ब्राह्मणांचं जे झालं तेच मराठ्यांचं होतंय? | Dr. Sadanand More | EP- 1/2 | Behind The Scenes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
- मराठा आरक्षणाच्या तिढ्याला उत्तर काय? मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कसा सुरु झाला? ओबीसी नेते जरांगे पाटलांच्या विरोधात का उभे राहिलेत? इतिहासात ब्राह्मण समाजाचं झालं तेच मराठा समाजाचं होणार का? मराठा समाज मागास आहे का? मराठा समाजाला आरक्षणाची गरज का आहे?
ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत, भाग १
00:00 Intro
2:15 महाराष्ट्रातील आरक्षणाचा इतिहास
11:58 ब्रिटिश सत्ता आणि मराठा समाज
14:42 ब्रिटिश काळातील सामाजिक परिस्थिती
18:32 मराठा - ओबीसी वादाची सुरुवात
21:45 मराठा आणि मराठेतर वाद
25:15 विठ्ठल रामजी शिंदे यांचे निरीक्षण
28:02 कुणबी - मराठा नोंदीचा इतिहास
33:02 मराठवाड्याच्या विकासाचा प्रश्न
36:09 शेतजमीन वाटणीचा प्रश्न
#jarangepatil #marathareservation #maharashtrapolitics
सर गरीब आणि मध्यमवर्गीय ब्राह्मण समाज त्यांच्या स्वतःच्या आर्थिक परस्थितीमुळे हतबल आहे,हा समाज कोणत्याच जातीचा द्वेष करत नाही,या उलट तो आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल या कडे पाहतोय, मला मान्य आहे की पूर्वी च्या काळातील काही ब्राह्मण सामाजातील लोकांनी दुसऱ्या लोकांवर अन्याय केला जो चूक आणि लाज वाटण्याजोगा आहे, परंतु त्याचा अर्थ सर्व ब्राह्मण समाज हा कपटी आणि स्वार्थी आहे असा होत नाही, आज ही बहुंताश समाज हा चांगला आणि समजूतदार आहे. पण काही लोक सर्व ब्राह्मण समाज हा अनाजी पंत च आहे असा वागवतात,ते चूक आहे. आनाजी पंत हा ब्राह्मण समजाचा आदर्श असू शकत नाहीच, कारणं त्या व्यक्तीने शिवरायांच्या स्वराज्य विरोधी काम केले होते. या उलट लोहकरे बंधू पिता पुत्र, देशपांडे बंधू, कवी कलश, साने गुरूजी,या सारखे लोक हे ब्राह्मण समजाचे आदर्श आहेत. असो जाती पाती मध्ये भांडणे करण्या पेक्षा आपण सर्व भारतीय आहोत व त्याहून महत्त्वाचे आपण एक माणूस आहोत हे महत्वाचे. ❤❤
😂😂 ते नको सांगू...😂😂
तुम्हांला आयुष्यात कधीच आरक्षण मिळणार नाही...
कारण तुम्ही कधीच भाजप विरोदात जात नाहीत...😂😂.
आणि दुसरी गोष्ट मराठ्यांचा विरोधात सर्वात जास्त घाणेरड्या पोस्ट ब्राम्हण आणि ओबीसीनेच केल्यात...
तुम्ही ज्यावेळेस आंदोलन कराल तेव्हा तुम्हांला कोणीही साथ देणार नाही...
जर मराठ्यांना साथ जरी नसती दिली कमीतकमी विरोध केला नसता तर मराठा उभा राहिला असता...
एकमेव समाज आज हा गोब्राम्हण प्रतिपालक तत्व मानणारा आहे...
पण तुम्ही कहर केलाय...
Parshuramane aplya aaiche mundke kaple hote mahit ahe na
@@marketwatch5050, yes we all know but you need to have maturity to understand the reason and period behind it ..
@@abhaykher9703 इतक्या तर्कशुद्ध कॉमेंटला ह्या अतीहुषार माणसाने "परशुरामाने आईचा शिरच्छेद केला" हा reply केला आहे. त्याला काळ, वेळ, तर्क ह्याबद्दल अक्कल असेल असे वाटते का ?
गरीब ब्राह्मण समाजाला रिझर्व्हेशन मिळायला आहे.. मराठा समाजाचा tumhla पाठिंबा...पण economically strong मराठा ब्राह्मण हे बाकी समाजाला रिझर्व्हेशन मागितले तर हिनवतात
तूमची ऐक गोष्ट आवडली सर तुम्ही आर्थिक मागासले आसले की सामाजिक मागास देखिल आपोआप होतात कारन माणुस गरीब आसला की त्याला आपले रक्ताचे नातेवाईक ही जवळ बोलवत नाही
Barobar... brahmanamadhye suddha hech....
अगदी खरंय पण मग आपण त्यांना श्रीमंत होऊन दाखवायचं,हाच उपाय आहे त्यावर.😊
Mg te tar saglya jati madhe ahe
Correct.
नातेवाईक बोलवत नाही म्हणून त्यांना सामाजिक मागास म्हणता येत नाही... सामाजिक मागास ची व्याख्या वेगळी होती
शरद पवारनी वाट लावली मराठवाडयाची सूदारणा नाही पाण्याच्या सूविधा नाही पश्चिम महाराष्ट्रात का नाही आरक्षण मुद्दा
हे तुम्हाला समजले फार चांगल झाल
सुधारणा लिहा शुध्द भाषा
दोष देणे हा आपला खूप जुना स्वभाव पवारांवर द्या लोटून सगळं आपण तर कधी मेहनत करायची नाही.. देरे हरी पलंगावरी असं करून कसं चालणार.
Maratha vadyachi nahi saryachi, marathyachi sudha.
@@LeoVijay-qb1hh अर भाऊ एकदा फिरून बघ मराठवाडा
सदानंद मोरे साहेब हे विश्लेषण 100 %
आताच्या परिस्तिथी शी संलग्न आहे .
Very good ☑️☑️☑️
😮😮😮
Kahi tari ahe Kay tychya bolnyat ,,, mala tr fakt bhabnikta disli 👎👎
सरांनी जो बहीण वाटा बद्दल जो परखड विचार मांडला तो आगदी योग्य आहे❤❤❤👍
36:00 कोंडी 👌🏼
I agree with author completely.
@@vickyhodge5717 actually m strongly in favour of women empowerment but this move doesn't make any sense...
It's creating lot of issues in relationships & fabric of healthy family 😔😔😔
ज्यांच्याकडे संपत्ती नाही ते भाऊ बहीण गुण्यागोविंदाने राहतात आणि आहेरे वर्गातील भाऊबहिणीत भांडणे होतील म्हणून हे अयोग्य वा रे वा लॉजिक।
भावा भावात पण जर एका भावाचे काही कारणाने एकाचे स्थलांतर झाले तर ती त्याचा वारसाहक्क पण अयोग्य म्हणाल
लोकसभेला गरजवंत मराठा कोणाच्या मागे उभा राहिला ज्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं नाही त्यांचीच पिपाणी वाजवली . गरजवंत मग कुठे गेला त्यांना मोठं का नाही केलं का फक्त प्रस्थापित तुम्हाला भावनिक करून फक्त मत घेतली जातात. गरजवंतांना उभा का केलं नाही.
Kamit kami Sharad Pawar Saheb Maratha tari aahet.
th-cam.com/video/p8Lu5kZMvi4/w-d-xo.htmlsi=gQfSae1B-iL-hw5C
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
कारण, महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
उत्तर आहे .....नाही !
याचाच अर्थ, त्यांना जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे . या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला.
