ब्राह्मणांचं जे झालं तेच मराठ्यांचं होतंय? | Dr. Sadanand More | EP- 1/2 | Behind The Scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
  • मराठा आरक्षणाच्या तिढ्याला उत्तर काय? मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कसा सुरु झाला? ओबीसी नेते जरांगे पाटलांच्या विरोधात का उभे राहिलेत? इतिहासात ब्राह्मण समाजाचं झालं तेच मराठा समाजाचं होणार का? मराठा समाज मागास आहे का? मराठा समाजाला आरक्षणाची गरज का आहे?
    ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत, भाग १
    00:00 Intro
    2:15 महाराष्ट्रातील आरक्षणाचा इतिहास
    11:58 ब्रिटिश सत्ता आणि मराठा समाज
    14:42 ब्रिटिश काळातील सामाजिक परिस्थिती
    18:32 मराठा - ओबीसी वादाची सुरुवात
    21:45 मराठा आणि मराठेतर वाद
    25:15 विठ्ठल रामजी शिंदे यांचे निरीक्षण
    28:02 कुणबी - मराठा नोंदीचा इतिहास
    33:02 मराठवाड्याच्या विकासाचा प्रश्न
    36:09 शेतजमीन वाटणीचा प्रश्न
    #jarangepatil #marathareservation #maharashtrapolitics

ความคิดเห็น • 1.2K

  • @user-SSL.
    @user-SSL. 3 วันที่ผ่านมา +432

    सर गरीब आणि मध्यमवर्गीय ब्राह्मण समाज त्यांच्या स्वतःच्या आर्थिक परस्थितीमुळे हतबल आहे,हा समाज कोणत्याच जातीचा द्वेष करत नाही,या उलट तो आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल या कडे पाहतोय, मला मान्य आहे की पूर्वी च्या काळातील काही ब्राह्मण सामाजातील लोकांनी दुसऱ्या लोकांवर अन्याय केला जो चूक आणि लाज वाटण्याजोगा आहे, परंतु त्याचा अर्थ सर्व ब्राह्मण समाज हा कपटी आणि स्वार्थी आहे असा होत नाही, आज ही बहुंताश समाज हा चांगला आणि समजूतदार आहे. पण काही लोक सर्व ब्राह्मण समाज हा अनाजी पंत च आहे असा वागवतात,ते चूक आहे. आनाजी पंत हा ब्राह्मण समजाचा आदर्श असू शकत नाहीच, कारणं त्या व्यक्तीने शिवरायांच्या स्वराज्य विरोधी काम केले होते. या उलट लोहकरे बंधू पिता पुत्र, देशपांडे बंधू, कवी कलश, साने गुरूजी,या सारखे लोक हे ब्राह्मण समजाचे आदर्श आहेत. असो जाती पाती मध्ये भांडणे करण्या पेक्षा आपण सर्व भारतीय आहोत व त्याहून महत्त्वाचे आपण एक माणूस आहोत हे महत्वाचे. ❤❤

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 3 วันที่ผ่านมา

      😂😂 ते नको सांगू...😂😂
      तुम्हांला आयुष्यात कधीच आरक्षण मिळणार नाही...
      कारण तुम्ही कधीच भाजप विरोदात जात नाहीत...😂😂.
      आणि दुसरी गोष्ट मराठ्यांचा विरोधात सर्वात जास्त घाणेरड्या पोस्ट ब्राम्हण आणि ओबीसीनेच केल्यात...
      तुम्ही ज्यावेळेस आंदोलन कराल तेव्हा तुम्हांला कोणीही साथ देणार नाही...
      जर मराठ्यांना साथ जरी नसती दिली कमीतकमी विरोध केला नसता तर मराठा उभा राहिला असता...
      एकमेव समाज आज हा गोब्राम्हण प्रतिपालक तत्व मानणारा आहे...
      पण तुम्ही कहर केलाय...

    • @marketwatch5050
      @marketwatch5050 3 วันที่ผ่านมา +9

      Parshuramane aplya aaiche mundke kaple hote mahit ahe na

    • @abhaykher9703
      @abhaykher9703 2 วันที่ผ่านมา +37

      ​@@marketwatch5050, yes we all know but you need to have maturity to understand the reason and period behind it ..

    • @sanketmadane2250
      @sanketmadane2250 2 วันที่ผ่านมา +115

      ​@@abhaykher9703 इतक्या तर्कशुद्ध कॉमेंटला ह्या अतीहुषार माणसाने "परशुरामाने आईचा शिरच्छेद केला" हा reply केला आहे. त्याला काळ, वेळ, तर्क ह्याबद्दल अक्कल असेल असे वाटते का ?

    • @nik9643
      @nik9643 2 วันที่ผ่านมา +23

      गरीब ब्राह्मण समाजाला रिझर्व्हेशन मिळायला आहे.. मराठा समाजाचा tumhla पाठिंबा...पण economically strong मराठा ब्राह्मण हे बाकी समाजाला रिझर्व्हेशन मागितले तर हिनवतात

  • @user-tt8qw7vx1s
    @user-tt8qw7vx1s 4 วันที่ผ่านมา +282

    तूमची ऐक गोष्ट आवडली सर तुम्ही आर्थिक मागासले आसले की सामाजिक मागास देखिल आपोआप होतात कारन माणुस गरीब आसला की त्याला आपले रक्ताचे नातेवाईक ही जवळ बोलवत नाही

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 3 วันที่ผ่านมา +19

      Barobar... brahmanamadhye suddha hech....

    • @kantatilke3832
      @kantatilke3832 3 วันที่ผ่านมา +9

      अगदी खरंय पण मग आपण त्यांना श्रीमंत होऊन दाखवायचं,हाच उपाय आहे त्यावर.😊

    • @akl1735
      @akl1735 3 วันที่ผ่านมา +7

      Mg te tar saglya jati madhe ahe

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 3 วันที่ผ่านมา +3

      Correct.

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 3 วันที่ผ่านมา +13

      नातेवाईक बोलवत नाही म्हणून त्यांना सामाजिक मागास म्हणता येत नाही... सामाजिक मागास ची व्याख्या वेगळी होती

  • @Friendship11393
    @Friendship11393 3 วันที่ผ่านมา +260

    शरद पवारनी वाट लावली मराठवाडयाची सूदारणा नाही पाण्याच्या सूविधा नाही पश्चिम महाराष्ट्रात का नाही आरक्षण मुद्दा

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 3 วันที่ผ่านมา +18

      हे तुम्हाला समजले फार चांगल झाल

    • @truptinaik1969
      @truptinaik1969 3 วันที่ผ่านมา +3

      सुधारणा लिहा शुध्द भाषा

    • @LeoVijay-qb1hh
      @LeoVijay-qb1hh 3 วันที่ผ่านมา +28

      दोष देणे हा आपला खूप जुना स्वभाव पवारांवर द्या लोटून सगळं आपण तर कधी मेहनत करायची नाही.. देरे हरी पलंगावरी असं करून कसं चालणार.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 3 วันที่ผ่านมา +5

      Maratha vadyachi nahi saryachi, marathyachi sudha.

    • @Friendship11393
      @Friendship11393 3 วันที่ผ่านมา +5

      @@LeoVijay-qb1hh अर भाऊ एकदा फिरून बघ मराठवाडा

  • @commenterop
    @commenterop 4 วันที่ผ่านมา +112

    सदानंद मोरे साहेब हे विश्लेषण 100 %
    आताच्या परिस्तिथी शी संलग्न आहे .
    Very good ☑️☑️☑️

    • @user-iu6ot6bi6d
      @user-iu6ot6bi6d 3 วันที่ผ่านมา

      😮😮😮

    • @rrj6996
      @rrj6996 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kahi tari ahe Kay tychya bolnyat ,,, mala tr fakt bhabnikta disli 👎👎

  • @marathapatil5080
    @marathapatil5080 3 วันที่ผ่านมา +58

    सरांनी जो बहीण वाटा बद्दल जो परखड विचार मांडला तो आगदी योग्य आहे❤❤❤👍

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 3 วันที่ผ่านมา +2

      36:00 कोंडी 👌🏼

    • @vickyhodge5717
      @vickyhodge5717 3 วันที่ผ่านมา +1

      I agree with author completely.

    • @marathapatil5080
      @marathapatil5080 2 วันที่ผ่านมา +2

      @@vickyhodge5717 actually m strongly in favour of women empowerment but this move doesn't make any sense...
      It's creating lot of issues in relationships & fabric of healthy family 😔😔😔

    • @adityaruikar7020
      @adityaruikar7020 2 วันที่ผ่านมา +2

      ज्यांच्याकडे संपत्ती नाही ते भाऊ बहीण गुण्यागोविंदाने राहतात आणि आहेरे वर्गातील भाऊबहिणीत भांडणे होतील म्हणून हे अयोग्य वा रे वा लॉजिक।

    • @adityaruikar7020
      @adityaruikar7020 2 วันที่ผ่านมา +2

      भावा भावात पण जर एका भावाचे काही कारणाने एकाचे स्थलांतर झाले तर ती त्याचा वारसाहक्क पण अयोग्य म्हणाल

  • @shivajigaikwad1213
    @shivajigaikwad1213 3 วันที่ผ่านมา +143

    लोकसभेला गरजवंत मराठा कोणाच्या मागे उभा राहिला ज्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं नाही त्यांचीच पिपाणी वाजवली . गरजवंत मग कुठे गेला त्यांना मोठं का नाही केलं का फक्त प्रस्थापित तुम्हाला भावनिक करून फक्त मत घेतली जातात. गरजवंतांना उभा का केलं नाही.

    • @jaibholenath6900
      @jaibholenath6900 2 วันที่ผ่านมา +2

      Kamit kami Sharad Pawar Saheb Maratha tari aahet.

