५००० वर्षांपूर्वी माणसाच्या डोक्यामध्ये घुसलेली परमेश्वर हि संकल्पना : डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- विज्ञानवादी डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू
जन्म : १६ नोव्हेंबर १९२७ - मृत्यू : १७ डिसेंबर २०१९
हिंदी तसेच मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते , दिग्दर्शक व पुरोगामी आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवणारे डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू हे थोर विचारवंत, प्रचंड अभ्यासू , विज्ञानवादी व समाजवादी होते.
या विडिओ मार्फत त्यांचे काही विडिओ आपल्या माहितीसाठी सादर करीत आहे.
आपणास विनंती आहे की या विडिओ ला जास्तीत जास्त share करून आपल्या सर्व धर्म, जाती व जमाती च्या समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा.
व चॅनेल ला subscribe करायला विसरू नका
हा विडिओ इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर बनविलेला आहे.
ह्यात कोणते ही व्यक्तिगत मत जोडले गेलेले नाही याची कृपया नोंद घ्यावी.
धन्यवाद
संतोष पाठारे
महात्मा ज्योतिबा फुले , बहुजन उद्धारक, शैक्षणिक क्रांतिकारक, परिवर्तनवादी समाजसुधारक.
• महात्मा ज्योतिबा फुले ...
गोपाळ गणेश आगरकर, बुद्धिप्रामाण्यवादी , व्यक्ती स्वातंत्र्य प्रचारक, विचारवंत व थोर समाज सुधारक .
• गोपाळ गणेश आगरकर, बुद्...
भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
• डॉक्टर बाबासाहेब आंबेड...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर , बुद्धिनिष्ठ , विज्ञाननिष्ठ, समाज सुधारक .
• स्वातंत्र्यवीर विनायक ...
श्री संत गाडगे बाबा, तत्त्वज्ञानी, कर्मयोगी.
• कर्मयोगी श्री संत गाडग...
देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, प्रबोधनकार श्री. केशव ठाकरे लिखित
• देवळाचा धर्म आणि धर्मा...
'Why I am an Atheist' - शहीद भगतसिंह , क्रांतिकारकांचा शिरोमणी
• 'Why I am an Atheist' ...
धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु.ल.देशपांडे
• धर्म, अंधश्रध्दा नि तु...
मानबेंद्रनाथ रॉय, मूळ नाव नरेंद्रनाथ भट्टाचार्य
• नवमानवतावाद , लेखक : म...
चार्वाक दर्शन, विश्व व मानव यांसंबंधीचे तत्त्वज्ञान.
• चार्वाक दर्शन, विश्व व...
गोपराजू रामचंद्र राव, स्वातंत्र्य सैनिक , समाज सुधारक.
• गोपराजू रामचंद्र राव,...
पाश्च्यात्य तत्वज्ञानाचा जनक 'सॉक्रेटीस' चे प्रेरणादायी विचार.
• जीवनात एकच चांगली गोष्...
#डॉक्टर #श्रीराम #श्रीरामजन्मभूमि #श्रीरामस्तुति #लागू #विज्ञान #हिंदी #मराठी #चित्रपट #अभिनेता #दिग्दर्शक #श्याम #अंधश्रद्धा #विज्ञान_महत्वपूर्ण_प्रश्न
प्रचंड अभ्यासाने आत्मसात केलेले बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञानवादी विचार आहेत सर आपले तुम्हाला सलाम🎉
Ho ka😂😂😂😂
Dr. लागू सर, काय विचार मांडलेत 100%वास्तववादी, *शब्दांकित* हॅट्स ऑफ you sir 🙏
धार्मीक देव न मानणारेही बरेच लोकही संस्कारी व चांगले मानव
किवा माणूस असतात,या उलट
देव मानणारेही राक्षसीवृत्तीचे
असू शकतात।
Ekdm barobar bollat😊
Agadi batobar
💯
True
Barobar aahe
डॉ. श्रीराम लागू सर ..... आपले विचार ऐकून धन्य झालो ..... मला गर्व आहे की मी विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या संत महापुरुषांच्या मराठी मातीत जन्म घेतलाय .....
चिकित्सक, विज्ञान निष्ठ विचार..... ❤
परमेश्वराचे अज्ञानातुन अंधश्रद्धा निर्माण होते. परमेश्वर आहे का? हे वामनराव पै यांचे पुस्तक वाचावे. एकदा वाचुन समजेल असे हे पुस्तक नाही. तरिही वैज्ञानिक दृष्टिकोनातुनातुन परमेश्वर जाना अंधश्रद्धा फेकुन द्या म्हणुन फेकता येत नाही. अंधश्रद्धा गळुन पडली पाहिजे. त्यासाठी परमेश्वराचे ज्ञान आवश्यक. तरच अंधश्रद्धा आपल्यातील नष्ट होऊ शकेल.
हो पण ते संत परमेश्वराला साक्षी राहून ज्ञान देत होते.कळलं कारे सोनकांबळ्या?