काही निवडक ओबीसीनेही हाराकिरी केली असल्याची बाब समोर येत आहे .)
जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
सध्या तेच होत आहे .
सुशिक्षित म्हणजेच शिकलेला व सुसंस्कृत व्यक्तीसाठी वरील मुलाखत मोलाची ठरेल !
अगदी परफेक्ट. मराठा समाजाला इतकी आरक्षणाची गरज असती तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असता.
त्यांनी आरक्षण दिल नाही म्हणून त्यांचा सुपडा साफ केला होता पण यांनी सुद्धा 10 वर्षे अशीच घातली ना
Supriya sule 5 vela nivadun loksabhela gelya. Supriya yevavi garib marathyala ubhe karu shakat navathe sharad Pawar.
नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण व परखड विचार 🙏
1. इतिहासाचे ज्ञान व इतिहासाची भान असणे अत्यंत गरजेचे आहे.
2. सर्वांनाच दर्जेदार व सक्तीचे शिक्षण मिळवून द्यावे व आरक्षण बंद करावे.
3. लोकसंख्या नियंत्रण केल्याशिवाय हे शक्य वाटत नाही.
Ani he sarva apeksha Purna karnara neta nivdava lagto, pan aaj kal nivdnuk he jaitya samikaran zale aahe...shiklele lok pan jat baghun voting kartat
@@manish2gjat je baghatat te britishanchi avaidh pore asatst.karan hat gat tyanchech ahet.tysna ithe tikun rahayache ahe adim hakkadar mhanun,ani firangi bapala je je have te pochate karun tyatunahi vyapari samajyachya sathine dhsnsanchay karayacha ahe.drugs che dhsnde yanich ubhe keke ahet yuvakanchi vat lavanyas!
सुंदर विवेचन. परंतु काही निरीक्षणं --
1)आरक्षणा मधे कुठेही एक्सिट पॉलिसी नाही. त्यामुळे भुजबळ, पंकजा, वर्षा गायकवाड, वडेट्टीवार अजूनही आणि कायम स्वरूपी मागासलेले !
2)माळी आणि लेवा पाटील हे कुठल्या अर्थानी मागासलेले ठरतात !खडसे, गिरीश महाजन मागासलेले?
3)आर्थिक दृष्ट्या, ब्राह्मण सुद्धा मोठ्या प्रमाणात गरीब, अती गरीबच होते तरीही ते सामाजिक दृष्ट्या पुढारलेले !
4)मराठवाड्यात ब्राह्मणांची अवस्था हि तितकीच वाईट आहे, देणार का आरक्षण?
5)एक मात्र नक्की सर्वसाधारण मराठ्यांची मोठ्या प्रमाणात गोची झालेली आहे.
6)याला शाहू महाराज एका अर्थानी जबाबदार ठरतात. त्यांनीच आम्ही क्षत्रिय कुलावतंस असे म्हणतं कुणबीपण सोडून दिले.
अनु सूची तील जाती च्या लोकांचे आरक्षण शोषण च्या आधारावर आहे Dipreseed Class
@@SagarBhagat-uz9uo फक्त ओबीसी नाही तर सर्वच आरक्षण प्रवर्गातील ज्या जाती पुढारलेल्या आहेत त्यांचें आरक्षण रद्द करण्याची संविधानात तरतूद हवी. पुढारण्या चे मापदंड संविधानात नसतील तर ते त्यात टाका. दर दहा वर्षांना जातीच्या आधारावर सर्वेक्षण करून आरक्षण रद्द करण्याची तरतूद हवी. सध्या सर्वच प्रवर्गात पुढारलेल्या जाती मागास जातींना आरक्षणाचे फायदे मिळू देत नाहीत.
Sarya jatichya garib lokala arakshan dilech.pahije.khare vanchit econamikly viker loka.
OBC मधे Creamy layer chi पद्धत आहे.
There are many leva patil who are doctors , architects , engineers and professors in Engineering colleges. They have started many educational institutions and coaching classes. There are many civil and police officers. It's also strange that Leva Patels in Gujarat are not given reservations despite agitations but Leva Patil in Maharashtra, localised in Khandesh, have easily got resevation.
सरकारी नोकरीचे आकर्षण फक्त वर कमाई साठीच असते, भ्रष्टाचार कमी झाला नाही तर देशाच वाटोळ होईल.
त्यासाठीच सरकारी नोकरी हवी काम कमी नोकरीची हमी
माझ्या ओळखीतले काही govt job वाले तेही वेगवेगळ्या field मधले आहे. आओ जाओ घर तुम्हारा असे office ला जातात. सध्याच्या govt ने बरेच strict नियम केले होते. म्हणून त्यांना आताचे सरकार नको आहे.
"Job Security" he Akarshan ahe
पूर्णपणे सहमत
@@vinayakbapat5545oy,shivay kam kele nahi tari nokri jat nahi.
आता वेळ आली आहे की देशातील आरक्षण प्रश्न कायमचा निकाली काढायचा.नाही तर देशाला फार मोठे परिणाम भोगावे लागतील समाज जाती जाती त विभागाला गेला हे अंतर वाढत चालंय
Aarakshan rada karun?
Very sensible.
त्याच्यासाठीच पैसा मिळतोय सोरोसकडून
मराठे सत्ताधारी आहेत असं म्हणतात ,
आणि UP मध्ये अखिलेश यादव OBC मध्ये आहे , आणि 30 वर्ष सत्ताधारी आहेत , त्यामुळे through the point ,मोरे साहेब good ❤️❤️❤️❤️❤️❤️
Eka vyakti la gheun samaj ch nikal lawata yet nahi aevdh hi nahi smajat
UP मध्ये obc समाजाचे किती खासदार आहेत किती आमदार आहेत आणि कॅबिनेट मंत्रिपद किती ओबीसीना मिळालं किती ओबीसी राज्यात मंत्रीपदी आहेत महत्वाची खाती त्यांच्या हातात आहेत राज्यातील सगळी ठेकेदारी कोणाच्या मक्तेदारीत आहेत tv channel कोणाचे आहेत. ह्याचा अभ्यास करा मग समजेल यादव तिथे सत्ताधारी आहेत की ब्राह्मण ठाकूर.
माजी मुख्यमंत्री असेल तरी देखील त्यांच्या मंदिर प्रवेश नंतर मंदिर धुऊन काढण्यात आले. असो...
Maratho ko patil-ki le dubi 😂😂
अतिशय योग्य व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.डॉक्टर मोरे सरांचे आभार.
गरजवंताला "काम",
शेतीमालाला योग्य "दाम"
दिला तरी आरक्षण कोणाला नको
काम देणं म्हणजे काय?
स्वतः काम शोधावं लागतं. घरी बसून काम कसं मिळेल?
अगदी बरोबर.
मग कोणाच्याही नावावर7/12 असला की त्याला आरक्षण नको मग तो कोणत्याही जातीचा असो अस म्हणायचं का?
@@orchestra-xj6fy
माळ्यांकडे आज सर्वात जास्त जमिनी आहेत आणि त्याही बागायती...
म्हणजे 10 एकर जिरायत तेथे एक एकर बागायत...
कृषी कायदा समर्थनार्थ पुढे यायला हव होत
बारामती काकांचा पोपट , जरांगेच जातीय विद्वेष पसरवतात,पुढील काळात अराजक माजेल
Bar tech re pahije na tumhala mg hou dya. Dusryala milu naye manun khanare bhuka. Laaj vatali pahije
नागपूरचा पोपट आहे हा हाक्या हाच हक्या जातीय द्वेष पसरवत आहे,,पुढील काळात या हक्यामुळे अराजक माजेल
आम्ही जरांगे साहेब सोबत आहोत तुला काय करायच भेंड्या ... हम सब जरांगे ⛳⛳⛳⛳⛳
जरांगे पाटिलानी काय जातिवाद केला??