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 2 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/p8Lu5kZMvi4/w-d-xo.htmlsi=gQfSae1B-iL-hw5C
      जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
      कारण, महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
      पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
      उत्तर आहे .....नाही !
      याचाच अर्थ, त्यांना जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
      तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे . या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला.
      काही निवडक ओबीसीनेही हाराकिरी केली असल्याची बाब समोर येत आहे .)
      जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
      सध्या तेच होत आहे .
      सुशिक्षित म्हणजेच शिकलेला व सुसंस्कृत व्यक्तीसाठी वरील मुलाखत मोलाची ठरेल !

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 2 วันที่ผ่านมา +7

      अगदी परफेक्ट. मराठा समाजाला इतकी आरक्षणाची गरज असती तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असता.

    • @anantwandhekar9185
      @anantwandhekar9185 วันที่ผ่านมา +8

      त्यांनी आरक्षण दिल नाही म्हणून त्यांचा सुपडा साफ केला होता पण यांनी सुद्धा 10 वर्षे अशीच घातली ना

    • @shashikantsalunkhe5530
      @shashikantsalunkhe5530 วันที่ผ่านมา

      Supriya sule 5 vela nivadun loksabhela gelya. Supriya yevavi garib marathyala ubhe karu shakat navathe sharad Pawar.

  • @gatnevijaykumar1100
    @gatnevijaykumar1100 3 วันที่ผ่านมา +62

    नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण व परखड विचार 🙏
    1. इतिहासाचे ज्ञान व इतिहासाची भान असणे अत्यंत गरजेचे आहे.
    2. सर्वांनाच दर्जेदार व सक्तीचे शिक्षण मिळवून द्यावे व आरक्षण बंद करावे.
    3. लोकसंख्या नियंत्रण केल्याशिवाय हे शक्य वाटत नाही.

    • @manish2g
      @manish2g 2 วันที่ผ่านมา

      Ani he sarva apeksha Purna karnara neta nivdava lagto, pan aaj kal nivdnuk he jaitya samikaran zale aahe...shiklele lok pan jat baghun voting kartat

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 วันที่ผ่านมา +2

      ​@@manish2gjat je baghatat te britishanchi avaidh pore asatst.karan hat gat tyanchech ahet.tysna ithe tikun rahayache ahe adim hakkadar mhanun,ani firangi bapala je je have te pochate karun tyatunahi vyapari samajyachya sathine dhsnsanchay karayacha ahe.drugs che dhsnde yanich ubhe keke ahet yuvakanchi vat lavanyas!

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 3 วันที่ผ่านมา +118

    सुंदर विवेचन. परंतु काही निरीक्षणं --
    1)आरक्षणा मधे कुठेही एक्सिट पॉलिसी नाही. त्यामुळे भुजबळ, पंकजा, वर्षा गायकवाड, वडेट्टीवार अजूनही आणि कायम स्वरूपी मागासलेले !
    2)माळी आणि लेवा पाटील हे कुठल्या अर्थानी मागासलेले ठरतात !खडसे, गिरीश महाजन मागासलेले?
    3)आर्थिक दृष्ट्या, ब्राह्मण सुद्धा मोठ्या प्रमाणात गरीब, अती गरीबच होते तरीही ते सामाजिक दृष्ट्या पुढारलेले !
    4)मराठवाड्यात ब्राह्मणांची अवस्था हि तितकीच वाईट आहे, देणार का आरक्षण?
    5)एक मात्र नक्की सर्वसाधारण मराठ्यांची मोठ्या प्रमाणात गोची झालेली आहे.
    6)याला शाहू महाराज एका अर्थानी जबाबदार ठरतात. त्यांनीच आम्ही क्षत्रिय कुलावतंस असे म्हणतं कुणबीपण सोडून दिले.

    • @SagarBhagat-uz9uo
      @SagarBhagat-uz9uo 3 วันที่ผ่านมา +9

      अनु सूची तील जाती च्या लोकांचे आरक्षण शोषण च्या आधारावर आहे Dipreseed Class

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 3 วันที่ผ่านมา

      @@SagarBhagat-uz9uo फक्त ओबीसी नाही तर सर्वच आरक्षण प्रवर्गातील ज्या जाती पुढारलेल्या आहेत त्यांचें आरक्षण रद्द करण्याची संविधानात तरतूद हवी. पुढारण्या चे मापदंड संविधानात नसतील तर ते त्यात टाका. दर दहा वर्षांना जातीच्या आधारावर सर्वेक्षण करून आरक्षण रद्द करण्याची तरतूद हवी. सध्या सर्वच प्रवर्गात पुढारलेल्या जाती मागास जातींना आरक्षणाचे फायदे मिळू देत नाहीत.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 3 วันที่ผ่านมา +11

      Sarya jatichya garib lokala arakshan dilech.pahije.khare vanchit econamikly viker loka.

    • @narendraburande1424
      @narendraburande1424 3 วันที่ผ่านมา +8

      OBC मधे Creamy layer chi पद्धत आहे.

    • @chandrashekharrao5774
      @chandrashekharrao5774 3 วันที่ผ่านมา +8

      There are many leva patil who are doctors , architects , engineers and professors in Engineering colleges. They have started many educational institutions and coaching classes. There are many civil and police officers. It's also strange that Leva Patels in Gujarat are not given reservations despite agitations but Leva Patil in Maharashtra, localised in Khandesh, have easily got resevation.

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 3 วันที่ผ่านมา +109

    सरकारी नोकरीचे आकर्षण फक्त वर कमाई साठीच असते, भ्रष्टाचार कमी झाला नाही तर देशाच वाटोळ होईल.

    • @vinayakbapat5545
      @vinayakbapat5545 2 วันที่ผ่านมา +3

      त्यासाठीच सरकारी नोकरी हवी काम कमी नोकरीची हमी

    • @gy4we
      @gy4we วันที่ผ่านมา +5

      माझ्या ओळखीतले काही govt job वाले तेही वेगवेगळ्या field मधले आहे. आओ जाओ घर तुम्हारा असे office ला जातात. सध्याच्या govt ने बरेच strict नियम केले होते. म्हणून त्यांना आताचे सरकार नको आहे.

    • @dkapadnis9005
      @dkapadnis9005 วันที่ผ่านมา +2

      "Job Security" he Akarshan ahe

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 วันที่ผ่านมา

      पूर्णपणे सहमत

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi วันที่ผ่านมา

      ​@@vinayakbapat5545oy,shivay kam kele nahi tari nokri jat nahi.

  • @shivajibhosale8675
    @shivajibhosale8675 3 วันที่ผ่านมา +57

    आता वेळ आली आहे की देशातील आरक्षण प्रश्न कायमचा निकाली काढायचा.नाही तर देशाला फार मोठे परिणाम भोगावे लागतील समाज जाती जाती त विभागाला गेला हे अंतर वाढत चालंय

    • @PRAVIN0423
      @PRAVIN0423 วันที่ผ่านมา

      Aarakshan rada karun?

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi วันที่ผ่านมา

      Very sensible.

    • @Love-Love200
      @Love-Love200 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      त्याच्यासाठीच पैसा मिळतोय सोरोसकडून

  • @commenterop
    @commenterop 3 วันที่ผ่านมา +114

    मराठे सत्ताधारी आहेत असं म्हणतात ,
    आणि UP मध्ये अखिलेश यादव OBC मध्ये आहे , आणि 30 वर्ष सत्ताधारी आहेत , त्यामुळे through the point ,मोरे साहेब good ❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @vaibhavniranjane4573
      @vaibhavniranjane4573 3 วันที่ผ่านมา +7

      Eka vyakti la gheun samaj ch nikal lawata yet nahi aevdh hi nahi smajat

    • @LeoVijay-qb1hh
      @LeoVijay-qb1hh 3 วันที่ผ่านมา +2

      UP मध्ये obc समाजाचे किती खासदार आहेत किती आमदार आहेत आणि कॅबिनेट मंत्रिपद किती ओबीसीना मिळालं किती ओबीसी राज्यात मंत्रीपदी आहेत महत्वाची खाती त्यांच्या हातात आहेत राज्यातील सगळी ठेकेदारी कोणाच्या मक्तेदारीत आहेत tv channel कोणाचे आहेत. ह्याचा अभ्यास करा मग समजेल यादव तिथे सत्ताधारी आहेत की ब्राह्मण ठाकूर.

    • @sushantharwalkar5003
      @sushantharwalkar5003 3 วันที่ผ่านมา +2

      माजी मुख्यमंत्री असेल तरी देखील त्यांच्या मंदिर प्रवेश नंतर मंदिर धुऊन काढण्यात आले. असो...

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 3 วันที่ผ่านมา +3

      Maratho ko patil-ki le dubi 😂😂

    • @sampatraojadhav1337
      @sampatraojadhav1337 3 วันที่ผ่านมา

      अतिशय योग्य व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.डॉक्टर मोरे सरांचे आभार.

  • @audiok6537
    @audiok6537 4 วันที่ผ่านมา +132

    गरजवंताला "काम",
    शेतीमालाला योग्य "दाम"
    दिला तरी आरक्षण कोणाला नको

    • @gokulkumbhar6044
      @gokulkumbhar6044 3 วันที่ผ่านมา +14

      काम देणं म्हणजे काय?
      स्वतः काम शोधावं लागतं. घरी बसून काम कसं मिळेल?

    • @kantatilke3832
      @kantatilke3832 3 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर.

    • @orchestra-xj6fy
      @orchestra-xj6fy 3 วันที่ผ่านมา +5

      मग कोणाच्याही नावावर7/12 असला की त्याला आरक्षण नको मग तो कोणत्याही जातीचा असो अस म्हणायचं का?

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 3 วันที่ผ่านมา +2

      ​@@orchestra-xj6fy
      माळ्यांकडे आज सर्वात जास्त जमिनी आहेत आणि त्याही बागायती...
      म्हणजे 10 एकर जिरायत तेथे एक एकर बागायत...