Ho sir khar ahe
मी ह्या माणसाच काहीच ऐकत नाही
मी जेव्हा पासून स्वतःच्या बुध्दीने विचार करायला लागलो तेव्हापासून मी नास्तिक आहे... आणि त्यात माझं काही नुकसान झालेलं नाही
मी सुद्धा❤
nuksan zalyavar tu jababdar devala dosh deu nko punha 😂
@@x_FaceLess_x any harm of life
@@WaveFunctionCollapsed
त्याचा विचार तूला समजण्यासाठी, व्हिडीओचा फक्त थाम्बनेलवर विचार कर
बाकी कॉमेडी म्हणून कमेंट्स असेल तर नॉर्मल आहे
कोणीही देवाला मानले किंवा नाही, तरी तो आहेच, त्याला काहीच फरक पडत नाही
म्हणजे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज नामदेव महाराज इत्यादी अनेक सिद्धयोगी संतानी समाजाला दिशा देण्यासाठी परमेश्वराप्रती श्रद्धा उत्पन्न केली .ते चुकलं काय . विज्ञानाचा स्विकार तर जरूर करावा पण अधात्माचा दु:स्वास का करावा . काय वाईट आहे त्यात . श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय हे समजून घेऊन विनम्र भावाने परमेश्वराला हे जिवन समर्पित केलं केलं तर बिघडलं कुठं . .
एक तरुण म्हणून मी आज पहिल्यांदा सराना पाहिलं खूप खूप धन्यवाद सर....पण आपण आज नाहीत टचे विचार आणेक पिढ्यांना मार्गदर्शन करतील हे मात्र नक्की....
डाँ. लागू,,, 👌सर आपल्या विचाराशी मी 100%आपल्या सोबत अहो 🙏
सर्व बरोबर आहे पण कधी दुसऱ्या धर्माला पण असे धडे शिकवा म्हणजे तुम्ही महान होते हे सिद्ध होईल
असं वाटत होत की डॉ लागू बोलतच रहावे आणि मी ऐकतच राहावं, खूप छान विचार(डोळे उघडणारे)..
याला मना दोन शब्द मुसलमानाच्या विरोध मध्ये बोल
धन्यवाद सर अतिशय सुंदर विचार आमच्या पुढे ठेवले पुन्हा एकदा धन्यवाद
विश्व तयार कसा झाला की हे विश्व विज्ञान आहे हे एक आश्चर्य दिसतें हे आश्चर्य म्हणजेच विज्ञान आणी काही त्यास देव मानतात काही विज्ञान मानतात
आणी माणसाने यातुन मार्ग काढुन आपण पण एक विज्ञान आहोत किंवा देव आहोत असे समजले पाहिजे
Very good speech of Dr lagu sir
खूप ग्रेट आहेत सर मी त्यांच्या विचाराशी सहमत आहे
अतिशय तर्कशुद्ध व विवेकवादी विचार. अनुकरणीय, आचरणीय...
खूप छान विचार सर, समाजाने खरंच स्वतःच्या बुद्धीचा वापर करून अशा गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे
खरच लागू साहेबांनी खूप छान पद्धतीने सांगितले.
परमेश्वर ही एक economy आहे कोणी माना किंवा न माना पोटाची खळगी भरण्याची एक संधी किंवा मार्ग
Amhi sagla sodu tu nokrya de bhadkhau tu potasathi kahi kru nko tula fakt hat oay ahet
Ekdum barobar
बुद्ध पण त्यातलाच.काहीही न कमवता,फक्त भीक मागायची.अरे सर्वच भिकारी बौद्ध झाले तर भीक कोणाकडून आणि का घ्यावी.म्हणजे मेहनत करो तुम खाने लिये हम भिकारी!
खुपच उच्च कोटीचे विचार आहेत सर तुमचे! मी थोडक्यात तुम्हाला "थोर विचारवंत" म्हणेल।👌👌👌👌👌
परमेश्वर हा मानवी बुद्धिच्या पलीकडे आहे. तो बुध्दीने कळणारा नाही. ज्ञापन.गीता ,ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा,भागवत वाचा म्हणजे कळेल.
Aho he sagle grantha manavi buddhi cha vapar karun lihile gelet ani te vachaylapan buddhi cha vapar hoto
भागवत वा गीता हे कोणी लिहिले आहे?
माणसानेच हे लिहिले आहे.
भागवत वा गीता मध्ये महिलांना तुच्छ मानलं गेलं आहे.
जो देव डोळ्यांना दिसत नाही त्याला मानायचे कसे?
जर असला तर मग संकटात तो धावून का येत नाही?
साधं उदाहरण आहे ना भारतात कोरोना शिरलाच कसा?
इतके जर तेहतीस कोटी देवांचा जथ्था असताना प्रवेश दिला कसा?
आजही महालक्ष्मीचे हेड आॅफीस भारतातच आहे ना मग प्रधानमंत्री परदेशातून हजारो कोटीचे कर्ज काढून का घेतात?
यावर विचार केला पाहिजे.
@@Thooklagakeमग कर ना बुध्दीचा वापर😅 वाच ना ते😅😂
@@शिवप्रभूTu jaa apla shengdane vik jaun train madhe kuth sushikshit lokanchya naadi lagun tujha standard sodtos
बरोबर
डॉ लागु च्या विचाराशी मी सहमत आहे.
भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है..
हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है...
बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग..
हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो..
९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो...
कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की..
ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
जिथे तुमच विज्ञान संपत तिथे आमचं आध्यात्म सुरू होतो.... अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏⚜☘🔱🙏
जपान, अमेरीका, चीन यासारख्या विकसित देशांमध्ये बुवा बाबा स्वामींची गरज पडत नाही. तुमच्या सारख्या अवलंबित लोकांमुळेच भारतीय प्रगती करीत नाहीत. वाईट फक्त तुमच्या घरातील लहान मुलांचे वाटते. त्यांच्या डोक्यात अंधश्रद्धेचे खिळे ठोकले जातात. मस्तीत पण शिस्तीत जगता आलं पाहिजे, देव असला काय किंवा नसला काय काही फरक पडत नाही. विचार बदलले की जीवन बदलतेच.
५००० वर्ष अध्यात्म होतंच की कुठे काय फरक पडला? विज्ञान हाच खरा धर्म आहे.
अध्यात्म होतं तर ह्या देशावर इंग्रज व त्याआधी मोगल, मंगोळ ह्यांची आक्रमणे का झाली?
@@vijaysirsat8298 श्रीपाद श्रीवल्लभ चारीतामृत तसेच गुरुचरित्र ग्रंथ वाचवा... सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील
😂😂😂😂😂😂😂
देव आहे असे मानावे, नाही असे मनी ठासावे. संत तुकाराम!
कुठे लिहिलय,दाखव
खूप छान वाक्य आहे मनाला भावलं पण असं संत तुकारामांनी कुठे लिहिले हे याचा रेफरन्स मिळाला तर बरं होईल
देव दिसत नाही म्हणून देव च नाही असे म्हण ने मूर्खपणाचे, अज्ञानाचे लक्षण आहे. देव हा पाहण्याचा नाही तर अनुभवाचा विषय आहे. जे डोळ्यांनी पाहिले जाते ते नश्वर झाले, सिमित झाले. ज्याला डोळे पाहू शकत नाही पण ज्याच्या सत्तेने डोळे पाहतात तो देव
Tula anubhav ala ka😂 ala asel tar lokana dakhav. Dev disala asel tar lokana pan dakhav. Tumhala dev dagadat disato pan manasat disat nahi.😂manusach ha dev ahe he pan tumha murkhana samajat nahi. Devacha astitva siddha karun dakhava nusati mandirat javun ghanta vajavlyane dev disato ka😂
छान मार्गदर्शन केले आहे, ❤
जगातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ Albert Einstein हे म्हणाले होते की परमेश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी मला खुप मोठ्या पुराव्याची गरज नाही! माझ्या हाताचा 'अंगठा ' पुरेसा आहे!
घंटा
मग त्यांनी तुला अंगठा दाखवला👍🏻🤣🤣
पण त्याची ईश्वराची संकल्पना आणि तथाकथित शेंदूर वाल्या ईश्वराची संकल्पना यात फार फरक आहे,,,तुम्ही हेडलाईन च वाक्य उचललं फक्त
ये सतयुग त्रेता द्वापर सब का सब भारत का इतिहास नहीं बल्कि ब्राह्मणों द्वारा बनाया गया झूठा काल्पनिक इतिहास है ये सिर्फ ब्राह्मणी ग्रंथों में ही मिलेगा और कहीं नहीं।
आश्चर्य होता है आप जैसे शिक्षित व्यक्ति भी इन कपोल कल्पित कहानियों पर विश्वास करते हैं।
आप तर्क क्यों नहीं करते कि इनका दावा सारे संसार के इतिहास का वर्गीकरण का है उन युगों में पैदा हुए ईश्वर के अवतारों को तीनों लोक का मालिक बताया गया है किन्तु इन युगों और उनमें पैदा हुए कथित जगत के पालनहार भगवानों के बारे में इंग्लैंड फ्रांस जर्मनी अमेरिका किसी को पता ही नहीं है।
आपने पढ़ा होगा इनका एक एक युग कई कई लाख साल का होता था जबकि मानव सभ्यता के पूरे विश्व के इतिहास अध्ययन करिए तो पाषाण काल से लेकर अभी तक अलग ही इतिहास है जो पुरातात्विक सबूतों के आधार पर सिद्ध भी किया जा चुका है कि कब मानव ने अग्नि का उपयोग शुरू किया ,कब से शिकारी जीवन से खेती पशुपालन आदि करने लगे, कब से घर बनाकर बस्तियों में रहने लगे ,कब से कपड़ा पहनने लगे, कब से पढ़ने लिखने लगे कब लोहा तांबा पीतल सोना आदि का आविष्कार हुआ यह सब कुछ हजार सालों का सत्य व प्रमाणिक इतिहास है दूसरी तरफ ब्राह्मणों के एक एक युग लाखों साल के होते थे और उनकी गप्प कथाओं में ऐसे ऐसे पात्रों का वर्णन है जो तीन तीन युगों तक जीवित रहे जैसे परशुराम वह सतयुग में गणेश के दांत तोड़कर उन्हें एक दन्त बनाता है त्रेता में सीता स्वयंवर में जाकर हंगामा करता है और द्वापर में भीष्म व कर्ण को धनुर्विद्या सिखाता है यानी तीनों युगों में जवान सैनिक के रोल में , बूढ़ा तो होता ही नहीं , हनुमान जामवंत आदि त्रेता यानी रामायण कालीन पात्र महाभारत काल यानी द्वापर में भी अपना रोल निभा रहे हैं ।
यह सब सिर्फ कहानियों में ही संभव है वास्तव में नहीं ।
लोहे का आविष्कार होकर अभी चार हजार साल भी नहीं हुए फिर सतयुग से लेकर द्वापर तक फरसा लहराने वाले परशुराम व अन्य योद्धाओं के हथियार तलवार त्रिशूल आदि के लिए लोहा किस ग्रह से आयात किया गया था ?