गरीब मराठा लोकांची मागणी करत आहेत
@@sagarmane5834 बामणाला शिव्या दिल्याशिवाय दिवस जात नाही , आता भुजबळ आणि ओबीसी टार्गेट
मग मराठा आरक्षण मिळे की नाही हे सांगा मोरे सर शरद पवार यांनी तर मराठा आरक्षण ची वाट लावली
obc म्हणून बोलतोय...सगळ्यांना आरक्षण आर्थिक स्थितीवर दया...
ani ब्राह्मणानं दोष देणे बंद करा
गजवाए हिंद वाल्यांचे चांगलेच फावेल फक्त शिक्षणात आरक्षण
Arthik kahi nasat obc chya kiti tari jaga kunbi maratha manun ghetaly ahet
AATA TUZHYAKADE AMBEDKARVADI CASTE CERTIFICATE MAAGTIL COMMENT BOX MADHE MAZHYA KADE ROJ MAAGTAT.
Arkshan chi concept samjun ghya
सध्याच्या परिस्थितीत योग्य विश्लेषण करणारा व्यक्ती.. बाकी आगलावे झाले सगळे 😢
जूना काळ केव्हाच सम्ला , आता राजकरणी लोकांना जाती जातीत भांडणे लावून निवडणुकीत मते मिळवायची आहेत हे लक्षात घ्या, सत्तेत बसण्यासाठी हा नवा खेळ चालू आहे
आर्थिक मागास आणि सामाजिक मागास यावर अधिक चर्चा पाहिजे
आर्थिक मागास हा पुढे दृष्ट चक्रात अडकून सामाजिक मागास होतोच मग तो कोणीही असो
मोरेजी आपण अतिशय निरपेक्षपणे वास्तव मांडले. त्यातून आपला अभ्यास, चिन तन यांचे दर्शन तर झालेच शिवाय प्रत्येकाने प्रामाणिकपणे विचार केला तर संघर्ष, आंदोलन यापेक्षा योग्य शिक्षण घेऊन प्रगतीच्या वाटेला जाता येणार हा विश्वास निश्चित मिळतो. नमस्कार.❤❤
मोरे साहेब, आपलं विश्लेषण खूप आवडल..
मला वाटतंय सर्व जातींना आरक्षन दिल पाहिजे कारण सर्वच जातींचे लोक सध्या गरीब आहेत.50 % टक्के वरून वाढवून 100 % वर केल पाहिजे.. भेध-भाव व्हायला नको..सर्वच जातींचे लोकांना फायदा होईल.. 🙏
शाहू महाराजांसारखा मराठा पुन्हा जन्माला येणार नाही.
आजचे मराठे कुणबी ला नीच मानतात तर हे बाकीच्या समाजाचे काय भले करणार.
शाहू महाराजांचे ऋण महाराष्ट्र विसरू शकणार नाही ❤🙏
Ata Marathyat pan foot pada, ek kam kara, pratek gharat Navra Baykot foot pada. Kamal ahe politics chi, Hindu Hindu sobat safe nahi.
भारत हा सर्वसमभाव असलेला देश असल्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण दिल्यास सर्व सर्व जाती धर्म गुण्यागोविंदाने राहु शकतील नसता.....
EWS ???
तुम्ही अनपढ आहे काय आर्थिक निषकावर आरक्षण च आहे EWS आहे ते तुम्ही घेण्या करिता तयार नाही
Aho EWS ahech ki
आज वाईट परिस्थिती आली म्हणून सर्व जाती धर्म गुण्यागोवविंदा सगळे सामान सगळे सारखे हे सगळे शब्द आठवले नाहीतर मी पाटील आणि तू... जाऊद्या आता काय बोलायचं.. पण वेळ ही खूप कुत्ती चीज आहे कधी पालटेल सांगता येत नाही म्हणून कधीही माजू नका.
@@LeoVijay-qb1hh अगदी बरोबर.
छान विश्लेषणात्मक मांडणी
जे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिले पाहिजे.
दिलेल् आहे
आदरणीय सर.... मी लातूरचा बौद्ध समाजाचा सरकारी नोकरीत आहे, मुले चांगल्या शाळेत आहेत. मी शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, पण सामाजिक नाही. समजून घ्या लातूरला, " tripal M" Ban. म्हणजे. महार, मांग, मुस्लिम, हा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही कुठेही रोहाउस, प्लॉट, फ्लॅट, घर भाड्याने मिळणार नाही. तुमची जात विचारून तोंडावर नाही म्हणले जाते. आणखी एक उदाहरण आमच्या बाजूच्या गल्लीत नामांतर लढ्यातील गौतम वाघमारे चौक फार जुना आहे फक्त एक पाटी होती, पुढे चालून कमानीचे काम चालू झाले. पण सवर्ण समाजामधून नाराजी सुरू झाली. कारण काय तर आमच्या घरातील मुलींचे लग्न जमणार नाही. त्यांनी ते काम बंद पाडले. आता येथे सांगा आर्थिक आरक्षण पाहिजे की सामाजिक ?असे कित्येक उदाहरणे सांगता येतील. जो पर्यंत आपल्या मनातून ही जातीची जळमटं दूर होणार नाहीत, तो पर्यंत हे चित्र बदलणार नाही. धन्यवाद
पुर्ण मुलाखत ऐकली फक्त आपल्या समाजाचे सर्वच बरोबर आहे असे सांगितले
साखर कारखानदारांना मराठवाड्यातील ऊसतोड मजूर मिळत होते म्हणून मुद्दामच मराठवाडयाचा विकास याच राजकीय समाजाने होऊ दिला नाही केवळ शंकरराव चव्हाण व विलासराव देशमुख यांच्या काळात जायकवाडी धरण झाले म्हणून विकास सुरू झाला
जाती अंत करण्यासाठी सक्तीने फक्त शिक्षणात आर्थिक आरक्षण ठेवण्यात यावे तसेच आशासकिय कागदपत्रांमध्ये आडनाव न लिहीता आई वडीलांचे नाव व जन्म गाव लिहायला पाहिजे.मग पहाच
अमेरिकेत जाती नव्हत्या आणि हिंदू धर्माचाही काही संबंध नव्हता पण तिथे त्यांनी त्वचेच्या रंगावरून उच्च नीच तयार केले. हा मानवी स्वभाव आहे.
मोरे सर, वर्ण संस्थेमध्ये आरक्षण होऊ शकत नाही. अंगाच्या गुणांनुसार कोणालाही ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शूद्र होता येत. अनेक उदाहरणे आहेत. वाल्याचा वाल्मीकी, विश्वामित्र, परशुराम हे अनुक्रमे शूद्र ते ब्राह्मण, क्षत्रिय ते ब्राह्मण आणि ब्राह्मण ते क्षत्रिय झाले आहेत. शूद्र कोण होणार असा प्रश्न असेल तर अन्न सुरक्षा देणारा आणि कष्टाचे काम करणारा हा शूद्र वर्ण होय. तो निश्चितच महत्त्वाचा वर्ण होता.
जातीच नाव काढल की ओबीसी बोंबा मारत आहेत.
जाती अंत करायला अजुन खूप शतक आहेत.