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 2 วันที่ผ่านมา +1

      कृषी कायदा समर्थनार्थ पुढे यायला हव होत

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 3 วันที่ผ่านมา +80

    बारामती काकांचा पोपट , जरांगेच जातीय विद्वेष पसरवतात,पुढील काळात अराजक माजेल

    • @maheshtech8645
      @maheshtech8645 3 วันที่ผ่านมา +6

      Bar tech re pahije na tumhala mg hou dya. Dusryala milu naye manun khanare bhuka. Laaj vatali pahije

    • @namdevbokare937
      @namdevbokare937 3 วันที่ผ่านมา

      नागपूरचा पोपट आहे हा हाक्या हाच हक्या जातीय द्वेष पसरवत आहे,,पुढील काळात या हक्यामुळे अराजक माजेल

    • @SK12390
      @SK12390 3 วันที่ผ่านมา

      आम्ही जरांगे साहेब सोबत आहोत तुला काय करायच भेंड्या ... हम सब जरांगे ⛳⛳⛳⛳⛳

    • @sagarmane5834
      @sagarmane5834 3 วันที่ผ่านมา +13

      जरांगे पाटिलानी काय जातिवाद केला??
      गरीब मराठा लोकांची मागणी करत आहेत

    • @user-cw3he6ue7s
      @user-cw3he6ue7s 3 วันที่ผ่านมา

      @@sagarmane5834 बामणाला शिव्या दिल्याशिवाय दिवस जात नाही , आता भुजबळ आणि ओबीसी टार्गेट

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 2 วันที่ผ่านมา +13

    मग मराठा आरक्षण मिळे की नाही हे सांगा मोरे सर शरद पवार यांनी तर मराठा आरक्षण ची वाट लावली

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 3 วันที่ผ่านมา +122

    obc म्हणून बोलतोय...सगळ्यांना आरक्षण आर्थिक स्थितीवर दया...

    • @jiti5034
      @jiti5034 2 วันที่ผ่านมา +12

      ani ब्राह्मणानं दोष देणे बंद करा

    • @user-fy4de4dr5o
      @user-fy4de4dr5o 2 วันที่ผ่านมา

      गजवाए हिंद वाल्यांचे चांगलेच फावेल फक्त शिक्षणात आरक्षण

    • @chavansunil4532
      @chavansunil4532 2 วันที่ผ่านมา +7

      Arthik kahi nasat obc chya kiti tari jaga kunbi maratha manun ghetaly ahet

    • @vinayakbhurke2282
      @vinayakbhurke2282 วันที่ผ่านมา

      AATA TUZHYAKADE AMBEDKARVADI CASTE CERTIFICATE MAAGTIL COMMENT BOX MADHE MAZHYA KADE ROJ MAAGTAT.

    • @user-wu3ok8gi3w
      @user-wu3ok8gi3w วันที่ผ่านมา +1

      Arkshan chi concept samjun ghya

  • @audiok6537
    @audiok6537 4 วันที่ผ่านมา +83

    सध्याच्या परिस्थितीत योग्य विश्लेषण करणारा व्यक्ती.. बाकी आगलावे झाले सगळे 😢

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 3 วันที่ผ่านมา +12

    जूना काळ केव्हाच सम्ला , आता राजकरणी लोकांना जाती जातीत भांडणे लावून निवडणुकीत मते मिळवायची आहेत हे लक्षात घ्या, सत्तेत बसण्यासाठी हा नवा खेळ चालू आहे

  • @narayanmane6736
    @narayanmane6736 4 วันที่ผ่านมา +34

    आर्थिक मागास आणि सामाजिक मागास यावर अधिक चर्चा पाहिजे

    • @gatnevijaykumar1100
      @gatnevijaykumar1100 3 วันที่ผ่านมา

      आर्थिक मागास हा पुढे दृष्ट चक्रात अडकून सामाजिक मागास होतोच मग तो कोणीही असो

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 วันที่ผ่านมา +2

    मोरेजी आपण अतिशय निरपेक्षपणे वास्तव मांडले. त्यातून आपला अभ्यास, चिन तन यांचे दर्शन तर झालेच शिवाय प्रत्येकाने प्रामाणिकपणे विचार केला तर संघर्ष, आंदोलन यापेक्षा योग्य शिक्षण घेऊन प्रगतीच्या वाटेला जाता येणार हा विश्वास निश्चित मिळतो. नमस्कार.❤❤

  • @RPatil-kk3tu
    @RPatil-kk3tu ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोरे साहेब, आपलं विश्लेषण खूप आवडल..
    मला वाटतंय सर्व जातींना आरक्षन दिल पाहिजे कारण सर्वच जातींचे लोक सध्या गरीब आहेत.50 % टक्के वरून वाढवून 100 % वर केल पाहिजे.. भेध-भाव व्हायला नको..सर्वच जातींचे लोकांना फायदा होईल.. 🙏

  • @Maharashtra-e2f
    @Maharashtra-e2f วันที่ผ่านมา +5

    शाहू महाराजांसारखा मराठा पुन्हा जन्माला येणार नाही.
    आजचे मराठे कुणबी ला नीच मानतात तर हे बाकीच्या समाजाचे काय भले करणार.
    शाहू महाराजांचे ऋण महाराष्ट्र विसरू शकणार नाही ❤🙏

    • @suvarnashelke3046
      @suvarnashelke3046 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ata Marathyat pan foot pada, ek kam kara, pratek gharat Navra Baykot foot pada. Kamal ahe politics chi, Hindu Hindu sobat safe nahi.

  • @balkrishnapatil8640
    @balkrishnapatil8640 4 วันที่ผ่านมา +88

    भारत हा सर्वसमभाव असलेला देश असल्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण दिल्यास सर्व सर्व जाती धर्म गुण्यागोविंदाने राहु शकतील नसता.....

    • @prasadte4275
      @prasadte4275 3 วันที่ผ่านมา +7

      EWS ???

    • @SagarBhagat-uz9uo
      @SagarBhagat-uz9uo 3 วันที่ผ่านมา

      तुम्ही अनपढ आहे काय आर्थिक निषकावर आरक्षण च आहे EWS आहे ते तुम्ही घेण्या करिता तयार नाही

    • @uniqueindustries0993
      @uniqueindustries0993 3 วันที่ผ่านมา +6

      Aho EWS ahech ki

    • @LeoVijay-qb1hh
      @LeoVijay-qb1hh 3 วันที่ผ่านมา +10

      आज वाईट परिस्थिती आली म्हणून सर्व जाती धर्म गुण्यागोवविंदा सगळे सामान सगळे सारखे हे सगळे शब्द आठवले नाहीतर मी पाटील आणि तू... जाऊद्या आता काय बोलायचं.. पण वेळ ही खूप कुत्ती चीज आहे कधी पालटेल सांगता येत नाही म्हणून कधीही माजू नका.

    • @prasadte4275
      @prasadte4275 3 วันที่ผ่านมา

      @@LeoVijay-qb1hh अगदी बरोबर.

  • @prayagjadhav1818
    @prayagjadhav1818 4 วันที่ผ่านมา +29

    छान विश्लेषणात्मक मांडणी

  • @mangeshnaik7283
    @mangeshnaik7283 3 วันที่ผ่านมา +23

    जे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिले पाहिजे.

    • @sachh.-thoughts22
      @sachh.-thoughts22 2 วันที่ผ่านมา

      दिलेल् आहे

    • @nitindaithankar1542
      @nitindaithankar1542 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      आदरणीय सर.... मी‌ लातूरचा बौद्ध समाजाचा सरकारी नोकरीत आहे,‌ मुले चांगल्या शाळेत आहेत. मी शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, पण सामाजिक नाही. समजून‌ घ्या लातूरला, " tripal M" Ban. म्हणजे. महार, मांग, मुस्लिम, हा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही ‌कुठेही रोहाउस, प्लॉट, फ्लॅट, घर भाड्याने मिळणार नाही. तुमची जात विचारून तोंडावर नाही म्हणले जाते. आणखी एक उदाहरण आमच्या बाजूच्या गल्लीत नामांतर लढ्यातील गौतम वाघमारे चौक फार जुना आहे फक्त एक पाटी होती, पुढे चालून कमानीचे काम चालू झाले. पण सवर्ण समाजामधून नाराजी सुरू झाली. कारण काय तर आमच्या घरातील मुलींचे लग्न जमणार नाही. त्यांनी ते काम बंद पाडले. आता येथे सांगा आर्थिक आरक्षण पाहिजे की सामाजिक ?असे कित्येक उदाहरणे सांगता येतील. जो पर्यंत आपल्या मनातून ही जातीची जळमटं दूर होणार नाहीत, तो पर्यंत हे चित्र बदलणार नाही. धन्यवाद

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 3 วันที่ผ่านมา +19

    पुर्ण मुलाखत ऐकली फक्त आपल्या समाजाचे सर्वच बरोबर आहे असे सांगितले
    साखर कारखानदारांना मराठवाड्यातील ऊसतोड मजूर मिळत होते म्हणून मुद्दामच मराठवाडयाचा विकास याच राजकीय समाजाने होऊ दिला नाही केवळ शंकरराव चव्हाण व विलासराव देशमुख यांच्या काळात जायकवाडी धरण झाले म्हणून विकास सुरू झाला

  • @user-fy4de4dr5o
    @user-fy4de4dr5o 4 วันที่ผ่านมา +71

    जाती अंत करण्यासाठी सक्तीने फक्त शिक्षणात आर्थिक आरक्षण ठेवण्यात यावे तसेच आशासकिय कागदपत्रांमध्ये आडनाव न लिहीता आई वडीलांचे नाव व जन्म गाव लिहायला पाहिजे.मग पहाच

    • @akj3388
      @akj3388 3 วันที่ผ่านมา +21

      अमेरिकेत जाती नव्हत्या आणि हिंदू धर्माचाही काही संबंध नव्हता पण तिथे त्यांनी त्वचेच्या रंगावरून उच्च नीच तयार केले. हा मानवी स्वभाव आहे.