चारों धाम की स्थापना शंकराचार्य जो ब्राह्मण थे ने सातवीं आठवीं शताब्दी में किया था उसके बाद ही धीरे-धीरे प्रचारित करते हुए आज वे उन्हें उन शूद्रों को भी अपना तीर्थस्थान स्वीकार करवाने में कामयाब हो गए जिन्हें उनके ब्राह्मण धर्म के अनुसार शिक्षा संपत्ति शस्त्र सम्मान का अधिकार ही नहीं था जिनकी संस्कृति श्रमण संस्कृति थी श्रमजीवी थे जो बुद्ध के अनुयायी थे।
आज भी शंकराचार्य का पद ब्राह्मण के लिए ही आरक्षित है कोई शूद्र शंकराचार्य नहीं बन सकता।
भारत में संघर्ष विषमता वादी अंधश्रद्धा वादी ब्राह्मण वाद और समतावादी मानवतावादी वैज्ञानिकता वादी बुद्धिज्म के बीच ही रहा है और आज भी जारी है ब्राह्मण वादी शूद्रों को सत्ता के बल पर शिक्षा संपत्ति शस्त्र सम्मान से वंचित करके उन्हें पूर्व की स्थिति में ले जाने के लिए प्रयासरत हैं, एससी एसटी ओबीसी के जीवन स्तर में जो भी सकारात्मक बदलाव आये हैं वे समतावादी महापुरुषों फुले साहू अम्बेडकर पेरियार आदि के संघर्षों के बदौलत आये हैं किंतु यह बात अभी तक अशिक्षित तो छोड़िए शिक्षित शूद्र भी नहीं समझ पा रहे हैं और हिन्दू बनकर ब्राह्मण वाद और ब्राह्मण शाही को ही मजबूत कर रहे हैं जिस दिन शूद्र समाज के लोगों को अपना सच्चा इतिहास और समतावाद विषमता वाद का संघर्ष मालूम पड़ जायेगा वे ब्राह्मणों द्वारा थोपे गए झूठे काल्पनिक इतिहास होगा..
म्हणजे अंगठा परमेश्वर आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
👍👍 बरोबर आहे जोपर्यंत माणसाच्या डोक्यात अंधश्रद्धा आहे तोपर्यंत त्याची प्रगती नाही
म्हणूनच आपण सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर एकत्र येऊन हिंदूत्व नष्ट करून इस्लाम कबुल केला तर निश्चितपणे भारताची फार मोठी प्रगती होणार.
श्रद्धा या अंधच असतात.
Dnyadevata Suddha Andhalich Aste😂😂
फक्त हिंदू धर्मावर टीका करा.
इस्लाम वर बोललात तर सर तनसे जुदा.
श्रद्धा आणि अंध श्रद्धा ह्यातला फरक सांगना भाऊ
भक्ति करा भक्तीच्या स्वरुपात मीच परमेश्वर असं समजून वेडपणा करा चराचरात एकच तत्व व्यापून असा अनुभव येईल देव पहावया गेलो आणि देवची होऊनी ठैलो या संत तुकाराम महाराजांच्या वाक्याची प्रचिती येईल
मी विचाराशी सहमत आहे 100%
मला वाटते परमेश्वरला जे मानत नाहीत त्यांना संकटातही देवाची आठवण यायला नको
Agdi... barobar.
Pan Jo Nastik asto...tyalla yachi janiv aste.
Sankatat...Nastik, scientific way ne problem solve karnya prayatna karto...
थोतांड कोणीही मानू नका
@@x_FaceLess_x अगदी बरोबर
Kaay farak padto ka jari astikane Sankat kalat dev athavla jar magche karma firun ala asel tar dev ka madat karel? Purana Pramane😂? Nastikacha tar vishayach nahi yet.
Great rational thinker . Very realistic thoughts.Hats off. Good compilation of Dr Lagoo's videos.Thank you.
भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है..
हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है...
बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग..
हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो..
९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो...
कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की..
ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
ईश्वर तुमच्या डोक्यात कोणता आहे हे अगोदर सिद्ध व्हायला हवे. अनादी काळापासून चालत आलेला हा अभ्यास चूक असू शकत नाही त्रुटी आपल्यात आहे नक्कीच.ईश्वर ही तुमच्या मते संकल्पना ज्यादिवशी पुसट होईल त्यादिवशी मानव जात सुद्धा पृथ्वी तळावरून पुसट होईल.