पोप@@akj3388
😂😂😂😂😂😂😂@@akj3388
प्रा.सदानंद मोरेंनी जे विश्लेषण केले आहे ते नक्कीच पटणारे आहे 🙏
श्री सदानंदजी मोरे सरांच्या इतिहासाबाबत सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे , व त्याच्या विचारा्चा सकारात्मक विचार व्हावा असे आम्हाला वाटते . सरांवा सलाम- 🙏🙏
मोरे सरांचे खूप छान विश्लेषण आहे. विशेषतः मुलींना वाटा देणे ही तांत्रिक दृष्ट्या गैरसोयीची गोष्ट आहे. मुलगी वेगळ्या गावात असते तिच्या वडिलांची प्रॉपर्टी वेगळ्या गावात असते. केवळ एका राजकीय नेत्याला एकच मुलगी झाली म्हणून हे वाटप आलेले आहे .
अगदी दोन जणांना मुलगी आणि मुली आहेत mhnun
You are absolutely right 👌👌🌹
तसेच मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण केलेले आहे. मुलांना सुद्धा सरसकट मोफत शिक्षण केले पाहिजे. कारण मुली शिकून पुढे जातात मग त्यांना शिक्षणाच्या मानाने आणि तसा उत्पन्न असलेला स्वजातीतील मुलगा मिळणे अवघड होऊन बसते. त्या कारणाने सुद्धा मुलांची लग्न होणे अवघड होऊन बसले आहे.
*गजब है जी यह राष्ट्रवादी और हिंदुत्वादि लोग बहुत ही गजब के लोग हैं---अब देखो ना इन्होंने किस-किस प्रकार कदम उठाना शुरू किया है आपके घर की लड़की 18 साल की उम्र में वोट दे सकती है 21 साल से पहले शादी नहीं कर सकती मगर वही लड़की 16 साल की होते ही किसी के साथ कुंवारी अविवाहित रूप में जाकर घर बसा सकती है 21 वर्ष से पहले शादी नहीं कर सकती मगर किसी के साथ कुंवारी जाकर रह सकती है--16 साल की आपकी और हमारी बेटी 5 वर्ष तक 21 वर्ष तक होते-होते किसी के साथ विवाह पूर्व सेक्स कर सकती है किसी के साथ रह सकती है इस बीच उसके बच्चे पैदा हो गए तो फिर उसका क्या होगा आपकी और हमारी बेटी 16 साल के बाद 5 वर्ष किसी के साथ रहेगी फिर कौन अच्छा भला घर का लड़का उससे शादी करेगा तो है ना गजब के लोग हिंदुत्वादि राष्ट्रवादी ना आपका स्वाभिमान रहेगा ना आपकी बहन बेटियां सती सावित्री रहेगी ना आप हिंदू राष्ट्र की मांग करेंगे ना हिंदू धर्म के बारे में गर्व से बोल सकेंगे ऐसी व्यवस्था कर रखी है आप कभी भी नहीं कह सकेंगे कि कहो गर्व से हम हिंदू हैं इन लोगों ने ऐसी व्यवस्था कर दिया है आपको तो जिंदगी भर निचा देखकर के ही चलना पड़ेगा और यह आपके वोटो से आपके धन से ऐसे मौज करते रहेंगे सता की रेवड़ियां खाते रहेंगे सति की मलाई चाटते रहेंगे तुम हो अपनी बहन बेटियों को 16 साल की उम्र में किसी के साथ सोते हुए देखने के अलावा और कुछ नहीं कर सकते*
लग्न घरी पण त्या घरात वाटा आहे.
अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे मोरे सरांनी. इतके सखोल, मुद्देसूद व समतोल यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. धन्यवाद विनायकजी.
अरे बावळट माणसा तुला तरी कळतं का महार, मांग चांभार या लोकांना सन्मान आहे का आजही मग कशाला पाटील देशमुख मिरवता
मराठे मागास प्रवर्गातील असतील तर ते इतर मागास व अनु. जातीत रोटी बेटी व्यवहार करतील का? तेव्हा ते स्वतःला उच्च कसे समजतात???
अनु सूची तील जाती च आरक्षण शोषण आधारित आहे मागास ले पण वर नाही आहे
आम्ही उच्च यामुळे कारण आम्ही पहिल्या पासुन leadership role मधे होतो आणि आहे पुढे पण राहुच
OBC Madhhe yenarya jatit aapapasat vivah hotat ka? tasech Sc ,St .til jati aapapasat vivah kartat ka ?
Jya jati ekach pravrgat asun hi aapapsat vivah karat nahit tyanchyat sudhha jati bhed tasun bharlela aahe
Tyamule maratha samajala dnyan nantar dya aagodar aapn pudhakar ghya aani aapapsat vivah karun ek changle udaharan nirman kara.
@@Yourtube2019 मग आरक्षण कशाला मागता?
@@rushikadam5723 एकदम बरोबर.
साहेब फारच छान आणि विस्तृत माहिती आपण दिलेली आहे त्याबद्दल प्रश्नच नाही आपण यावर किती ऊहापोह केला तरी तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रत्येक जण आपलाच घोडा पुढे दामटण्याचा प्रयत्न करणार त्या त्या वेळची समाज रचना परिस्थितीप्रमाणे बदलत गेली आजही आपण किती बोललो तरी आजही चतुर्थ व्यवस्था आहेच असं माझं प्रामाणिक मत आहे जेव्हा एखादी आपण नोकरी करतो त्यात मालक ,मॅनेजर साहेब ,क्लार्क, शिपाई
अशी व्यवस्था असते प्रत्येक जण आपल्या शिक्षण आणि आणि ज्ञान याप्रमाणे कामाची पदे भोगत असतो पूर्वीच्या काळी छोट्या छोट्या लढाया किंवा प्रत्येक राज्य घराणे यांच्यात आपसात मारामारी होत होत्या त्यामुळे लढाईसाठी मोठ्या प्रमाणात मराठा व इतर सर्वच जातीचे जे लोक लढाईमध्ये भाग घेत होते त्यांना शिवाजींच्या काळात मावळे म्हणून संबोधले जात होते कालांतराने लढाई करणे हाच त्यांचा व्यवसाय झाला परंतु या व्यवसायामध्ये जीवाची बाजी लागत होती त्यामुळे सगळेच लोक यात भाग घेत नसावेत परंतु जे लढाईमध्ये भाग घेणाऱ्या सैनिकांना त्यावेळी जहागिरी व पदव्या देण्यात आल्या असाव्यात जमीन जागा जास्त असला तरी लढाईमुळे ते इतरांना जे लढाईमध्ये भाग घेत नसत अशा परिवारातील लोकांना शेती करण्यास देत असावेत कालांतराने लढाया बंद झाल्या त्यामुळे आज त्यांच्याकडे रोजगार नसावा त्यामुळे काही ठराविक लोकच पुढारी जहागीरदार जमीनदार झाले उर्वरित मराठी आपल्या सोयीप्रमाणे काम करत राहिले. इतर व्यवसाय करून त्यांनी आपली गुजराण केली केली आणि व्यवसायाप्रमाणे नंतर त्यांना जाती मिळाल्या असाव्यात थोडक्यात माझं असं म्हणणं आहे की कोणी मराठ्यांनी ओबीसींचा राग करू नये ओबीसींनी मराठ्यांचा राग करू नये तसेच इतर मागासवर्गीय आणि मागे असलेला समाजाचा तसेच ब्राह्मण यांच्या उच्च जातीचा सुद्धा राग न करता प्रत्यक्ष आर्थिक परिस्थितीवर आरक्षण देणे इष्ट