच्या निवृत्ती च्या काळात राजापूर हे गाव वसवले या ठिकाणी तीन एकरात तीन मजली राजवाडा बांधला, जानुबाई मंदिर बांधले. गावास तटबंदी बांधून घेतली.
Wow so nice 😂😂❤❤
शिवाजी महाराज म्हणजे काही फडणवीस नव्हते.
😮
Saheb kiti khotabolal
Jai jijaiu noshivaji
Our king: the great chhatrapati shivaji maharaj
🙏🚩
Jay Shri Ram❤❤❤❤
पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मल्हारराव होळकराना आदेश दिला तुम्ही इंदूरला जाऊन राज्य स्थापन करा. आणि राणोजी शिंदेना आदेश दिला तुम्ही ग्वाल्हेरला जाऊन राज्य स्थापन करा त्याप्रमाणे त्या दोघानी त्या त्या ठिकाणी जाऊन राज्य स्थापन केले नाना फडणविसाना दमा होता त्यामुळे ते प्रत्यक्ष लढाईवर कधी जाऊ शकले नाहीत.
खुपच छान मांडणी आणि इतिहासाचा अभ्यास❤
🙏🚩
Shiv Swarajya🧡
🙏🚩
खूप छान प्रेरणादायी विवेचन!!!
🙏🚩
जय शीवराय अतीशय सुदंर गाव एकदा नक्कीच जानार
🙏🚩
हिरोजी ना मृत्यू दंड का दिला.
Jai shivrai❤❤❤
Shri Ram Samarth
खुपच छान सर
बेडेकर साहेबांचा अभ्यास भरपूर दिसते
Jay shivray
Jay jeejau jay shivray 🚩🚩🚩🚩
Jay Jay Raghuveer Samarth
जय जय रघुवीर समर्थ..!!🙏🚩
छानचं संकलन.... ⛳ 🙏
मराठ्यांचा गौरव आहे कारण मराठ्यांना संपूर्ण हिंदुस्थानातून कोणाचीही मदत नव्हती, अन्नाची रसद बंद पडली उपाशीपोटी लढले मराठे तरीही हार मानली नाही, पळ काढला नाही.
*हॉटेल सुधागड भटकंती* सर्वांना नमस्कार मी निशांत तांबट सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर मध्ये राहतो. *सुधागड किल्ल्यावर येणाऱ्या सर्व ट्रेकर्स मित्रांची सुधागडावर तसेच पाच्छापूर गावात चुलीवरच्या स्वादिष्ट घरगुती जेवणाची व मुक्कामाची उत्कृष्ट सोय केली जाईल. आमच्याकडे उत्तम पद्धतीची टेंट कॅम्पिंग सुविधा उपलब्ध आहे तसेच सुधागड किल्ला, ठाणाळे लेणी, खडसांबळे लेणी, सवाष्णी घाट, वाघजाई घाट, सरसगड किल्ला तसेच परिसरातल्या घाटवाटांच्या ट्रेकसाठी माहितगार गाईडची सोय योग्य दरात केली जाईल.* तुमचं हक्काचं घर समजून या !! फक्त फोन करा व बाकी सोय आमच्यावर सोपवा. *संपर्क : निशांत विश्वास तांबट* *मोबाईल नंबर* *92 25 13 62 15* *9423229420*
😎 "Promo sm"
Naman
Very informative! Rarely known piece of income. Just one suggestion. Increase the speed of the video a bit it feels slow.
🙏⚡
Jai shivaji jai Bhavani
महाराजांची शेवटची इच्छा मोदी, योगी लवकरच पूर्ण करणार..🚩🚩
What more lessons you think we can learn from prime minister Narendra Modi? Leave your thoughts below..
good
खूपच छान video.
व्वा!! छान! ही काल प्रकाशित व्हायला हवी होती.
Also Tararani's contribution in the fight against mughals is inspiring!And very good concept of connecting Shivaji maharaj's lessons with current world.Keep up the good work!Jai Shivrai🚩🚩🚩
Yes it is certainly inspiring..! Thanks for your encouraging words...
Very very inspiring!!