Are gadhadya parmeshwar ha manasacha rup disato na re to Kai vegala prani disato ka tula😂😂parmeshwar lupta hot gele pan manase pruthvivar vadhat geli nare gadhadya gobara. Tujya mhananya pramane parmeshwar karodo varsha purvi banale hote ata te parmeshwar banat nahi na 😂dev ekdach banato parat parat nahi banat na😂manase kiti banali 160 koti. Mag manase kase nashta hotil. Vinash kale viparit buddhi.
माननीय डॉ श्रीराम लागू सरांचे विचार खरोखरच विज्ञानवादी आणि पुरोगामी आहेत. जे आजच्या समाजाला या विचारांची गरज आहे डॉ श्रीराम लागु सर हे आजच्या काळातील चार्वाक आहेत.त्यांणा सप्रेम नमस्कार.
विद्यान vidnyan म्हणजे काय रे भाऊ.
@@dattatrayadeshpande8546 जिथं विज्ञान संपते , तिथून अध्यात्म सुरू होते.
विज्ञान वादी असल्यावर देव मानायचा नसतो का. असा काही नियम आहे का
सत्य विज्ञान आहे,ते परिपूर्ण अभ्यास,प्रयोग करून सिध्द करून दाखवत.आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतः अभ्यास करून, डोळस कृती करून अनुभव घेवून सिद्ध केल तर सत्य समोर येत.म्हणून कुणी सांगितलं म्हणून विश्वास ठेवणे म्हणजे अज्ञान,विनाश,जीवन नष्ट होणे.
म्हणून तुमच्या बुद्धाचा शास्त्रार्थात पराभव केला शंकराचार्यांनी.ही बाब का लपवता.आणि तुम्ही महारांनी बौद्ध धर्म स्विकारला... हास्यास्पद आहे.तपासून पहा तुम्हाला बुद्ध समजला का?
अप्रतिम विचार सरांचे 100
डॉक्टर श्रीराम लागू साहेब खूप धन्यवाद सर
आज समाजाला असे मार्मिक विचार देणार्या विचार वंताची गरज आहे
खुप छान अभिनेता,, खुप चांगले विचार
Bhadyache..Tattu .Librandu..
भगवंत म्हणजे आदर्श, एकलव्यासारखे आपल्या आतली सायकाॅलाॅजीकल ताकद जागृत करण्याचा पूजा हा मार्ग आहे, तसेच जीवन जगण्याचे सुसंस्कृत मॅन्युअल म्हणजे प्रत्येक धर्माचा आधार आहे
Ekadatari bhagvantachi😢sychological power dakhavali ahe ka. Nusata dharmacha manual karun thevalay. Puja he karmakand ahe manuvadi vicharacha pakhand ahe
नुसतं बोलून काहीच होत नाही परमेश्वराचे अस्तित्व जाणून घेण्यासाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी संत लोकांस सारखा तसा विश्वास श्रध्दा आणि चांगले कर्म भक्ती असावी लागते श्रद्धा आणि अंधश्रधा यांत खूप फरक आहे अंधश्रध्दा लोकांनी निर्माण केली आहे परमेश्वर संपूर्ण ब्रम्हांडात आहे
Aaj paryanta parmeshwaracha astitva sapadala ka. Siddha karun dakhava. Brahmand mhanaje Kai tumhala mhahiti ahe ka. Brahmanane nirman kelele brahmand naka sangu tumhi swata anubhavlela ahe ka. Brahmand mhanaje Surya Malika. Surya Ani tyabhavatu phirat asalele nav graha tare laghu graha dhul mati. Ya madhe konata parmeshwar gurphatat ahe bara.😂😂
Astikachi Shraddha ani andha shraddha yaat kasy fark ahe. Define kara donhi
परमेश्वर आहे की नाही मला माहिती नाही..
मनाची ची उलघाल,जी असते ती परमेश्वर चे नामस्मरण केल्याने समाधान मिळते
सर लोकांना खर पटत नाही ग्रेट सर
मला अभिमान आहे .... मी नास्तिक आहे सेम तुमच्या सारखा 😊😊😄😄
त्याच्या घरी जाऊन रहा
वाटोळं होणार तुमच नक्की
मग घ्या याच नाव मग त्यांच्यासारखं व्हा 😢
Tudha changala dhala na@@balasahebgade3086tudha changala dhala na 😂mag gappa bais. Kavalyachya shapane wagh Marat nasato. Nastik lokanche kahich nuksan hot nahi tar nuksan hote tumachya sarakhya murkha lokancha. Dev dev kela ni mhela sarva kahi yethech thevun😂😂
अगदी बरोबर बोलतात डाँ. लागू
असा विज्ञान वादी विचार मांडण्यासाठी अभ्यास लागतो.
बरोबर... लागू यांचा खूप अभ्यास होता... त्यांना नोबेल मिळाले होते 😊
@@babasaheb9341tu bol na mag .