ठरेल उगाचच राजकारणी लोक आपली पोळी भाजण्यासाठी जाती जातीमध्ये प्रस्थापित लोक कलह माजवीत आहेत 21 व्या शतकात कित्येक राजघराण्यांच्या तसेच सर्व जातीपातीच्या मुलांनी दुसऱ्या समाजातील रोटी बेटी व्यवहार सुरू केलेले आहेत त्यामुळे संपूर्ण आरक्षण रद्द करून जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना त्यांना आरक्षण द्यावे मग तो ब्राह्मण मराठा ओबीसी मागासवर्गीय की कोणत्याही समाजाचा असो. अजूनही सैन्यामध्ये मराठ्यांना उंचीमध्ये आरक्षण आहे म्हणजे सैन्यामध्ये लढाईत मरायला आणि मारायला मराठा हवा. ओबीसी व इतर समाजातील समाजातील काही लोक महाराष्ट्रातील मराठे पुढारलेले आहेत उघडपणे सांगतात की महाराष्ट्रात सगळेच मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले. परंतु सगळेच मराठी समाजाचे लोक पुढारलेले नाही ते लक्षात घ्या. कित्येक सत्ताधारी मराठा मुख्यमंत्री यांनी आपापली परिवार पार्टी वाढवून आपल्या कुटुंबाचे भलं केलेला आहे परंतु मराठा समाज उपेक्षितच राहिला आहे तरीसुद्धा आताच्या आर्थिक परिस्थितीवरच आरक्षण द्यावे अन्यथा सर्व आरक्षण रद्द करून राजकीय गैरफायदा घेणाऱ्या नेतेमंडळींना आणि पक्षांना लगाम लावावा आणि जातीपाती तील आपापसातील वैमनस्य कमी करावे ही विनंती
मराठे मागासले मग 32 खासदार 200 कारखाने, अनेक झेडपी अध्यक्ष,गावात शेती त्यांचीच म्हणून ते मागास का सर,
पंतप्रधान OBC असल्याने सर्व OBC प्रगत ठरत नाही
पंतप्रधान एकच असतो भाऊ...200 आमदार 50 खासदार, 1000 z.p. अध्यक्ष/उपाध्यक्ष, 5000 सरपंच, एवढे नसतात ....🙏🏻
सर आपले विचार नेहमीच अभ्यासु,बरयाच अंशी तठस्थ,व सवंगते पासून दुर असतात. दुर्दैवाने मराठा आरक्षण या विषयावर आपण मराठा एकतर्फी समर्थनार्थ आपले सर्व बौध्दीक कसब पणाला लाऊन लंगडं, समर्थन करावयाचा प्रयत्न केलेला भासतोय तो नक्कीच समर्थ नाही. सर्व प्रथम मी स्पष्ट करतो की मराठा किंवा इतर कोणाच्या आरक्षणाच्या मी बिलकुल विरोधात नाही,पण एक बाब सुर्य प्रकाशा इतकीच स्पष्ट कि संविधानातील आरक्षणा संदर्भाने "मागास" या संज्ञेत मराठा बसत नाहीत,ते आर्थिक "मागास" नक्कीच आहेत. दुसरे म्हणजे आपण प्रतापादन केले कि इंग्रजांच्या काळात युध्दा बंद झाल्यामुळे मराठा समाजावर शेतीवर अवलंबून राहावयाची वेळ आली, खरेतर मराठा समाजातील जास्तीत जास्त १० ते १५% लोक सैन्यात अससतील,त्यामुळे बहुतांश समाज त्यावेळी शेतीच करत आसणार,त्यामुळे आपला वरिल युक्तिवाद चुकीचाच आहे. दुसरे म्हणजे स्वातंत्र्या पासून ग्रामपंचायत,गावातील सोसायटी ते विधान सभा सर्वाच ठिकाणी सातत्याने मराठा समाजचेच राजकीय वर्चस्व मराठा समाजाचेच होते. दुसरे म्हणजे मराठा समाजा प्रमाणेच ब्राम्हण समाजातील मोठावर्ग शेतीवरच अवलंबून होता व मराठ्यांच्या शेतीचे जे झाले तेच त्यांचे ही झाले. मराठा शिक्षणा विषयीचे आपले विचार ही फारसे अभ्यासू वाटत नाहीत,मराठ्यांच्या न शिकण्याला फक्त तेच जबाबदार आहेत,त्यांच्या चुकीच्या धारणा जबाबदार आहेत त्याच्याशिक्षणाची समस्या दलितां सारखी नक्कीच नाही. बरीच उदाहरणे आहेत कि गरिब ब्राम्हणाची मुले वार लाऊन शिकली पण जमीनदार मराठ्याची मुले नाही शिकली.ब्राम्हणांचा उल्लेख आपण वर्चस्ववादी असा करता व तो ३-४ दशकापुर्वी तसे बरयाच प्रमाणात होते,पण मरराठे हे नेहमीच वर्चस्ववादी होते याला चतुराईने बगल देता.नक्कीच आज मराठा समाज आज आर्थिक पातळीवर नक्कीच मागास आहे.
@@madhusudandeshpande5507 he purposely ignoring the fact that many other depending communities comes under EBC or OBC as they don't have land and due to skill based occupations emerging and caste base earner became unemployed also currently many Maratha people also in the field alongside has land owned take privilege as farmers doing job also I have n numbers of examples who actually don't deserve reservation under any backward category. Some dirty minded people playing politics and wanted to fight between poor Bramhins, Maratha and OBC to fill their pockets.
मराठा समाजावर खूप असंतोष आहे इतर समाजाचा खूप वर्ष अन्याय केला आहे इतरसमजवर
काय अन्याय केला मित्रा पण असाच विरोध चालू राहिला तर मात्र नक्की अन्याय होईल
@@GaneshMekale-dl3rc खूप अन्याय केला नेहमी तुच्छ समजले इतरांना
दादा आता बहुजन समाज खूप पुढे गेला आहे आता काही करू शकत नाही तुम्ही 😂 आता भिकेला लागला आहे तुम्ही हे मान्य करा
@@sk-cu2zs भावा तू कुठही जा ज्यांची संख्या जास्त ते असेच वागतात तरी मराठा शांत आहेत तू राजस्थान मधे जा तिथे जाट भागात जाऊन बघ ,, बीड मध्येच बघ किती बोगस मतदान झालं ते ..up मध्ये जा तिथे यादव ओबीसी आहेत त्याचे वेगळे धाबे होते जिथं बाकी कुणी J1 करु शकत नव्हत आणखी खुप आहेत पण असो तुम्हाला आता मराठा म्हणजे सॉफ्ट टार्गेट वाटतंय पण तस नाही खुप हार्ड आहे हातोड्याने पण तुटणार नाही 😂😂
Exactly tyamul marathettar chalawal chalu houn tyat Baudh OBC adhivasi muslim ekatra yetil maratha jaat gaav gadyat ajahi mujori karte he more sir la disat nahi
@@GaneshMekale-dl3rc Maratha jaatine gaaw gadyat saglya itar samajawar anyay kela hi gost kontahi samaj wisarnar nahi
आज ब्राह्मण समाज लयास चालला नोकरी नाही शेती नाही लग्न नाही वरून इतर जाती देत असलेला त्रास एकदाच संपवून टाका मग बर वाटेल सर्वांना.
भावड्या अजुनपण 70%+ सत्ता ब्राह्मणांकडे आहे विसरू नको
भारतात 4/5 ब्राह्मण आहेत आणी सत्तेत वाट 30/40% आहे
@@shankarbhendekar8230 40%?? .. evhada ganja milto kuthe ?