मराठे दिल्लीचे संरक्षक का राहीले त्याना दिल्ली ताब्यात घेऊन संपुर्ण देश चालवता येत नव्हता का पुणे सोडवत नव्हते काही गोष्टी चे उत्तर nahi सापडत सर धन्यवाद छान माहीती फ्रॉम belgavi कर्नाटक
मुघलांच निर्मूलन मराठ्यांना करायचंच होतं. थोरले बाजीराव यांच्या मनात ते होतच, पण परिस्थिती अनुकूल झाली नाही, मुघलांचे निर्मूलन केले असते तर उत्तरेतील इतर सर्व राज्यकर्त्यांनी बंड केले असते, बाजीराव म्हणाले होते की अमर्यादा झाल्याने राजकारणाचा दोर तुटतो. इतिहासात जर तर ला स्थान नाही पण कदाचित पानिपतावर आपला विजय झाला असता तर इतिहास काही वेगळा असता...
💯 👌
काबूल कंधार पासून दिल्ली पुण्यापेक्षा कमी अंतरावर किलोमीटर च्या हिशेबाने असेलही कदाचित ... पण मोठ्या नद्या आणि अवघड रस्ते ह्यामुळं हे अंतर कित्येक पाटींनी खडतर होतंच. अब्दाली पानिपत नंतर परत आलाच नाही हा दावा सुद्धा खोटा आहे. अब्दाली ने प्रत्यक्ष युद्धापूर्वी जशी मराठ्यांच्या सगळ्या विरोधकांची मोट बांधली, वेगवान नद्या ओलांडायचं तंत्र त्याला अवगत होतं , सैन्यात आपसातील मतभेद बाजूला ठेऊन कडक शिस्त पाळली जात होती, बेअदबी करणाऱ्यांना कठोर शिक्षा होत्या आणि संदेशवाहन चोख होतच ह्या उलट मराठा फौजेत आपसातील गटबाजी, परस्परांवर अविश्वास होता. पेशव्यांना उत्तरेत ऐनवेळी मदतीला धावून येतील असे मित्र तयार करणं जमलंच नव्हतं. उलट चौथाई वसुल करण्यात आणि इतर राजकारणांमुळे शत्रूच तयार केलेले होते. संदेशवाहक आणि हेर खातं पुरेसं कुशल नसल्यामुळं सैन्यात आपसात ताळमेळ अभावानेच होता. बाजारबूणगे यात्री, आबाल वृद्ध आणि मोहिमेला तीर्थयात्रेचं आलेलं स्वरूप, ही पराभवाची मुख्य कारण आहेत
हा video मराठ्यांचा पानिपतावर पराभव का झाला या बद्दल नसून त्याची दुसरी बाजू उलगडण्याचा एक प्रयत्न आहे. मराठे अखंड हिंदुस्थानचं संरक्षण करत होते हीच आधी खूप मोठी गोष्ट आहे. चौथाई गोळा करण्या शिवाय मराठ्यांना पर्याय नव्हता, एवढी मोठी फौज चालवायला पैसे लागतात, आणि अब्दाली सुध्दा या सर्व भारतीय राजवटीनकडून खंडणी गोळा करत होताच, पण मराठे हिंदुस्थानच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी लढत होते, पण तिथल्या स्थानिक राज्यकर्त्यांना स्वतःच्या स्वार्थापुढे हिंदुस्थानचा विचार करता आला नाही आणि म्हणून ते तटस्थ राहिले. पानिपत युद्धा आधी अफगाण सैन्य वारंवार दिल्लीत हैदोस घालत होतं पण पानिपत युद्धा नंतर अफगाण सैन्य खैबर खिंड ओलांडू शकलं नाही, प्रत्येक वेळी त्यांना शिखांनीच अडवलं. अफगाण सैन्याची ताकद मराठ्यांनी हिरावून घेतली होती. पुण्याहून दिल्लीला जाताना सुद्धा मोठ्या नद्या, जंगल वाटेत आहेत.. पानिपत हा पराभव नक्की आहे, पण त्या पराभवातून मराठे पुन्हा उभारी घेऊ शकले हेच या video मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे...🙏
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏🙏🙏🙏
अपरिचित, महत्वाची माहिती. खूप छान!!!
पानीपत युद्ध, भळभळती जखम कि गौरव..? तुमचं मत काय?
Nice video