    • @akj3388
      @akj3388 3 วันที่ผ่านมา

      मोरे सर, वर्ण संस्थेमध्ये आरक्षण होऊ शकत नाही. अंगाच्या गुणांनुसार कोणालाही ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शूद्र होता येत. अनेक उदाहरणे आहेत. वाल्याचा वाल्मीकी, विश्वामित्र, परशुराम हे अनुक्रमे शूद्र ते ब्राह्मण, क्षत्रिय ते ब्राह्मण आणि ब्राह्मण ते क्षत्रिय झाले आहेत. शूद्र कोण होणार असा प्रश्न असेल तर अन्न सुरक्षा देणारा आणि कष्टाचे काम करणारा हा शूद्र वर्ण होय. तो निश्चितच महत्त्वाचा वर्ण होता.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 วันที่ผ่านมา

      जातीच नाव काढल की ओबीसी बोंबा मारत आहेत.
      जाती अंत करायला अजुन खूप शतक आहेत.

    • @BalasahebKolhe-xh6ie
      @BalasahebKolhe-xh6ie 3 วันที่ผ่านมา

      पोप​@@akj3388

    • @user-iu6ot6bi6d
      @user-iu6ot6bi6d 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂​@@akj3388

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 วันที่ผ่านมา +2

    प्रा.सदानंद मोरेंनी जे विश्लेषण केले आहे ते नक्कीच पटणारे आहे 🙏

  • @tukaramchavan2377
    @tukaramchavan2377 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री सदानंदजी मोरे सरांच्या इतिहासाबाबत सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे , व त्याच्या विचारा्चा सकारात्मक विचार व्हावा असे आम्हाला वाटते . सरांवा सलाम- 🙏🙏

  • @anildoke6757
    @anildoke6757 3 วันที่ผ่านมา +31

    मोरे सरांचे खूप छान विश्लेषण आहे. विशेषतः मुलींना वाटा देणे ही तांत्रिक दृष्ट्या गैरसोयीची गोष्ट आहे. मुलगी वेगळ्या गावात असते तिच्या वडिलांची प्रॉपर्टी वेगळ्या गावात असते. केवळ एका राजकीय नेत्याला एकच मुलगी झाली म्हणून हे वाटप आलेले आहे .

    • @sandhyajeste5201
      @sandhyajeste5201 3 วันที่ผ่านมา

      अगदी दोन जणांना मुलगी आणि मुली आहेत mhnun

    • @anildoke6757
      @anildoke6757 3 วันที่ผ่านมา

      You are absolutely right 👌👌🌹

    • @user-fr4sy6hh4t
      @user-fr4sy6hh4t 3 วันที่ผ่านมา +2

      तसेच मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण केलेले आहे. मुलांना सुद्धा सरसकट मोफत शिक्षण केले पाहिजे. कारण मुली शिकून पुढे जातात मग त्यांना शिक्षणाच्या मानाने आणि तसा उत्पन्न असलेला स्वजातीतील मुलगा मिळणे अवघड होऊन बसते. त्या कारणाने सुद्धा मुलांची लग्न होणे अवघड होऊन बसले आहे.

    • @user-fr4sy6hh4t
      @user-fr4sy6hh4t 3 วันที่ผ่านมา

      *गजब है जी यह राष्ट्रवादी और हिंदुत्वादि लोग बहुत ही गजब के लोग हैं---अब देखो ना इन्होंने किस-किस प्रकार कदम उठाना शुरू किया है आपके घर की लड़की 18 साल की उम्र में वोट दे सकती है 21 साल से पहले शादी नहीं कर सकती मगर वही लड़की 16 साल की होते ही किसी के साथ कुंवारी अविवाहित रूप में जाकर घर बसा सकती है 21 वर्ष से पहले शादी नहीं कर सकती मगर किसी के साथ कुंवारी जाकर रह सकती है--16 साल की आपकी और हमारी बेटी 5 वर्ष तक 21 वर्ष तक होते-होते किसी के साथ विवाह पूर्व सेक्स कर सकती है किसी के साथ रह सकती है इस बीच उसके बच्चे पैदा हो गए तो फिर उसका क्या होगा आपकी और हमारी बेटी 16 साल के बाद 5 वर्ष किसी के साथ रहेगी फिर कौन अच्छा भला घर का लड़का उससे शादी करेगा तो है ना गजब के लोग हिंदुत्वादि राष्ट्रवादी ना आपका स्वाभिमान रहेगा ना आपकी बहन बेटियां सती सावित्री रहेगी ना आप हिंदू राष्ट्र की मांग करेंगे ना हिंदू धर्म के बारे में गर्व से बोल सकेंगे ऐसी व्यवस्था कर रखी है आप कभी भी नहीं कह सकेंगे कि कहो गर्व से हम हिंदू हैं इन लोगों ने ऐसी व्यवस्था कर दिया है आपको तो जिंदगी भर निचा देखकर के ही चलना पड़ेगा और यह आपके वोटो से आपके धन से ऐसे मौज करते रहेंगे सता की रेवड़ियां खाते रहेंगे सति की मलाई चाटते रहेंगे तुम हो अपनी बहन बेटियों को 16 साल की उम्र में किसी के साथ सोते हुए देखने के अलावा और कुछ नहीं कर सकते*

    • @cashirishvinchurkar208
      @cashirishvinchurkar208 2 วันที่ผ่านมา

      लग्न घरी पण त्या घरात वाटा आहे.

  • @gajananjagdale3957
    @gajananjagdale3957 3 วันที่ผ่านมา +9

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे मोरे सरांनी. इतके सखोल, मुद्देसूद व समतोल यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. धन्यवाद विनायकजी.

    • @vikien7vn
      @vikien7vn 3 วันที่ผ่านมา

      अरे बावळट माणसा तुला तरी कळतं का महार, मांग चांभार या लोकांना सन्मान आहे का आजही मग कशाला पाटील देशमुख मिरवता

  • @yuvrajGJadhav
    @yuvrajGJadhav 3 วันที่ผ่านมา +47

    मराठे मागास प्रवर्गातील असतील तर ते इतर मागास व अनु. जातीत रोटी बेटी व्यवहार करतील का? तेव्हा ते स्वतःला उच्च कसे समजतात???

    • @SagarBhagat-uz9uo
      @SagarBhagat-uz9uo 3 วันที่ผ่านมา

      अनु सूची तील जाती च आरक्षण शोषण आधारित आहे मागास ले पण वर नाही आहे

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 3 วันที่ผ่านมา +8

      आम्ही उच्च यामुळे कारण आम्ही पहिल्या पासुन leadership role मधे होतो आणि आहे पुढे पण राहुच

    • @rushikadam5723
      @rushikadam5723 3 วันที่ผ่านมา +10

      OBC Madhhe yenarya jatit aapapasat vivah hotat ka? tasech Sc ,St .til jati aapapasat vivah kartat ka ?
      Jya jati ekach pravrgat asun hi aapapsat vivah karat nahit tyanchyat sudhha jati bhed tasun bharlela aahe
      Tyamule maratha samajala dnyan nantar dya aagodar aapn pudhakar ghya aani aapapsat vivah karun ek changle udaharan nirman kara.

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 3 วันที่ผ่านมา +12

      @@Yourtube2019 मग आरक्षण कशाला मागता?

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 3 วันที่ผ่านมา +3

      @@rushikadam5723 एकदम बरोबर.

  • @manikraut7708
    @manikraut7708 วันที่ผ่านมา +1

    साहेब फारच छान आणि विस्तृत माहिती आपण दिलेली आहे त्याबद्दल प्रश्नच नाही आपण यावर किती ऊहापोह केला तरी तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रत्येक जण आपलाच घोडा पुढे दामटण्याचा प्रयत्न करणार त्या त्या वेळची समाज रचना परिस्थितीप्रमाणे बदलत गेली आजही आपण किती बोललो तरी आजही चतुर्थ व्यवस्था आहेच असं माझं प्रामाणिक मत आहे जेव्हा एखादी आपण नोकरी करतो त्यात मालक ,मॅनेजर साहेब ,क्लार्क, शिपाई
    अशी व्यवस्था असते प्रत्येक जण आपल्या शिक्षण आणि आणि ज्ञान याप्रमाणे कामाची पदे भोगत असतो पूर्वीच्या काळी छोट्या छोट्या लढाया किंवा प्रत्येक राज्य घराणे यांच्यात आपसात मारामारी होत होत्या त्यामुळे लढाईसाठी मोठ्या प्रमाणात मराठा व इतर सर्वच जातीचे जे लोक लढाईमध्ये भाग घेत होते त्यांना शिवाजींच्या काळात मावळे म्हणून संबोधले जात होते कालांतराने लढाई करणे हाच त्यांचा व्यवसाय झाला परंतु या व्यवसायामध्ये जीवाची बाजी लागत होती त्यामुळे सगळेच लोक यात भाग घेत नसावेत परंतु जे लढाईमध्ये भाग घेणाऱ्या सैनिकांना त्यावेळी जहागिरी व पदव्या देण्यात आल्या असाव्यात जमीन जागा जास्त असला तरी लढाईमुळे ते इतरांना जे लढाईमध्ये भाग घेत नसत अशा परिवारातील लोकांना शेती करण्यास देत असावेत कालांतराने लढाया बंद झाल्या त्यामुळे आज त्यांच्याकडे रोजगार नसावा त्यामुळे काही ठराविक लोकच पुढारी जहागीरदार जमीनदार झाले उर्वरित मराठी आपल्या सोयीप्रमाणे काम करत राहिले. इतर व्यवसाय करून त्यांनी आपली गुजराण केली केली आणि व्यवसायाप्रमाणे नंतर त्यांना जाती मिळाल्या असाव्यात थोडक्यात माझं असं म्हणणं आहे की कोणी मराठ्यांनी ओबीसींचा राग करू नये ओबीसींनी मराठ्यांचा राग करू नये तसेच इतर मागासवर्गीय आणि मागे असलेला समाजाचा तसेच ब्राह्मण यांच्या उच्च जातीचा सुद्धा राग न करता प्रत्यक्ष आर्थिक परिस्थितीवर आरक्षण देणे इष्ट ठरेल उगाचच राजकारणी लोक आपली पोळी भाजण्यासाठी जाती जातीमध्ये प्रस्थापित लोक कलह माजवीत आहेत 21 व्या शतकात कित्येक राजघराण्यांच्या तसेच सर्व जातीपातीच्या मुलांनी दुसऱ्या समाजातील रोटी बेटी व्यवहार सुरू केलेले आहेत त्यामुळे संपूर्ण आरक्षण रद्द करून जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना त्यांना आरक्षण द्यावे मग तो ब्राह्मण मराठा ओबीसी मागासवर्गीय की कोणत्याही समाजाचा असो. अजूनही सैन्यामध्ये मराठ्यांना उंचीमध्ये आरक्षण आहे म्हणजे सैन्यामध्ये लढाईत मरायला आणि मारायला मराठा हवा. ओबीसी व इतर समाजातील समाजातील काही लोक महाराष्ट्रातील मराठे पुढारलेले आहेत उघडपणे सांगतात की महाराष्ट्रात सगळेच मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले. परंतु सगळेच मराठी समाजाचे लोक पुढारलेले नाही ते लक्षात घ्या. कित्येक सत्ताधारी मराठा मुख्यमंत्री यांनी आपापली परिवार पार्टी वाढवून आपल्या कुटुंबाचे भलं केलेला आहे परंतु मराठा समाज उपेक्षितच राहिला आहे तरीसुद्धा आताच्या आर्थिक परिस्थितीवरच आरक्षण द्यावे अन्यथा सर्व आरक्षण रद्द करून राजकीय गैरफायदा घेणाऱ्या नेतेमंडळींना आणि पक्षांना लगाम लावावा आणि जातीपाती तील आपापसातील वैमनस्य कमी करावे ही विनंती