@@hrish91😂😂
@@hrish9112mti
आमदार, खासदार. मंत्री, मुख्यमंत्रीपद, साखर कारखाने, जिल्हा परिषद, दुध संघ, सहकारी बँका. शिक्षण सम्राट, सगळेच सत्ताधीश मराठा पण आम्हास मागास ठरवा आरक्षण द्या 😂😂
Mitra kiti jan aamdar, khasdar aahet ?
@@amitcool99 यांनी सगेसोयरे उचल नसेल असं वाटत नाही त्यांना कंत्राट दिल नसेल आणी जे सगेसोयरे उचले त्यांनी त्यांची सगेसोयरे उचले नसेल का मी सांगतो बाकीचं जाती तेवढा आधार आहें त्यात पण आतून सगेसोयरे ला मदत करायची त्यापेक्षा तुम्ही सेप्रेट देश काढा मग हेच कुणबी कस वेगळं हाच विचार वंत पटवून देईल
१००% खरय
Only 1% people is in political positions...rest of 99% are farmers and needy...for this 99% people we need reservation not for 1 %
But on that 1% everyone feels connected and powerful socially@@renushansuvarna
जाती पाती मध्ये दुरावा निर्माण व्हावा ,त्यांनी आपसात भांडावे हीच तर आमची इच्छा होती,अस साहेब म्हणतात.(मनात)
Tumhi dharmacha rajkaran kara, mg tyanni jaaticha kela tr kay jhala??
@@shalmeshmore3926 Waah kay wichar bindok jatiche , Jati jatit bhandal tar kaay zaal manto
@@bbluklsre jevha dharma dharmandhe rajkaran hota, tevha tyala counter karayla jaati cha rajkaran kela jaata… mi dharma jaat kahich support karat naahi pn katyanech kata kadhava lagto… hech politics asta… religion politics band hou de, mg jaati cha politics pn band honar
मराठी लोकांनी एकमेकांशी कितीही भांडा, पण चाकरी तुम्हाला गुजराती आणि मारवाडी लोकांचीच करायची आहे. 🤣
@@shalmeshmore3926 manun jati jatit bhandayach ka waah Bindok maratha jatichach disatos jaragyasarakha
Brahmin village chya baher padle aani aata tar sarv world madhe gele.... reservation pahije mhanun radat basle nahi ...swaracha village sodayache nahi..fakt police, tesoldar honya sathi paryant karayacha hi ch maratha samaja chi shokantika aahe
ews sudama arakshan 😂
Mandirat danpetitun paise chornare bhikari jaat
खूप छान मोरे साहेब.
मराठा समाजातील फक्त अल्पभूधारक शेतकरी मजूरी वर खाजगी इतर किरकोळ कामे करणारा वर्ग यांनाच लागु करण्यात यावे
जे सध्या च सरकारी कार्यालये निमसरकारी संस्था व श्रीमंत मराठा
पूर्ण पणे वगळण्यात यावा
आताच जे शैक्षणिक संस्था सरकारी निमसरकारी संस्था मध्ये शिक्षक व पोलीस वगैरे पूर्ण वगळावे
कोणालाच आरक्षण देवू नका फक्त शिक्षण, आणि वैद्यकीय सुविधा सगळ्यांना फ्री द्या भले अजून 1-2% टॅक्स वाढवा ...आणि आरक्षण हे फक्त राजकीय द्या जिथे छोट्या समूहाला मतदान मुळे जातीला representation मिळणे कठीण जाते म्हणून आरक्षण फक्त राजकीय द्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि पूर्ण शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा गरीब पासून श्रीमंतांना फ्री द्या
पहिल्यांदा कोणीतरी इतकं अभ्यासपूर्वक बोललेलं पाहिलं मी , सुंदर मुलाखत
आधुनिक भारतात वर्षानुवर्षे सत्तेवर मराठा लोकं असूनही मराठा व त्यांच्या वेगवेगळ्या प्रवाहांच्या परिस्थितीवर कुणीच कसं काही विचार केला नाही ?
Satthewer Aslelaya Maratha Lobbine Swatactha Pariwar Jawalche Natewaik Yanchch Kallayn Anee Swatachi Eastatit Whada Keli Garib Maratta Garibch Rahila.
तेव्हा हा आरक्षण चा मुद्दा का मांडला नाही.
मराठवाडयात सुध्दा मराठा समाज सत्ताधारी समाज आहे....
हातच्या बोटावर मोजण्याइतके... बाकी 99.99% गरीबच
@@Connecting-nature सगळेच नसतात पण सगेसोयरे मुळे सगळ्याच्या घरात राजकारण आहे मराठा समाजात
@@bharatgurav9572 ईतर समाजात मराठ्या विषयी गैरसमज आहेत की, सर्व मराठ्यांची परिस्थिती चागली आहे
@@Connecting-natureबर 😂
खुप सुंदर आणि उत्तम प्रकारे आरक्षण वाद मांडला आहे. एक धाडसी विवेचन. द्वेषमूलक होणारे आरोप लक्षात घेऊन, डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत. धन्यवाद श्री मोरे साहेब.
विनायक साहेब मनःपूर्वक धन्यवाद.
खरे तर अन्न ही प्राथमिक गरज असल्याने ज्यांच्याकडे जमीन ते मागासलेले होऊच शकत नाहीत.
मग माळी, धनगर वंजारी या समाजाकडे पन जमिनी आहेत त्यांना पन आरक्षणातून बाहेर काढतो कि काय 😂😂😂
@@nilesh.j935 राजकीय प्रतिनिधित्व असण्यासाठी या समाजाला आरक्षण असावे.
@@akj3388 मग तुम्ही राजकीय आरक्षण चं घ्यायला पाहिजे शिक्षण मध्ये देता का सोडून 🤣
@@nilesh.j935 राजकीय आरक्षण कायम ठेवून सर्व बेरोजगारांना (कुठल्याही जातीचे) सरकारी नोकरी, सर्वाना मोफत शिक्षण आणि सर्वाना मोफत आरोग्य सेवा देता येते. त्यासाठी एक वेगळे आंदोलन करायची आवश्यकता आहे.
💯%
उत्कृष्ट विवेचन. पण यावर समाधान काय? मराठा समाजासाठी मंजूर झालेले १० टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार नाही हे निश्चित. बिहारमध्ये हेच झाले की ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण बेकायदेशीर आहे. मग ओबीसांसाठी असलेल्या २७ टक्के आरक्षणात आणखी किती वाटे करायचे? यात व्यावहारिकदृष्ट्या एकच उपाय सुचतो: ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसींमध्ये व इतर मराठे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांच्या १० टक्क्यांत अशी विभागणी होईल. सरसकट वा सगेसोयरांचा हट्ट सोडून द्यावा. नाही तरी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यात १० टक्क्यांपैकी ८.५ टक्के गरीब मराठेच आरक्षण घेत आहेत ना? मग १० टक्के वेगळे घेऊन फायदा किती झाला तर फक्त दीड टक्क्यांचा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आरक्षण ही काही जादूची कांडी नाही की ज्याने सर्व आर्थिक प्रश्न सुटतील. महाराष्ट्राचे वेगाने शहरीकरण होते आहे. शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या इतरत्र म्हणजे सेवा क्षेत्राकडे वा औद्योगिक क्षेत्राकडे वळायला हवी हा दीर्घकालीन उपाय आहे. सरकारी नोक-या आहेत तरी किती, तेव्हा आरक्षणाने मिळणार किती व कसे याचा विचार व्हावा. ज्या मराठ्यांचे शहरीकरण झाले त्यांनी चांगले शिक्षण घेऊन त्यांची आर्थिक भरभराट झाली अशीही उदाहरणे आहेत. बहुतेक शिक्षण संस्था मराठा नेत्यांच्याच ताब्यात आहेत. तेव्हा अतिरेक करू नये. आरक्षणाला नैसर्गिक मर्यादा आहेत, शेवटी गुणवत्ताच कामाला येते हेच सत्य आहे. तेव्हा सामोपचाराने हा वाद सुटावा हेच इष्ट.