खुप छन सर धन्यवाद त्यांनी शिक्षित लोकन्ना कालेल हीच अपेक्षा धन्यवाद सर
देव म्हणजे एक सकारात्मक शक्ती देव कोणी चमत्कार नव्हे किव्हा कोणी एक अस्तित्व नव्हे देव म्हणजे शरीरातील सकारात्मक शक्ति होय . परंतु लोक देव एक अस्तित्व म्हणतात एक चमत्कार म्हणतात . मनातील भीतीने देवाच अस्तित्व निर्माण झाल एखाद संकट आल की देव ही संकल्पना निर्माण झालि
हे नवविचार केवळ कल्पनाच आहेत,
परमेश्वर ही स्थिती अनंत काळापासून चालत आलेली आहे, व पुढेही अनंत काळापर्यंत चालत रहाणार आहेत,
माणसांनी निर्माण केलेला की
@@kavirajkamble2275 मानवाच्या लक्षात आलेली स्थिती
Anant kala pasun 🤣🤣Shemnya Manus Yeun layi jala 20 lakh varsha jaltea dinosaur Hindu hote ka Jai shree Ram Manta hote ka😂
तरीही माणसं का बरं खितपत पडलेली आहेत मग गरीब शोषित वंचित
भडव्या, तुमचा बुद्ध पण साधा माणूसच होता.@@kavirajkamble2275
परमेश्वर एक शक्ती आहे विचार करा.... कोण आहे ? जो अवघं विश्व चालवतो . निसर्ग...... काय आहे तर परमेश्वर च न? माणूस जिथं नतमस्तक होतो तिथे असतो परमेश्वर. हो पण मीच मोठा असा समज जर कोणाचा असेल तर त्याला हा प्रश्न पडणारच. 🙏
Barobar yedya aata Tula samajala na nisarga hach parmeshwar ahe tyala kon chalavat nahi toch jagala chalavato😂aag vayu jal hava hech parmeshwar ahe. Yamulech manav va pashu pakshicji nirmiti dhali. Tumhi gadhadyano konatya manasalach parmeshwar karun takale va tyanech sarva nirman kele ahe asa tumacha samaj hot Gela.😂 Insan ko bhagwan ne banaya to bhagwan ko kisane banaya😂insan ne😂😂ab bhi andabhakt aisehi bolate hai. Mudhe bhagwan ne banaya to tumhari maa baap ki chudayi tumhare Kam nahi ayi kya😂😂
मानव निर्मीत ईश्वरी संकल्पना, व तंत्र विधेने मनोनिर्मित केलेले देविदेवता हे अध्यात्मिक धंदा चालवणार्या संस्थाना अर्थप्राप्ती करुन देणारा आहे.
ग्रेट सर 🙏
हे नवविचार केवळ कल्पनाच आहेत,
परमेश्वर ही स्थिती अनंत काळापासून चालत आलेली आहे, व पुढेही अनंत काळापर्यंत चालत रहाणार आहेत,
छानच मार्गदर्शन 👌👌👌👍👍👍
Thank you सामाजिक परिवर्तन
भगवान है तो फिकर क्यु, नही है तो जिकर क्यू😊
100%
नस्टिक सोच मे डुबा, आस्तिक स्वानंद मे डुबा थेरे इस नो फार थिंकिंग ऑफ future
जर आपलं घर आपण कष्टाने चालवल्याशिवाय आपोआप चालत नाही ,तर एवढं मोठं विश्व कुणीतरी चालवल्याशिवाय कसं चालेल... सूर्य, चंद्र, पृथ्वी, यांच्यातले अंतर कोणी ठरवले, तुम्ही आम्ही का? निर्मिती निर्मात्याशिवाय कशी होईल... विचार करा ...निसर्गात जी व्यवस्था दिसते तर त्याचा व्यवस्थापक असणारच....
खरंच आहे,
देवाच्या नावावर श्रद्धेचा बाजार मांडणारे अतीशय धुर्त आहेत
मी भूत पाहिले आहे.
म्हणजे परमेश्वर नक्की आहेच
माझी दृष्टी आणि क्षमता कमी असेल
पण देव नक्कीच आहे
How can you proov it and why should I believe you ??
@@madhavsurya5875He has expressed his view and not forced upon anyone.
Why are you so agitated with his view?
ज्या देशात देव आहे, त्या देशातील लोक बुद्धि हीन आहे,...... त्या देशातील लोक कुठलेच शोध लावत नाहीत,
ते फक्त भारतात च आहे.
100 % बरोबर मी तुमच्या मताशी सहमत आहे
हे स्वतःला विज्ञानवादी बुध्दीवादी समजणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अंधभक्तांची आवडती समजुत.
याला वैज्ञानिक आधार असल्याचे ऐकिवात नाही.
श्रीनिवास रामानुजन कोण होते. कणाद महर्षी कोण होते
रांडच्या देव आहेत त्याच देशात शून्याचा शोध लागला आणि त्या शुण्यामुळे इतर शोध लागले
विनम्र अभिवादन सर.
Great analyasis sirji
राम कृष्ण अस्तित्व तेच नाकारतात ज्यांच्या नावात राम कृष्ण आहे.