  • @manoharbharane2087
    @manoharbharane2087 3 วันที่ผ่านมา +10

    मराठे मागासले मग 32 खासदार 200 कारखाने, अनेक झेडपी अध्यक्ष,गावात शेती त्यांचीच म्हणून ते मागास का सर,

    • @vilasmore2748
      @vilasmore2748 วันที่ผ่านมา

      पंतप्रधान OBC असल्याने सर्व OBC प्रगत ठरत नाही

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पंतप्रधान एकच असतो भाऊ...200 आमदार 50 खासदार, 1000 z.p. अध्यक्ष/उपाध्यक्ष, 5000 सरपंच, एवढे नसतात ....🙏🏻

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 2 วันที่ผ่านมา +10

    सर आपले विचार नेहमीच अभ्यासु,बरयाच अंशी तठस्थ,व सवंगते पासून दुर असतात. दुर्दैवाने मराठा आरक्षण या विषयावर आपण मराठा एकतर्फी समर्थनार्थ आपले सर्व बौध्दीक कसब पणाला लाऊन लंगडं, समर्थन करावयाचा प्रयत्न केलेला भासतोय तो नक्कीच समर्थ नाही. सर्व प्रथम मी स्पष्ट करतो की मराठा किंवा इतर कोणाच्या आरक्षणाच्या मी बिलकुल विरोधात नाही,पण एक बाब सुर्य प्रकाशा इतकीच स्पष्ट कि संविधानातील आरक्षणा संदर्भाने "मागास" या संज्ञेत मराठा बसत नाहीत,ते आर्थिक "मागास" नक्कीच आहेत. दुसरे म्हणजे आपण प्रतापादन केले कि इंग्रजांच्या काळात युध्दा बंद झाल्यामुळे मराठा समाजावर शेतीवर अवलंबून राहावयाची वेळ आली, खरेतर मराठा समाजातील जास्तीत जास्त १० ते १५% लोक सैन्यात अससतील,त्यामुळे बहुतांश समाज त्यावेळी शेतीच करत आसणार,त्यामुळे आपला वरिल युक्तिवाद चुकीचाच आहे. दुसरे म्हणजे स्वातंत्र्या पासून ग्रामपंचायत,गावातील सोसायटी ते विधान सभा सर्वाच ठिकाणी सातत्याने मराठा समाजचेच राजकीय वर्चस्व मराठा समाजाचेच होते. दुसरे म्हणजे मराठा समाजा प्रमाणेच ब्राम्हण समाजातील मोठावर्ग शेतीवरच अवलंबून होता व मराठ्यांच्या शेतीचे जे झाले तेच त्यांचे ही झाले. मराठा शिक्षणा विषयीचे आपले विचार ही फारसे अभ्यासू वाटत नाहीत,मराठ्यांच्या न शिकण्याला फक्त तेच जबाबदार आहेत,त्यांच्या चुकीच्या धारणा जबाबदार आहेत त्याच्याशिक्षणाची समस्या दलितां सारखी नक्कीच नाही. बरीच उदाहरणे आहेत कि गरिब ब्राम्हणाची मुले वार लाऊन शिकली पण जमीनदार मराठ्याची मुले नाही शिकली.ब्राम्हणांचा उल्लेख आपण वर्चस्ववादी असा करता व तो ३-४ दशकापुर्वी तसे बरयाच प्रमाणात होते,पण मरराठे हे नेहमीच वर्चस्ववादी होते याला चतुराईने बगल देता.नक्कीच आज मराठा समाज आज आर्थिक पातळीवर नक्कीच मागास आहे.

    • @RAJA-rq1wn
      @RAJA-rq1wn วันที่ผ่านมา +2

      @@madhusudandeshpande5507 he purposely ignoring the fact that many other depending communities comes under EBC or OBC as they don't have land and due to skill based occupations emerging and caste base earner became unemployed also currently many Maratha people also in the field alongside has land owned take privilege as farmers doing job also I have n numbers of examples who actually don't deserve reservation under any backward category. Some dirty minded people playing politics and wanted to fight between poor Bramhins, Maratha and OBC to fill their pockets.

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 4 วันที่ผ่านมา +19

    मराठा समाजावर खूप असंतोष आहे इतर समाजाचा खूप वर्ष अन्याय केला आहे इतरसमजवर

    • @GaneshMekale-dl3rc
      @GaneshMekale-dl3rc 4 วันที่ผ่านมา +8

      काय अन्याय केला मित्रा पण असाच विरोध चालू राहिला तर मात्र नक्की अन्याय होईल

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 4 วันที่ผ่านมา +8

      @@GaneshMekale-dl3rc खूप अन्याय केला नेहमी तुच्छ समजले इतरांना
      दादा आता बहुजन समाज खूप पुढे गेला आहे आता काही करू शकत नाही तुम्ही 😂 आता भिकेला लागला आहे तुम्ही हे मान्य करा

    • @GaneshMekale-dl3rc
      @GaneshMekale-dl3rc 4 วันที่ผ่านมา

      @@sk-cu2zs भावा तू कुठही जा ज्यांची संख्या जास्त ते असेच वागतात तरी मराठा शांत आहेत तू राजस्थान मधे जा तिथे जाट भागात जाऊन बघ ,, बीड मध्येच बघ किती बोगस मतदान झालं ते ..up मध्ये जा तिथे यादव ओबीसी आहेत त्याचे वेगळे धाबे होते जिथं बाकी कुणी J1 करु शकत नव्हत आणखी खुप आहेत पण असो तुम्हाला आता मराठा म्हणजे सॉफ्ट टार्गेट वाटतंय पण तस नाही खुप हार्ड आहे हातोड्याने पण तुटणार नाही 😂😂

    • @bbluklsre
      @bbluklsre 3 วันที่ผ่านมา +2

      Exactly tyamul marathettar chalawal chalu houn tyat Baudh OBC adhivasi muslim ekatra yetil maratha jaat gaav gadyat ajahi mujori karte he more sir la disat nahi

    • @bbluklsre
      @bbluklsre 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@GaneshMekale-dl3rc Maratha jaatine gaaw gadyat saglya itar samajawar anyay kela hi gost kontahi samaj wisarnar nahi

  • @datta6159
    @datta6159 4 วันที่ผ่านมา +37

    आज ब्राह्मण समाज लयास चालला नोकरी नाही शेती नाही लग्न नाही वरून इतर जाती देत असलेला त्रास एकदाच संपवून टाका मग बर वाटेल सर्वांना.

    • @shankarbhendekar8230
      @shankarbhendekar8230 4 วันที่ผ่านมา

      भावड्या अजुनपण 70%+ सत्ता ब्राह्मणांकडे आहे विसरू नको

    • @shankarbhendekar8230
      @shankarbhendekar8230 4 วันที่ผ่านมา +2

      भारतात 4/5 ब्राह्मण आहेत आणी सत्तेत वाट 30/40% आहे

    • @hrish91
      @hrish91 4 วันที่ผ่านมา +13

      ​@@shankarbhendekar8230 40%?? .. evhada ganja milto kuthe ?

    • @user-tt8qw7vx1s
      @user-tt8qw7vx1s 4 วันที่ผ่านมา +4

      ​@@hrish91😂😂

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 4 วันที่ผ่านมา

      ​@@hrish9112mti

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 3 วันที่ผ่านมา +71

    आमदार, खासदार. मंत्री, मुख्यमंत्रीपद, साखर कारखाने, जिल्हा परिषद, दुध संघ, सहकारी बँका. शिक्षण सम्राट, सगळेच सत्ताधीश मराठा पण आम्हास मागास ठरवा आरक्षण द्या 😂😂

    • @amitcool99
      @amitcool99 3 วันที่ผ่านมา +5

      Mitra kiti jan aamdar, khasdar aahet ?