हे सर्व समजुन न समजल्यावर सोंग.
यांना उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात हे टिकणार नाही हे माहीत आहे. मी अकरा वर्षांपासून राजकीय बेकार असताना एक ब्राम्हण ईतका पावर फुल कसा असु शकतो ? याच दु:ख न पचवु शकल्याने जरांगे द्वारे केलेला हा शब्दाचा केलेला महाराष्ट्राचा खेळ खंडोबा.
Maratha aarakshan , obc madhekinva separate mule ulat nokrya kami hotil he beakkal jatiwadi na kalat naahi aahe
Wonderful discussion.
शरद जोशी यांच्या विचारांचा पाठपुरावा केला असता तर ही अवस्था झाली नसती
हा प्रश्न कायमचाच आहे असे जर असेल तर तो नेहमी भाजप सत्तेत येताच डोके का वर काढतो आणि एरवी शांत असतो?
ब्राम्हण लोकं जसे राजकारणाच्या पदांवर होते ती व्यवस्था इंग्रजी राजवटीत बंद झाल्यावर ते जसे शिक्षणाकडे परत वळले तसे मराठा लोकांच्या बाबतीत न होतां त्यांचे सैन्यात जाणे बंदच झाले का ?
Ardhawat vishleshan ahe he !! Lokanna var var cha nyaaan khup avdta aajkal.. haach problem ahe !
Nahi...khup sare मराठा अजूनही army madhe जातात...माझ्या आजीचे वडील army madhe hote १९४० chya अगोदर
@@nik9643 tech ki !! More sir je kai mhantayt tyacha ulat ahe sagla !!
मा. मोरे सरांबद्दल आपण असा समज करून घ्यायला नको.अशी विधाने वेगळ्या परिप्रेक्षामधे पहायला हवीत. मराठा लोकांचं सैन्यात जाणं पूर्ण बंद झालं म्हणण्यापेक्षा आपण असं समजू या कि इतर संधी उपलब्ध झाल्याने सैन्यात जाणे त्याप्रमाणात कमी झाले.
मा.मोरे सरांच्या विवेचनातून बऱ्याच नव्या गोष्टी माहिती होतात.
शीख धर्मियांनी यामुळे सैन्यात जास्त प्रतिनिधीत्व असावं अशी मागणी भारत सरकारकडे केली
तसाच मराठा समाजाचा विचार व्हायला हवा होता
योग्य आणि वास्तविक विश्लेषण
आमच्या खानदेश मध्ये मराठा व कुणबी एकच आहेत.
सदानंद मोरे सर अत्यंत उत्कृष्ट विश्लेषण 💐💐
मनाचाच इतीहास सांगत आहे
Ho ka.. Tu sang Mag khara
Tuzya aaichi puchi
अरे मुर्खा dr. सदानंद मोरे इतिहास लेखक आहेत. MPSC आणि UPSC ला यांची पुस्तकं वापरतात.
हार्दिक क्रांती होण्याच्या अगोदर सर्वांचा कुळ आणि मूळ शेतीत आहे हे विचारवंत काय बोलतात त्यांचा त्यांनाच माहित
मोरे सर,आपण आगदी प्रातः स्मरणीय आहात .
ओढून ताणून काहीतरी पटवून द्याचा प्रयत्न करत आहेत.
सर्व घटकांची परिस्थिती सांगा ना. मी गरीब आहे आणि बाकी पूर्ण समाजातील लोक श्रीमंत आहेत असे सांगण्याचा प्रयत्न आहे.
सामाजिक अभ्यास कमी वाटत आहे. तुलना करून गोष्टी सांगायला पाहिजे.
या विषयावर बोलण्यासाठी मोरे अयोग्य विद्वान वाटलें
Saral saral maratha jatichi baaju ghet ahet , Jarange manto kunbi muslim pn ahe an He widwan mantat kunbi mnje maratha kaay kuthlya kuth pn bolat ahet he sir
अत्यंत माहिती आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.
सुंदर विश्लेषण साहेब आगदी आगदी बरोबर आहे तुमचे कोणाही जातीला दोश न देती जे खर आहे ते तुम्ही सांगितल
धन्यवाद
डॉ आंबेडकरांनी म फुले यांना गुरू मानले.... त्यामुळेच..
छान विचार, धन्यवाद. ❤️शेतीत पोटापुरत उत्पन्न येत नाही म्हणून गाव सोडावा लागतो. शहरात आलं तर नोकरीं हवी, त्यासाठी शिक्षण हवं, नोकरीं आणि शिक्षण हयात आता ज्यांना आरक्षण आहे ते अयोग्य आहे अशी भावना झाली म्हणून आहे आणि त्यामुळे आंदोलन. तेव्हा आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावर दिल तर असंतोष कमी होईल, त्यासाठी घटना बदल आवश्यक तेथे विरोधी पक्ष विरोध करून भावना भडकवतो आणि समाजात तेढ निर्माण होते. तेव्हा हा प्रश्न राजकारणी जर विचाराने वागले तरच सुटेल. दुसर हल्ली कोणत्याही जमिनीचा 7/12 बघा बहिणीची नाव दिसतील. वारस नोंद करताना बहिणीचं नाव लावा मग तीच हक्कसोड पत्र घ्या, रजिस्टर करा, तलाटयाकडे चकरा मारा. ह्याऐवजी वारस नोंदतांना बहिणीचं affidavit घेतलं तर अर्ध काम कमी होईल. तिसरं कोल्हापूरची मुलगी लग्न होऊन नागपूरला गेली तर कोल्हापूरची शेती बघणार कशी? ह्याचा कोणी विचार केलाय? एक केस आली केला कायदा 99 लोकांना त्रास असं चाललंय. दिवसेंदिवस जमीन 7/12 मोठा आणि सगळं जंजाळ होईल तेव्हा निस्तरण अवघड. देवाक काळजी म्हणू आणि आज गप्प बसू.
जिथे शेतकरी आत्महत्या होत आहेत त्या प्रदेश मध्ये MIDC सुरु करावी म्हणेज तेथील आत्महत्या थांबतील. पायाभूत सुविधा द्यावात. तिथे उद्योग सुरु करावेत. आपण फक्त सरकारी नौकरी हट्ट सोडून द्यायला हवे. जसे काळ पुढे जाईल तसे सरकारी नौकरी कमी होत जाणार आपण capitalist ( अमेरिका अर्थ केंद्रित ) economy स्वीकारली आहे.
तिथे उ. प्र. बिहारी येऊन काम करतील.
Sir, midc aanlyamule udyog yet nahit. Udyog yenyasathi tin mhateachya goshti lagtat.. Samudrivahatuk, pani, ani kushal manushyabal.. Tinihi marathwadyad nahi.. Traditional paddhatine marathwada vikasit hovu shakat nahi... Tyasathi narmada ani tapi che pani aurangabad wa jalna paryant aanawe lagel... Kokanat wahun janare pani suruwatila ujani dam made,, ani tithun jamkhed marge beed ani osmanabad nanded paryant... Pani aali ki sheti sudharel ani shetkari kade paisa aala ki udyog sudharel.. Ha project tatawata manya zala aahe. . Pan 20000 corore rupaye lagnar aahet mhanun band aahe. To lavkar suru kela tarach kahi apeksha aahe nahitar marathwada hi smashanbhumi honar aahe..