हाच न्याय तुम्हाला सुद्धा लागू आहे. नावातच दीपक असून सुद्धा अंधार तुमचा स्थायी भाव आहे
@@sudampalwe4884hahahahaha
जिथून ह्यांची उत्पती झाले ते मूळ स्वरुपच ह्यांना कळंल नाही आणि हे थोर विचारवंत
खूप छान सर ग्रेट सर
ज्ञानोबा माऊलींनी सूर्य पृथ्वी भोवती फिरतो असे भासते पण ते तसें नसते हे 800 वर्षांपूर्वी सांगितले.. श्रीराम लागू यांनी ज्ञानेश्वरी जरी श्रद्धेने वाचली असती तरी ते इतके नास्तिक झाले नसते पण त्यांची श्रद्धा कोठेच नाही.... 🙏🙏🙏
हा मुद्दा श्रद्धेचा नसुन विज्ञानाचा आहे . त्याकाळी भारतात विज्ञान भरभराटीला होतं.
Tumhala vishay kalalela disat nahi.
Astik asunaji vicharat astha nahi😂mag nastik bara to vidyana manato Ani tyamulech je khara ahe te sangato. Surya phirato ka pruthvi firate he tyaveli konala mhahiti nhavata agadi sarva santana pan mhahiti nhavata. He vidnyanane dakhavun dile.tari suddha tumachya dokyat prakash padala nahi.😂 Dole asunaji andhabhakta dhalas 😂shraddha asavi swatavar dagadavar nahi. Vishvas asava swatavar dagadavar nahi. Self confidence asalyashivay manus jagu shakat nahi. Manus ha kashta karunach apale pot bharat😢asato.
Dnyaneshwaranchya ya likhanacha ani devachya astitvacha kaay sambandh? Kutli cheap nasha karta tumhi lok
मुळातच आयुष्य जगण्यासाठी श्रद्धेची फारशी काही गरजच नाही .
हे.फक्त.एकाच.धर्माला.न.सांगता.सर्व.धर्मांना.सांगा!
भारतमधे मनसमधे प्रतीक वस्तुमधे परमेश्वर स आहे असे ५०००वर्ष्यमधे घुसवुन्न थेवले आहे । त्यमुले बरचा वर्ष अजुन तारि अंधश्रद्धा रहनार आहे
दिवंगत श्रीराम लागू यांना कोटी कोटी नमन
100%❤ जबरदस्त
आज डॉ. लागू असते तर राजकीय परस्थिती चा खरपूस समाचार घेतला असता.
आणि काय केले असते? एक पेग मारून झोपले असते!भाड खाऊ हरामखोर परजीवी
अति शहाणे खूप झाले..
त्यातले हे एक होऊन गेले..
गेलावर यांना अग्नी दीला होता..
पुरल नाही..
यांच शहाणपण तेव्हाच समजलं जेव्हा हे संत तुकाराम सिनेमात संत तुकाराम महाराजांची भूमिका करत होते..
खूप दिवसानंतर काही मुलाखत करांनी यांना विचारले..
कि तुम्ही संत तुकाराम महाराजाची भूमिका करत असताना भगवान श्री विठ्ठल यांच्या मंदिरात देवाच्या समोर गेले असताना तुमचा मनात काय भाव प्रकट झाला...
तर त्या वेळी स्वतःला खूप हुशार समजणाऱ्या लागून्नी दिलेलं उत्तर असं कि...
मला तिथं काहीच दिसल अथवा मनात कुठलेही शुद्ध भावना सुद्धा आली नाही ..
11 वि किंवा 12 वी च्या मराठी पुस्तकं मधे हा पाठ आलेला आहे..
या नंतर अजून एक लेख पाठ आहे जेष्ठ शाश्रज्ञ श्री विजय भटकर यांच्या विषयी आहे...
यात ते म्हणतात आमच्या कुटुंबात पिढ्यानं पिढ्या देहू आळंदी पंढरी वारी ची परंपरा आहे.. या मधून आमच्या कुटुंब मधे.. सात्विक परंपरा उदयास आली.. अन आमची जडण घडण यामधून चांगल्या प्रकारे होत गेली...
खूप तफावत आहे या 2 पाठांमध्ये....
परमेश्वर या संकल्पनेमुळे कोणाचे नुकसान झाले ? देव आहे ह्या विश्वासामुळेचं लोक नीतीमत्तेने वागतात, स्वतःचे आचरण चांगले ठेवतात. आमचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे आणि तो कायम राहणारचं ! मग कोणी काहीही म्हणो.
म्हणूनच माणसाचे पाप गंगेमध्ये धुतल्या जातात...मग त्याने कुणाचा जीव घेतला असेल तरी
हे निरीश्वरवादी, बुद्धीवादी, धर्म, कर्मकांड हे थोतांड मानणारे परंतु मोहनदास करमचंद गांधींचे कालबाह्य अहिंसा तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते मुसलमान किंवा ख्रिश्चन समाजातील सुधारणा, अज्ञान, धार्मिक वा राजकीय अत्याचार यासंदर्भात मिठाची गुळणी घेऊन का बसतात ? हिंदु समाज सहिष्णू असल्याने ही हिंमत ते करू शकतात. आपली बुद्धी, वेळ ह्या अल्पसंख्याक आणि धर्मांध समाजाच्या प्रबोधनासाठी वापरली तर जीवनाचे सार्थक होईल.
Tu close minded manus ahe tujya sarake tar sarvata neecha astata.