    • @loksevapune9837
      @loksevapune9837 3 วันที่ผ่านมา

      ​@@amitcool99 यांनी सगेसोयरे उचल नसेल असं वाटत नाही त्यांना कंत्राट दिल नसेल आणी जे सगेसोयरे उचले त्यांनी त्यांची सगेसोयरे उचले नसेल का मी सांगतो बाकीचं जाती तेवढा आधार आहें त्यात पण आतून सगेसोयरे ला मदत करायची त्यापेक्षा तुम्ही सेप्रेट देश काढा मग हेच कुणबी कस वेगळं हाच विचार वंत पटवून देईल

    • @jayendragore732
      @jayendragore732 3 วันที่ผ่านมา +1

      १००% खरय

    • @renushansuvarna
      @renushansuvarna 3 วันที่ผ่านมา +8

      Only 1% people is in political positions...rest of 99% are farmers and needy...for this 99% people we need reservation not for 1 %

    • @sssp1998
      @sssp1998 3 วันที่ผ่านมา +2

      But on that 1% everyone feels connected and powerful socially​@@renushansuvarna

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 4 วันที่ผ่านมา +66

    जाती पाती मध्ये दुरावा निर्माण व्हावा ,त्यांनी आपसात भांडावे हीच तर आमची इच्छा होती,अस साहेब म्हणतात.(मनात)

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 4 วันที่ผ่านมา +4

      Tumhi dharmacha rajkaran kara, mg tyanni jaaticha kela tr kay jhala??

    • @bbluklsre
      @bbluklsre 4 วันที่ผ่านมา +8

      ​@@shalmeshmore3926 Waah kay wichar bindok jatiche , Jati jatit bhandal tar kaay zaal manto

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 4 วันที่ผ่านมา +2

      @@bbluklsre jevha dharma dharmandhe rajkaran hota, tevha tyala counter karayla jaati cha rajkaran kela jaata… mi dharma jaat kahich support karat naahi pn katyanech kata kadhava lagto… hech politics asta… religion politics band hou de, mg jaati cha politics pn band honar

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 4 วันที่ผ่านมา

      मराठी लोकांनी एकमेकांशी कितीही भांडा, पण चाकरी तुम्हाला गुजराती आणि मारवाडी लोकांचीच करायची आहे. 🤣

    • @bbluklsre
      @bbluklsre 3 วันที่ผ่านมา +3

      @@shalmeshmore3926 manun jati jatit bhandayach ka waah Bindok maratha jatichach disatos jaragyasarakha

  • @atharvayachit7787
    @atharvayachit7787 3 วันที่ผ่านมา +23

    Brahmin village chya baher padle aani aata tar sarv world madhe gele.... reservation pahije mhanun radat basle nahi ...swaracha village sodayache nahi..fakt police, tesoldar honya sathi paryant karayacha hi ch maratha samaja chi shokantika aahe

    • @marketwatch5050
      @marketwatch5050 3 วันที่ผ่านมา

      ews sudama arakshan 😂
      Mandirat danpetitun paise chornare bhikari jaat

  • @dattatraynarvade9858
    @dattatraynarvade9858 4 วันที่ผ่านมา +38

    खूप छान मोरे साहेब.

  • @satishrekhi
    @satishrekhi 3 วันที่ผ่านมา +9

    मराठा समाजातील फक्त अल्पभूधारक शेतकरी मजूरी वर खाजगी इतर किरकोळ कामे करणारा वर्ग यांनाच लागु करण्यात यावे
    जे सध्या च सरकारी कार्यालये निमसरकारी संस्था व श्रीमंत मराठा
    पूर्ण पणे वगळण्यात यावा
    आताच जे शैक्षणिक संस्था सरकारी निमसरकारी संस्था मध्ये शिक्षक व पोलीस वगैरे पूर्ण वगळावे

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 3 วันที่ผ่านมา +5

    कोणालाच आरक्षण देवू नका फक्त शिक्षण, आणि वैद्यकीय सुविधा सगळ्यांना फ्री द्या भले अजून 1-2% टॅक्स वाढवा ...आणि आरक्षण हे फक्त राजकीय द्या जिथे छोट्या समूहाला मतदान मुळे जातीला representation मिळणे कठीण जाते म्हणून आरक्षण फक्त राजकीय द्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि पूर्ण शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा गरीब पासून श्रीमंतांना फ्री द्या

  • @patankarvaidehi0
    @patankarvaidehi0 วันที่ผ่านมา

    पहिल्यांदा कोणीतरी इतकं अभ्यासपूर्वक बोललेलं पाहिलं मी , सुंदर मुलाखत

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 วันที่ผ่านมา +23

    आधुनिक भारतात वर्षानुवर्षे सत्तेवर मराठा लोकं असूनही मराठा व त्यांच्या वेगवेगळ्या प्रवाहांच्या परिस्थितीवर कुणीच कसं काही विचार केला नाही ?

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 3 วันที่ผ่านมา +1

      Satthewer Aslelaya Maratha Lobbine Swatactha Pariwar Jawalche Natewaik Yanchch Kallayn Anee Swatachi Eastatit Whada Keli Garib Maratta Garibch Rahila.

    • @sandhyaphalnikar3141
      @sandhyaphalnikar3141 3 วันที่ผ่านมา +1

      तेव्हा हा आरक्षण चा मुद्दा का मांडला नाही.

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 3 วันที่ผ่านมา +29

    मराठवाडयात सुध्दा मराठा समाज सत्ताधारी समाज आहे....

    • @Connecting-nature
      @Connecting-nature 3 วันที่ผ่านมา +7

      हातच्या बोटावर मोजण्याइतके... बाकी 99.99% गरीबच

    • @bharatgurav9572
      @bharatgurav9572 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@Connecting-nature सगळेच नसतात पण सगेसोयरे मुळे सगळ्याच्या घरात राजकारण आहे मराठा समाजात

    • @Connecting-nature
      @Connecting-nature 3 วันที่ผ่านมา +4

      @@bharatgurav9572 ईतर समाजात मराठ्या विषयी गैरसमज आहेत की, सर्व मराठ्यांची परिस्थिती चागली आहे

    • @samm8654
      @samm8654 3 วันที่ผ่านมา

      ​@@Connecting-natureबर 😂

  • @prakashnalugade10
    @prakashnalugade10 3 วันที่ผ่านมา +8

    खुप सुंदर आणि उत्तम प्रकारे आरक्षण वाद मांडला आहे. एक धाडसी विवेचन. द्वेषमूलक होणारे आरोप लक्षात घेऊन, डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत. धन्यवाद श्री मोरे साहेब.
    विनायक साहेब मनःपूर्वक धन्यवाद.

  • @akj3388
    @akj3388 3 วันที่ผ่านมา +21

    खरे तर अन्न ही प्राथमिक गरज असल्याने ज्यांच्याकडे जमीन ते मागासलेले होऊच शकत नाहीत.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 3 วันที่ผ่านมา +6

      मग माळी, धनगर वंजारी या समाजाकडे पन जमिनी आहेत त्यांना पन आरक्षणातून बाहेर काढतो कि काय 😂😂😂

    • @akj3388
      @akj3388 3 วันที่ผ่านมา

      @@nilesh.j935 राजकीय प्रतिनिधित्व असण्यासाठी या समाजाला आरक्षण असावे.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 3 วันที่ผ่านมา +2

      @@akj3388 मग तुम्ही राजकीय आरक्षण चं घ्यायला पाहिजे शिक्षण मध्ये देता का सोडून 🤣

    • @akj3388
      @akj3388 3 วันที่ผ่านมา

      @@nilesh.j935 राजकीय आरक्षण कायम ठेवून सर्व बेरोजगारांना (कुठल्याही जातीचे) सरकारी नोकरी, सर्वाना मोफत शिक्षण आणि सर्वाना मोफत आरोग्य सेवा देता येते. त्यासाठी एक वेगळे आंदोलन करायची आवश्यकता आहे.

    • @RAJA-rq1wn
      @RAJA-rq1wn วันที่ผ่านมา

      💯%

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 3 วันที่ผ่านมา +20

    उत्कृष्ट विवेचन. पण यावर समाधान काय? मराठा समाजासाठी मंजूर झालेले १० टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार नाही हे निश्चित. बिहारमध्ये हेच झाले की ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण बेकायदेशीर आहे. मग ओबीसांसाठी असलेल्या २७ टक्के आरक्षणात आणखी किती वाटे करायचे? यात व्यावहारिकदृष्ट्या एकच उपाय सुचतो: ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसींमध्ये व इतर मराठे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांच्या १० टक्क्यांत अशी विभागणी होईल. सरसकट वा सगेसोयरांचा हट्ट सोडून द्यावा. नाही तरी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यात १० टक्क्यांपैकी ८.५ टक्के गरीब मराठेच आरक्षण घेत आहेत ना? मग १० टक्के वेगळे घेऊन फायदा किती झाला तर फक्त दीड टक्क्यांचा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आरक्षण ही काही जादूची कांडी नाही की ज्याने सर्व आर्थिक प्रश्न सुटतील. महाराष्ट्राचे वेगाने शहरीकरण होते आहे. शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या इतरत्र म्हणजे सेवा क्षेत्राकडे वा औद्योगिक क्षेत्राकडे वळायला हवी हा दीर्घकालीन उपाय आहे. सरकारी नोक-या आहेत तरी किती, तेव्हा आरक्षणाने मिळणार किती व कसे याचा विचार व्हावा. ज्या मराठ्यांचे शहरीकरण झाले त्यांनी चांगले शिक्षण घेऊन त्यांची आर्थिक भरभराट झाली अशीही उदाहरणे आहेत. बहुतेक शिक्षण संस्था मराठा नेत्यांच्याच ताब्यात आहेत. तेव्हा अतिरेक करू नये. आरक्षणाला नैसर्गिक मर्यादा आहेत, शेवटी गुणवत्ताच कामाला येते हेच सत्य आहे. तेव्हा सामोपचाराने हा वाद सुटावा हेच इष्ट.

    • @pramodkulkarni3764
      @pramodkulkarni3764 3 วันที่ผ่านมา

      हे सर्व समजुन न समजल्यावर सोंग.
      यांना उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात हे टिकणार नाही हे माहीत आहे. मी अकरा वर्षांपासून राजकीय बेकार असताना एक ब्राम्हण ईतका पावर फुल कसा असु शकतो ? याच दु:ख न पचवु शकल्याने जरांगे द्वारे केलेला हा शब्दाचा केलेला महाराष्ट्राचा खेळ खंडोबा.

