महाराष्ट्राने अशी केली भारताची 'पाटीलकी'... । Dr. Sadanand More | EP - 1/2 | Behind The Scenes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचं आणि मराठा सत्तेचं स्थान काय? इंग्रजांनी भारताची सत्ता कुणाकडून हस्तगत केली? ब्रिटिश आणि मराठे यांच्यातला संघर्ष इतिहासात महत्त्वाचा का आहे? मराठ्यांच्या शौर्यापुढे अहमदशाह अब्दालीसह इतर अनेक बादशहांनी मान का तुकवली?
महाराष्ट्र दिनानिमित्त, ज्येष्ठ इतिहासकार आणि संतसाहित्याचे अभ्यासक, डॉ. सदानंद मोरे यांची खास मुलाखत... भाग १.
हा interview पाहून तरी आपण सर्वांनी राष्ट्र हेतुने एकत्र आलं पाहिजे ...." एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा " हे कायमचं बंद केलं पाहिजे ....आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी आपल्याला जो वारसा दिला तो जपणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे
प्रचंड ज्ञानसाठा, उत्तम मांडणी, सोप्पी भाषा, सखोल विश्लेषण. दुसऱ्या भागाची वाट पाहत आहोत.
ग्रेट भेट मधील ही एक महत्वाची मुलाखत आहे. खूपच अनमोल खजाना या मुलाखतीच्या माध्यमातून मोरे सरांनी उलगडून, उघडून दाखविला आहे. अनुभवाची गाठी , उघडोनी ज्ञानदृष्टी असेच या मुलाखती बद्दल म्हणावं लागेल.
सुंदर विवेचन.
तुम्ही आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय अधोगतीपर्यंत आला असतात तर जास्त आवडलं असतं.
अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणी!
आ.गुरूवर्य,सादर नमस्कार!!🙏🙏
अतिशय उत्तम विश्लेषण.मोरे सरांचा हातखंडा आहेच .
खूप छान मुलाखत ❤
I was eagerly waiting for More Sir's viedo. Thanks.
Superb storyteller.....HISTORY TEACHER
अगदी बरोबर आहे
खूप महत्त्वाचे महिती दिली सर
खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉🎉
चिकित्सक वृत्तीने इतिहासाचा अभ्यास कसा करावा याचा वस्तुपाठ म्हणजे सदानंद मोरे यांची मांडणी.
महाराष्ट्र हे आकाराने जर्मन वा जपान पेक्षा थोडे लहान आहे, मराठी भाषिक वर्गाला त्यांची भाषा वैद्यकीय वा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची का बनवता आली नाही. ऐतिहासिक व्यक्ती ह्या राज्यात जन्माला आल्या, तरीही हे राज्य प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत कमी का पडले???
अगदी खरे आहे
@@abhayborkar8753 भारतातल्या इतर राज्यांच्या तुलनेत खुप प्रगत आहे म्हणुनच इतर हिंदी भाषिक राज्य व गुजराथी महाराष्ट्रावर जळतात वीशेषता बी .जे पी खुप जळते कारण हा मर्दमराठ्यांचा प्रदेश आहे.
Karan fakta ek 'Maharashtrala' lagleli saglyat mothi kid 'Beimaan Dhokadhadibaj Chhali kapti Shadyantrakari Kutil Bahurupi Chhadmaveshi Videshi Pardeshi Yureshiyan Purshiyan iraniyan Vipra - Dvij Kokanastha Chitpawan Bramhan'.
सुंदर विवेचन !
मोरे सरांनी उत्तम विश्लेषण केले. आपला महाराष्ट्र दी ग्रेट. 🙏
सखोल अभ्यास केला आहे जो इतिहास माहीत नव्हता तो समजला डॉ मोरे साहेब धन्यवाद
प्राचीन इतिहास व मराठ्यांच्या इतिहासाचे असे भाग उपलब्ध झाल्यास WhatsApp विद्यापीठातील विद्यार्थ्यांची व नागरिक राजकीय साक्षर होण्यास सुरुवात होईल.तसेच भारतीयांना अर्थसाक्षर करण्यासाठी आपण प्रयत्न केल्यास लोकशाही समृद्ध होण्यास मदत होईल.धन्यवाद.