@@MrVijaybadeहे Fasttrack वर काम केले पाहिजे किती दिवस आपण आत्महत्या बघत राहणार. तेथील राज्य कर्ते एकत्र येऊन काम केले पाहिजे. जसे पश्चिम महाराष्ट्र नेते एकत्र असतात विकास बाबतीत
@@udayat23 tyasathi jantene sobat yevun rajyakartyanwar dabaw aanla pahije.. Pan janta jati jati made vibhagli geli aahe..
परखड आणि योग्य विश्लेषण. पेरले ते ऊगवतं हेच खरं.
या विदर्भ आणि मराठवाड्यांच्या लोकांमुळे पुण्यात कंपन्यांमध्ये जातिवाद चालू झाला आहे😢
जातीचे राजकारण हे सत्तेसाठी आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे तो सत्ताधारी ,माग तो माणूस अडाणी असला किंवा कुठल्याही जातीचा असो
या देशात जवळ जवळ ७० कोटी लोकांना आरक्षण आहे. .. झाल का त्यांचं भलं....
आरक्षण किती निरर्थक आहे या वरूनच कळतं
जातीवाद संपला पाहिजे समता आली पाहिजे या पिपान्या वाजवणार संविधान याच्याच माध्यमातून जातीय सर्टिफिकेट दिल जात...
खरंच संविधान प्रामाणिक असेल तर फक्त गरजू, गरीब यांना आरक्षण दिल असत...
जात बघून आरक्षण दिल नसत
बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ही तरतूद केली आहे की जेंव्हा आदिवासी राष्ट्रपती होईल त्यावेळी सर्वच आरक्षण रद्द करावे
आरक्षण द्यायचे असेल तर ते आर्थिक परीस्थिती वरुन ठरवावे ,पण आपण लोक इतके प्रामाणिकपणे कुठे वागतो त्यातूनही पळवाटा काढतात , अशावेळी आरक्षण रद्द करुन त्याव्यक्तीच्या कर्तत्वावर ठरवावे ,
चुक. राज्यघटनेत राजकीय आरक्षण१० वर्षांनंतर बंद करावे असे आहे. मुळातच आरक्षण सामाजिक विकासासाठी आहे. आर्थिक नाही. जे सधन मागासवर्गीय आहेत त्यांनी स्वतः होवुन आरक्षण नाकारावे परंतु दुर्दैवाने तसे होणार नाही. राजकीय आरक्षण ताबडतोब बंद करावे. आरक्षणामुळे निवडुन आलेले प्रतीनीधी मागास, वंचित आणि आदीवासी यांचे प्रश्न संसदेत मांडत नाहीत ते आपल्या पक्षाचीच बाजु मांडतात.
मराठवाड्यात कोणी गरीब नाही, इथे कामाला लोक मिळत नाहीत.
आभ्यासपूर्ण व तर्कशुद्ध विवेचन!
सदानंदजी मोरे उत्तम विवेचन ❤❤
कुटुंब नियोजन आणि आर्थिक मागास हाच एकमेव निकष लावावा
Khup chan saheb
लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य . ही सरळ आणि सोपी व्याख्या असताना आरक्षण हा शब्द आला कोठून . लोकशाही शब्दात जातपात येत नाही
योग्य मार्गदर्शन
Excellent Video 👍👍
Give Admission on Ranking and Concession in Fees to all on Economic basis. All Problems will be Automatically Solved
EWS ahe dear
अप्रतिम
खरंच मराठा समाजाची एकजूट वाखाणण्याजोगी आहे।
धन्यवाद भाऊ सुंदर वास्तव सत्य विश्लेषण केलात
अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलात
परंतू हा मनोज जरांगे मात्र मराठ्यांचे खरे शत्रू हिंदुंचे शत्रू शरदमियांची आणी काँग्रेसची यांची भाषा बोलतोय
हा त्यांच्या तालावर त्यांना अपेक्षित राजकीय मदत करतोय हे शंभर टक्के सत्यच आहे
आणी जे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला त्यांनी योग्य न्याय दिलाय आणखी देतच आहेत
त्यांनी आरक्षणासह इतर अनेक योजना लागू केल्यात त्या सर्व योजनेचा गेली सात वर्षापासून मराठा समाज लाभ घेतोय
त्यांना मात्र हा ठरवून शिव्या घालतोय
यांच्या विषयी मराठ्यांच्या मनात विष पेरतोय
यामधे मराठ्यांचे कित्येक पिढ्यांचे हा नुकसान करतोय
बालाजी रामराव भोसले
कुणबी समाजाचे डोळे उघडणेसाठी मोरे सर आपण महाराष्ट्राचा प्रबोधन दौरा केल्यास बरे होईल.धन्यवाद!
अतिशय परखड विचार, सदानंद सर खूप खूप आभार
फार सुंदर विल्सेशण त्रिवार आभिवादन
मोरे सरांच्या विश्लेषणानुसार प्रश्न प्रामुख्याने आर्थिक आहे. त्याला दोन दिशांने बघता येईल. १. व्यवसायाची (शेती) व २. भुभागाची (उदाहरणार्थ मराठवाडा). जर ते मान्य केलं तर मग हे प्रश्न सर्व शेतकऱ्यांना व सर्व मराठवाडावासियांना लागू आहेत. मग आरक्षण जातीवर आधारित का? ते तर व्यवसाय / भूभाग यावर आधारित असायला हवे.
अर्थीक आरक्षण ही काळाची गरज आहे
EWS ahe na
छान विश्लेषण!
मोरे साहेब आपले विश्लेषण काही अंशी बरोबर आहे. पण सरसकट मराठा समाजाचा विचार करताना अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत. मागसलेपण व आर्थिक निकष या वरच मराठी समाजास आरक्षण दिले पाहिजे. शिक्षण आणि नोकरी मध्ये ज्याना खरंच गरज आहे असे आरक्षण दिले पाहिजे.
अहो दादा दुसऱ्यांना तर शेती पण नाही त्यांनी काय करायचं
अहो सदानंद राव गावातील सदस्य , सरपंच ,आमदार ,खासदार ,कारखानदार , शिक्षणसंस्था , पतसंस्था , जमीनदार सगळे मराठा आहेत
सदानंद राव वंचित ,OBC कडे काय आहे ?
ओबीसी हा कष्टकरी गरीब कारागीर व सामाजिक मागासलेला आहे.
म्हणूनच तर जातीगत जनगणना व्हावी आणि प्रत्येक जातीच आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तसेच त्यांचं प्रत्येकाचं शिक्षण, किती जण सरकारी नोकरीत आहेत...यांचे सर्वेक्षण हा एकमेव उत्तम पर्याय आहे
अतिशय छान विवेचन. मूलभूत प्रश्नाला हात घातलाय.
मराठा समाज हा कोणत्याही परिस्थितीत सामाजिक मागास होऊ शकत नाही... आर्थिक मागास होऊ शकतो ..
He is right perfectly.. Also regarding female land holding🎉🎉
जे आहे ते सत्य बोलले सर बरोबर परिस्थिती अशीच आहे मराठवाड्यात
marathe he sattadhari aahe pan jaativadi and hinduvirodi pan aahe Sharad Khan is best example
correct
मराठे छत्रय असताना कमजोर खटकणा भीती घालू नये
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat
Start chya three line madhe tumhi 100 persenta ge correct sir.i am 73 years old graduate servent..