    • @VikramSingh-xj8ld
      @VikramSingh-xj8ld วันที่ผ่านมา

      Maratha aarakshan , obc madhekinva separate mule ulat nokrya kami hotil he beakkal jatiwadi na kalat naahi aahe

  • @Anmol4824
    @Anmol4824 4 วันที่ผ่านมา +10

    Wonderful discussion.

  • @AaBb-go6dm
    @AaBb-go6dm 3 วันที่ผ่านมา +4

    शरद जोशी यांच्या विचारांचा पाठपुरावा केला असता तर ही अवस्था झाली नसती

  • @mayureshmande4550
    @mayureshmande4550 3 วันที่ผ่านมา +3

    हा प्रश्न कायमचाच आहे असे जर असेल तर तो नेहमी भाजप सत्तेत येताच डोके का वर काढतो आणि एरवी शांत असतो?

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 วันที่ผ่านมา +29

    ब्राम्हण लोकं जसे राजकारणाच्या पदांवर होते ती व्यवस्था इंग्रजी राजवटीत बंद झाल्यावर ते जसे शिक्षणाकडे परत वळले तसे मराठा लोकांच्या बाबतीत न होतां त्यांचे सैन्यात जाणे बंदच झाले का ?

    • @primeautobots5030
      @primeautobots5030 3 วันที่ผ่านมา +2

      Ardhawat vishleshan ahe he !! Lokanna var var cha nyaaan khup avdta aajkal.. haach problem ahe !

    • @nik9643
      @nik9643 2 วันที่ผ่านมา

      Nahi...khup sare मराठा अजूनही army madhe जातात...माझ्या आजीचे वडील army madhe hote १९४० chya अगोदर

    • @primeautobots5030
      @primeautobots5030 2 วันที่ผ่านมา +1

      @@nik9643 tech ki !! More sir je kai mhantayt tyacha ulat ahe sagla !!

    • @sulabhabhide2295
      @sulabhabhide2295 2 วันที่ผ่านมา

      मा. मोरे सरांबद्दल आपण असा समज करून घ्यायला नको.अशी विधाने वेगळ्या परिप्रेक्षामधे पहायला हवीत. मराठा लोकांचं सैन्यात जाणं पूर्ण बंद झालं म्हणण्यापेक्षा आपण असं समजू या कि इतर संधी उपलब्ध झाल्याने सैन्यात जाणे त्याप्रमाणात कमी झाले.
      मा.मोरे सरांच्या विवेचनातून बऱ्याच नव्या गोष्टी माहिती होतात.

    • @vaibhav0312
      @vaibhav0312 2 วันที่ผ่านมา

      शीख धर्मियांनी यामुळे सैन्यात जास्त प्रतिनिधीत्व असावं अशी मागणी भारत सरकारकडे केली
      तसाच मराठा समाजाचा विचार व्हायला हवा होता

  • @renushansuvarna
    @renushansuvarna 3 วันที่ผ่านมา +5

    योग्य आणि वास्तविक विश्लेषण

  • @user-gi5or9ul4c
    @user-gi5or9ul4c 3 วันที่ผ่านมา +4

    आमच्या खानदेश मध्ये मराठा व कुणबी एकच आहेत.

  • @Swappypatil
    @Swappypatil 3 วันที่ผ่านมา +8

    सदानंद मोरे सर अत्यंत उत्कृष्ट विश्लेषण 💐💐

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 4 วันที่ผ่านมา +17

    मनाचाच इतीहास सांगत आहे

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 4 วันที่ผ่านมา +8

      Ho ka.. Tu sang Mag khara

    • @manhimself654
      @manhimself654 3 วันที่ผ่านมา +4

      Tuzya aaichi puchi

    • @Vishal-eu4og
      @Vishal-eu4og 3 วันที่ผ่านมา

      अरे मुर्खा dr. सदानंद मोरे इतिहास लेखक आहेत. MPSC आणि UPSC ला यांची पुस्तकं वापरतात.

  • @sanjaysonawane2118
    @sanjaysonawane2118 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हार्दिक क्रांती होण्याच्या अगोदर सर्वांचा कुळ आणि मूळ शेतीत आहे हे विचारवंत काय बोलतात त्यांचा त्यांनाच माहित

  • @yashkavthekar8962
    @yashkavthekar8962 3 วันที่ผ่านมา +1

    मोरे सर,आपण आगदी प्रातः स्मरणीय आहात .

  • @jayeshborase668
    @jayeshborase668 3 วันที่ผ่านมา +10

    ओढून ताणून काहीतरी पटवून द्याचा प्रयत्न करत आहेत.
    सर्व घटकांची परिस्थिती सांगा ना. मी गरीब आहे आणि बाकी पूर्ण समाजातील लोक श्रीमंत आहेत असे सांगण्याचा प्रयत्न आहे.
    सामाजिक अभ्यास कमी वाटत आहे. तुलना करून गोष्टी सांगायला पाहिजे.

  • @mahendragadre8142
    @mahendragadre8142 4 วันที่ผ่านมา +9

    या विषयावर बोलण्यासाठी मोरे अयोग्य विद्वान वाटलें

    • @bbluklsre
      @bbluklsre 3 วันที่ผ่านมา +3

      Saral saral maratha jatichi baaju ghet ahet , Jarange manto kunbi muslim pn ahe an He widwan mantat kunbi mnje maratha kaay kuthlya kuth pn bolat ahet he sir

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 3 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत माहिती आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 3 วันที่ผ่านมา +1

    सुंदर विश्लेषण साहेब आगदी आगदी बरोबर आहे तुमचे कोणाही जातीला दोश न देती जे खर आहे ते तुम्ही सांगितल
    धन्यवाद

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 3 วันที่ผ่านมา +4

    डॉ आंबेडकरांनी म फुले यांना गुरू मानले.... त्यामुळेच..

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान विचार, धन्यवाद. ❤️शेतीत पोटापुरत उत्पन्न येत नाही म्हणून गाव सोडावा लागतो. शहरात आलं तर नोकरीं हवी, त्यासाठी शिक्षण हवं, नोकरीं आणि शिक्षण हयात आता ज्यांना आरक्षण आहे ते अयोग्य आहे अशी भावना झाली म्हणून आहे आणि त्यामुळे आंदोलन. तेव्हा आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावर दिल तर असंतोष कमी होईल, त्यासाठी घटना बदल आवश्यक तेथे विरोधी पक्ष विरोध करून भावना भडकवतो आणि समाजात तेढ निर्माण होते. तेव्हा हा प्रश्न राजकारणी जर विचाराने वागले तरच सुटेल. दुसर हल्ली कोणत्याही जमिनीचा 7/12 बघा बहिणीची नाव दिसतील. वारस नोंद करताना बहिणीचं नाव लावा मग तीच हक्कसोड पत्र घ्या, रजिस्टर करा, तलाटयाकडे चकरा मारा. ह्याऐवजी वारस नोंदतांना बहिणीचं affidavit घेतलं तर अर्ध काम कमी होईल. तिसरं कोल्हापूरची मुलगी लग्न होऊन नागपूरला गेली तर कोल्हापूरची शेती बघणार कशी? ह्याचा कोणी विचार केलाय? एक केस आली केला कायदा 99 लोकांना त्रास असं चाललंय. दिवसेंदिवस जमीन 7/12 मोठा आणि सगळं जंजाळ होईल तेव्हा निस्तरण अवघड. देवाक काळजी म्हणू आणि आज गप्प बसू.

  • @udayat23
    @udayat23 4 วันที่ผ่านมา +11

    जिथे शेतकरी आत्महत्या होत आहेत त्या प्रदेश मध्ये MIDC सुरु करावी म्हणेज तेथील आत्महत्या थांबतील. पायाभूत सुविधा द्यावात. तिथे उद्योग सुरु करावेत. आपण फक्त सरकारी नौकरी हट्ट सोडून द्यायला हवे. जसे काळ पुढे जाईल तसे सरकारी नौकरी कमी होत जाणार आपण capitalist ( अमेरिका अर्थ केंद्रित ) economy स्वीकारली आहे.

    • @ulhassahasrabudhe3953
      @ulhassahasrabudhe3953 4 วันที่ผ่านมา +2

      तिथे उ. प्र. बिहारी येऊन काम करतील.

    • @MrVijaybade
      @MrVijaybade 3 วันที่ผ่านมา

      Sir, midc aanlyamule udyog yet nahit. Udyog yenyasathi tin mhateachya goshti lagtat.. Samudrivahatuk, pani, ani kushal manushyabal.. Tinihi marathwadyad nahi.. Traditional paddhatine marathwada vikasit hovu shakat nahi... Tyasathi narmada ani tapi che pani aurangabad wa jalna paryant aanawe lagel... Kokanat wahun janare pani suruwatila ujani dam made,, ani tithun jamkhed marge beed ani osmanabad nanded paryant... Pani aali ki sheti sudharel ani shetkari kade paisa aala ki udyog sudharel.. Ha project tatawata manya zala aahe. . Pan 20000 corore rupaye lagnar aahet mhanun band aahe. To lavkar suru kela tarach kahi apeksha aahe nahitar marathwada hi smashanbhumi honar aahe..

    • @udayat23
      @udayat23 3 วันที่ผ่านมา

      ​@@MrVijaybadeहे Fasttrack वर काम केले पाहिजे किती दिवस आपण आत्महत्या बघत राहणार. तेथील राज्य कर्ते एकत्र येऊन काम केले पाहिजे. जसे पश्चिम महाराष्ट्र नेते एकत्र असतात विकास बाबतीत

    • @MrVijaybade
      @MrVijaybade 3 วันที่ผ่านมา

      @@udayat23 tyasathi jantene sobat yevun rajyakartyanwar dabaw aanla pahije.. Pan janta jati jati made vibhagli geli aahe..