विचारप्रवर्तक मांडणी
मोरे सराना सतत एकावे असे वाटते
खूप छान विवेचन
अतिशय उत्तम विवेचन सर मनापासून धन्यवाद
@2.54 शिवछत्रपतींचा जो उल्लेख सरांनी केला तिथेच दिशा सेट झाली मुलाखतीची .....
तेच महत्वाचं आहे .उल्लेख करण्या सारखे दुसरे कोणी न व्हते.
@@rameshpatil287 खरंय ! पण शिवछत्रपतींचा उल्लेख करण्याचं त्यांचं timming कमाल होतं....आपलं भाग्य थोर की आपण एका महापराक्रमी मातीत जन्माला आलो ......ते होते म्हणुन आज आपली ओळख टिकून आहे यात तिळमात्र शंका नाही....
Exceptional
छान मांडणी.
जड विषय आहे
सावकाश पचवायची प्रयत्न नक्की करा
Apratim
महाराष्ट्र राज्य हे देशातील एकमेव राज्य जेथे कायम राष्ट्रीय विचार,प्रथम राष्ट्र नंतर प्रादेशिकता या विचार कायम राहिला.म्हणून महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष मूळ धरू शकले नाहीत.महाराष्टात कायम राष्ट्रीय पक्ष बहुमताने निवडून आले.
More sir good histry knowledge
मोरे सर ❤
पुन्हा कधी भेटीला येताहात सर ?
प्रगल्भता वाढवणारी मुलाखत.
सर ग्रेट. नवीन माहिती मिळाली.
विष्णु पुराण मधे उल्लेखित आहे की :-
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम |
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ||
यानि समुद्र के उत्तर में और हिमालय के दक्षिण में जो देश है उसे भारत कहते हैं तथा उनकी संतानों को भारती कहते हैं।
ईथे कुठेही जातिय-भाषिक आेळख नाही! जातिय-भाषिक अस्मिता चे षडयंत्र , हे मिशनरी अंग्रेजा नी सनातन भारतीय समाज ला कुमकुवत करण्याचे देशविघातक षड्यंत्र आहे!
Note : No where words like Gujrathi, Marwardi , Marathi Bihari etc are used in our Ancient Culture . We are Sanatani Bhartiya!
...
Ekda tari PM mahnun Marathi manus baghaycha ahe....Marathyanno jage vha😅
Which qualities made Marathas great and which qualities they needed to add according to Jadunath Sarkar?
आजही मराठी लोकावर BBC मराठी लक्ष ठेऊन आहे त्यांना माहीत आहे आपली ताकत,
Bbc national channel tacha maharshtat काय काम हिंदी किंवा इंग्लिश पहिजे.
पुरोगामी विचारवंत, इतिहासकार हे मराठ्यांचे भारतात राज्य होते दिल्लीश्वर हे नामधारी हेच मान्य करत नाहीत.
अहाे दिल्लीश्वर मह्णजे काय चीनी-युराेपयीन आहेत काय?? जात-भाषेचे-क्षेत्रवाद चे विष हे देशविघातक मुघल, मिशनरी, चीनी-पाकीस्तानी, जार्ज साेराेस ईत्यादी एजंट चे षड्यंत्र आहें. जिथे ईंग्रज गेलेत तिथेच पंथ-भाषिक विष जास्त पेरले.
विष्णु पुराण मधे उल्लेखित आहे की :-
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम |
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ||
यानि समुद्र के उत्तर में और हिमालय के दक्षिण में जो देश है उसे भारत कहते हैं तथा उनकी संतानों को भारती कहते हैं।
ईथे कुठेही जातिय-भाषिक आेळख नाही! जातिय-भाषिक अस्मिता चे षडयंत्र , हे मिशनरी अंग्रेजा नी सनातन भारतीय समाज ला कुमकुवत करण्याचे देशविघातक षड्यंत्र आहे!