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 4 วันที่ผ่านมา +7

    परखड आणि योग्य विश्लेषण. पेरले ते ऊगवतं हेच खरं.

  • @90s84
    @90s84 3 วันที่ผ่านมา +8

    या विदर्भ आणि मराठवाड्यांच्या लोकांमुळे पुण्यात कंपन्यांमध्ये जातिवाद चालू झाला आहे😢

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 2 วันที่ผ่านมา +1

    जातीचे राजकारण हे सत्तेसाठी आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे तो सत्ताधारी ,माग तो माणूस अडाणी असला किंवा कुठल्याही जातीचा असो

  • @user-fr1kb4vu7w
    @user-fr1kb4vu7w 3 วันที่ผ่านมา +2

    या देशात जवळ जवळ ७० कोटी लोकांना आरक्षण आहे. .. झाल का त्यांचं भलं....
    आरक्षण किती निरर्थक आहे या वरूनच कळतं
    जातीवाद संपला पाहिजे समता आली पाहिजे या पिपान्या वाजवणार संविधान याच्याच माध्यमातून जातीय सर्टिफिकेट दिल जात...
    खरंच संविधान प्रामाणिक असेल तर फक्त गरजू, गरीब यांना आरक्षण दिल असत...
    जात बघून आरक्षण दिल नसत

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 2 วันที่ผ่านมา +9

    बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ही तरतूद केली आहे की जेंव्हा आदिवासी राष्ट्रपती होईल त्यावेळी सर्वच आरक्षण रद्द करावे
    आरक्षण द्यायचे असेल तर ते आर्थिक परीस्थिती वरुन ठरवावे ,पण आपण लोक इतके प्रामाणिकपणे कुठे वागतो त्यातूनही पळवाटा काढतात , अशावेळी आरक्षण रद्द करुन त्याव्यक्तीच्या कर्तत्वावर ठरवावे ,

    • @sanjaygaikwad4492
      @sanjaygaikwad4492 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      चुक. राज्यघटनेत राजकीय आरक्षण१० वर्षांनंतर बंद करावे असे आहे. मुळातच आरक्षण सामाजिक विकासासाठी आहे. आर्थिक नाही. जे सधन मागासवर्गीय आहेत त्यांनी स्वतः होवुन आरक्षण नाकारावे परंतु दुर्दैवाने तसे होणार नाही. राजकीय आरक्षण ताबडतोब बंद करावे. आरक्षणामुळे निवडुन आलेले प्रतीनीधी मागास, वंचित आणि आदीवासी यांचे प्रश्न संसदेत मांडत नाहीत ते आपल्या पक्षाचीच बाजु मांडतात.

  • @brownmunde5813
    @brownmunde5813 วันที่ผ่านมา +7

    मराठवाड्यात कोणी गरीब नाही, इथे कामाला लोक मिळत नाहीत.

  • @purutoke
    @purutoke 2 วันที่ผ่านมา

    आभ्यासपूर्ण व तर्कशुद्ध विवेचन!

  • @shantanukashid8031
    @shantanukashid8031 2 วันที่ผ่านมา

    सदानंदजी मोरे उत्तम विवेचन ❤❤

  • @user-sx9pu2vw4n
    @user-sx9pu2vw4n 3 วันที่ผ่านมา +4

    कुटुंब नियोजन आणि आर्थिक मागास हाच एकमेव निकष लावावा

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 4 วันที่ผ่านมา +3

    Khup chan saheb

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 3 วันที่ผ่านมา +1

    लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य . ही सरळ आणि सोपी व्याख्या असताना आरक्षण हा शब्द आला कोठून . लोकशाही शब्दात जातपात येत नाही

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 4 วันที่ผ่านมา +2

    योग्य मार्गदर्शन

  • @JustDie2002
    @JustDie2002 4 วันที่ผ่านมา +5

    Excellent Video 👍👍

  • @satishdakare7585
    @satishdakare7585 4 วันที่ผ่านมา +8

    Give Admission on Ranking and Concession in Fees to all on Economic basis. All Problems will be Automatically Solved

    • @bbluklsre
      @bbluklsre 3 วันที่ผ่านมา +2

      EWS ahe dear

  • @sanjaynikam761
    @sanjaynikam761 3 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम

  • @Gajananilame7947
    @Gajananilame7947 3 วันที่ผ่านมา +1

    खरंच मराठा समाजाची एकजूट वाखाणण्याजोगी आहे।

  • @BalajiBhosale-lw3jd
    @BalajiBhosale-lw3jd 3 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद भाऊ सुंदर वास्तव सत्य विश्लेषण केलात
    अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलात
    परंतू हा मनोज जरांगे मात्र मराठ्यांचे खरे शत्रू हिंदुंचे शत्रू शरदमियांची आणी काँग्रेसची यांची भाषा बोलतोय
    हा त्यांच्या तालावर त्यांना अपेक्षित राजकीय मदत करतोय हे शंभर टक्के सत्यच आहे
    आणी जे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला त्यांनी योग्य न्याय दिलाय आणखी देतच आहेत
    त्यांनी आरक्षणासह इतर अनेक योजना लागू केल्यात त्या सर्व योजनेचा गेली सात वर्षापासून मराठा समाज लाभ घेतोय
    त्यांना मात्र हा ठरवून शिव्या घालतोय
    यांच्या विषयी मराठ्यांच्या मनात विष पेरतोय
    यामधे मराठ्यांचे कित्येक पिढ्यांचे हा नुकसान करतोय
    बालाजी रामराव भोसले

  • @jaynarayanbadki4457
    @jaynarayanbadki4457 3 วันที่ผ่านมา +5

    कुणबी समाजाचे डोळे उघडणेसाठी मोरे सर आपण महाराष्ट्राचा प्रबोधन दौरा केल्यास बरे होईल.धन्यवाद!

  • @jidnyasu2024
    @jidnyasu2024 2 วันที่ผ่านมา

    अतिशय परखड विचार, सदानंद सर खूप खूप आभार

  • @dadasahebgurav4761
    @dadasahebgurav4761 3 วันที่ผ่านมา +1

    फार सुंदर विल्सेशण त्रिवार आभिवादन

  • @cdmuleys
    @cdmuleys 4 วันที่ผ่านมา +8

    मोरे सरांच्या विश्लेषणानुसार प्रश्न प्रामुख्याने आर्थिक आहे. त्याला दोन दिशांने बघता येईल. १. व्यवसायाची (शेती) व २. भुभागाची (उदाहरणार्थ मराठवाडा). जर ते मान्य केलं तर मग हे प्रश्न सर्व शेतकऱ्यांना व सर्व मराठवाडावासियांना लागू आहेत. मग आरक्षण जातीवर आधारित का? ते तर व्यवसाय / भूभाग यावर आधारित असायला हवे.

  • @vishwakantpakhale9375
    @vishwakantpakhale9375 4 วันที่ผ่านมา +9

    अर्थीक आरक्षण ही काळाची गरज आहे

    • @bbluklsre
      @bbluklsre 4 วันที่ผ่านมา +3

      EWS ahe na

  • @rampatil3216
    @rampatil3216 4 วันที่ผ่านมา +2

    छान विश्लेषण!

  • @sandiptapkir
    @sandiptapkir 2 วันที่ผ่านมา

    मोरे साहेब आपले विश्लेषण काही अंशी बरोबर आहे. पण सरसकट मराठा समाजाचा विचार करताना अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत. मागसलेपण व आर्थिक निकष या वरच मराठी समाजास आरक्षण दिले पाहिजे. शिक्षण आणि नोकरी मध्ये ज्याना खरंच गरज आहे असे आरक्षण दिले पाहिजे.

  • @90s84
    @90s84 3 วันที่ผ่านมา +3

    अहो दादा दुसऱ्यांना तर शेती पण नाही त्यांनी काय करायचं

  • @overtaker3295
    @overtaker3295 4 วันที่ผ่านมา +17

    अहो सदानंद राव गावातील सदस्य , सरपंच ,आमदार ,खासदार ,कारखानदार , शिक्षणसंस्था , पतसंस्था , जमीनदार सगळे मराठा आहेत
    सदानंद राव वंचित ,OBC कडे काय आहे ?

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 2 วันที่ผ่านมา

      ओबीसी हा कष्टकरी गरीब कारागीर व सामाजिक मागासलेला आहे.

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हणूनच तर जातीगत जनगणना व्हावी आणि प्रत्येक जातीच आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तसेच त्यांचं प्रत्येकाचं शिक्षण, किती जण सरकारी नोकरीत आहेत...यांचे सर्वेक्षण हा एकमेव उत्तम पर्याय आहे

  • @avinashganbote1927
    @avinashganbote1927 3 วันที่ผ่านมา

    अतिशय छान विवेचन. मूलभूत प्रश्नाला हात घातलाय.

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 3 วันที่ผ่านมา +4

    मराठा समाज हा कोणत्याही परिस्थितीत सामाजिक मागास होऊ शकत नाही... आर्थिक मागास होऊ शकतो ..

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 4 วันที่ผ่านมา +2

    He is right perfectly.. Also regarding female land holding🎉🎉

  • @rameshsusundre6947
    @rameshsusundre6947 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जे आहे ते सत्य बोलले सर बरोबर परिस्थिती अशीच आहे मराठवाड्यात

  • @EntropyInfo
    @EntropyInfo 3 วันที่ผ่านมา +3

    marathe he sattadhari aahe pan jaativadi and hinduvirodi pan aahe Sharad Khan is best example

    • @EntropyInfo
      @EntropyInfo 3 วันที่ผ่านมา +3

      correct

  • @santoshedke-gq5rc
    @santoshedke-gq5rc 3 วันที่ผ่านมา +3

    मराठे छत्रय असताना कमजोर खटकणा भीती घालू नये

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 3 วันที่ผ่านมา +1

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 3 วันที่ผ่านมา +1

    Start chya three line madhe tumhi 100 persenta ge correct sir.i am 73 years old graduate servent..