Note : No where words like Gujrathi, Marwardi , Marathi Bihari etc are used in our Ancient Culture . We are Sanatani Bhartiya!
...
भाग 2 सापडत नाही
@think bank where is second episode?
अनमोल विचार सरकारचे आम्ही विचार केला नाही
दुसरा भाग कधी येणार?
Aprateem
उच्चविद्याविभूषित मराठी लोक परदेशात स्थायिक होत आहे त्यांचे काय?
🙏🌹
स्पॅनिश लोकांनी संपूर्ण दक्षिण अमेरिकेत ख्रिस्ती धर्माचा क्रूरतेने प्रसार केला ,सुदैवाने ब्रिटीश या बाबतीत मवाळ होते !
इंग्रज किती मवाळ होते,ते ऑस्ट्रेलियातील मूळ निवास्यांना , अमेरिकेतील रेड इंडियन्सना विचारा.
दादा ब्रिटीश हे प्रोटेस्टंट होते आणि Spain's हे रोमन catholic होते.
त्यांनी १८५७ चा स्वात्यंत्र समर पहिला . त्यांना कळले की भारतातील लोक आपल्या आस्था जपून आहेत. त्यापुढे त्यांनी धार्मिक ढवळा ढवळ बंद केली आणि फक्त व्यापारावर लक्ष दिले
मवाळ नाही वयवाहरिक होते
दुसरा भाग ?
Ata vaicharik patalivr Bhartacha netruva karnara 1 kacha manus bhartacha Netruva karu shkato to manje Nitin Gadkari...
Ekdum correct
Are kadhitari scientists na bolva. Kiti wela history?
William dalrymple the anarchy ya pustakat ha itihas alela ahe
आता महाराष्ट्र गुजरातचे तळवे चाटत आहे. आणि राजकारण तर काय राहिले आहे महाराष्ट्रात. फक्त फोडाफोडी, भ्रस्टाचार नेत्याला पक्षात घेऊन त्याला एखाद पद देऊन टाकायचं.
प़ताप.माहराजचा.इतिहास.काय.
Marte he shrimant nahit bhat shrimant aahet bhatavar bola
ब्रिगेडी
तेच ते! सदानंदांच्या म्हणण्यात तेचतेपणा आलाय. विचाराचा परीघ वाढेल असे काही नवे ह्यांच्या बोलण्यातून गवसत नाही. असतील मराठी भूतात(इन पास्ट) मोठे, पण परत परत तेच उगाळून काय साधणार!
आजही भाट्या भटांना झुकवतात
@@rameshpatil287 भट राहिले बाजूला, खालच्या जातीच्यांनीच मराठ्यांच्या तोंडचे घास हिरावले. कूळ कायदा, आरक्षण, ह्याने नुकसान मराठे, ब्राह्मणांचे झाले नि फायदा खालच्या जातीच्यांचा; पण मराठे साडेतीन टक्के ब्राह्मणांची जिरवायच्या नादी लागलेत. चालूद्या येडापणा, नि भोगा येड्यापणाची फळं!
सध्या defacto बेरोजगार कोण आहे?
सगळे उद्योग गुजरात मध्ये गेले आहेत.😂😂😂
Mulakhat ghenare sarkhe chulbul karat ahet mann lavun aika
इतिहास फार पाचकळ आहे
इथे शेती आणि उद्योग आणि व्यापार आणि शहरांची रचना यावर बोला
सदानंद मोरे, फडके, भागवत, भोसले, पवार, शिंदे, देशपांडे, पाचलग, पायगुडे, खोपडे, पालकर, सावंत, राणे, बोडस, काळे, कुळकर्णी, देशमुख, पाटिल हे जेव्हा इतिहास च्या गप्पा हाणत होते तेंव्हा मारवाडी, सिंधी, गुजराती लोक करोडो, अब्जो रुपये कमवून बसले आहेत 😂😂😂😂
Pudhe jaaun money power chach upayog honaar hyachi durdrushti hoti ase mhanta yeil.
True... Shivaji raje could have built huge castles with diamonds and gold like Rajasthan rajas... But he focused on public development