@@user-vn2fs5dd8qभाऊ प्रत्येक गोष्ट आपल्या बुध्दीला समजतेच अस नाही,,
बुद्धी गहाण ठेवली आहे माणसाने देवाच्या नादी लागून.
खूप छान साहेब 😊
यांना वाटतं सृष्टीची उत्पत्ती झाल्यापासून मीच एक नग उत्पन्न झालो, जो प्रचंड बुद्धिमान आहे. आता कुठंय ? मरावे वाटत नाही, पण गेलास ना? ॠषिमुनी नव्हते काय? जनतेच्या मनोरंजनाचाच एक भाग. नट काय करू शकणार! आपले क्षेत्र च सांभाळावे, तेच बरं.
Vinash kale viparit buddhi.😂😂dokyat gobar bharale ahe tyamule Satya kahi Tula samajnar nahi. Vidnyan ha tumacha bhag nahi. Tumhi log andhashraddhe chya gartetch gurfatat rahanar 😂😂
ईश्वर ही संकल्पना माणसाच्या समाजात राहण्याच्या गरजेतून उदभवली आहे, जोपर्यंत माणूस सामाजिक प्राणी आहे तो पर्यंत तो धार्मिकच राहील!
अगदी बरोबर आहे, दुर्दैवाने आपल्या देशात जास्त अशिक्षित असल्याने इथे देवाची भीती जास्त आहे.
पण जर तो खरोखर आपल्या माता पित्याच्या भूमिकेत आहे तर तो आपल्या लेकरावर का रागवेल? (असला तरीही)
Educated people also encourage participated
Mi sushikshit ahe, senior software developer ahe, pan mazi devavar atyant shradha ahe. Char pustak vachun degree ghetlyane devavarch vishwas thevaycha nahi mhatal mhanje yala murkhpanach mhatal pahije. Ajkal dev manan mhanje ashikshit ani te lokanna sanganara ha devapeksha motha zala ahe, ani tyanchyat ahankar evdha bharla jato ki te swatla devacha bapach samju lagatat nave tr te swatach dev ahet as tyanna watat. Jyapramane doctor honyasathi medical kinva engineer honyasathi engineering la admission ghyav lagat tyapramane dev shodhanyasathi adhyatmachi degree ghyavi lagate. Swatachi akkal hi anubhavashivay pajalu naye.
@@abhishekdongare999there is no relationship between degree holdings and rationality.
तुझी बुद्धी अजून जंगलातच आहे वाटत😅😂
या विचाराशी मी सहमत आहे कोपतो तो देवच नव्हे
Great man SRI ram lagu
परमेश्वर आहे. आपण सर्व प्रॉपर्टीचे मालक होऊ शकतो. पण श्वासाचा मालक हा परमेश्वरच आहे.
Shwas ha naisargik aahe
मग फाशी घ्या. बघूया परमेश्वर काय करतो.
निसर्ग म्हणजे काय.
जर स्वासावर परमेश्वरावर कंट्रोल आहे तर, जेव्हा, जेव्हा अनेक प्रकारचा अन्याय, अत्याचार, किंवा बेकसूर महिलेवर बलात्कार होतो तर त्यांच्यावर कंट्रोल का ठेवत नाही? नाही तर तो क्रूर माणसाला, भित असेल.
Nisarg mhanjech parmeshwar
खूपच छान 👌👌👌
विद्वान आणि आभ्यासपूर्ण व्यक्तीमत्व,
देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी परमेश्वराचं नाम घेऊन आपली कामं करून आपल्यालाच पुढे जावं लागतं हेही तितकच खरं आहे परमेश्वर कुणाला काही आयत देत नाही देवाचं अस्तित्व हे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती देवाला मानत नाही मग ती स्वतःला जास्त मानू लागते... एखादं क्रिटिकल अवघड ऑपरेशन डॉक्टरांनी केल्यानंतर तेही म्हणतात आम्ही आमचे प्रयत्न केलेत आता देवाच्या हातात आहे.....
भाऊ,परमेश्वर हिच एक अंधश्रधा आहे, विचारांमधे स्पष्टता असू दया..
Devala yeun operation karayla lavtat doctor😂
Khup Great Actor.... Khup Vichari Manus....
तुम्ही लोक अंधश्रद्धा नाही देव निर्मूलन करत आहात देव आमच्या संतांनी पहिला त्यांच्यावर आमचा विश्वास
Barobar aahe purna mahiti
सूर्य पाहण्यासाठी सूर्याच्या प्रकाशाची गरज भासते तो इतर साधनानी पहाता येत नाही तसेच देव होऊनच देव भक्ती करावी लागते देव, इंद्रिय नेणती ज्याचे घर जे मना वचना अगोचर, बुद्धीशी नकळे ज्याची मेर, ऐसी निर्वीकार निज वस्तू, हाती देईजे पदार्थ किंवा दृष्टी दाविजे साक्षात ऐसा नव्हे गा परमार्थ, ज्ञानेश्वरांनी साडे सातशे वर्षा पूर्वी जे सिद्धांत मांडले त्याला आजही चॅलेंज नाही तें समजून घ्या पृथ्वी गोल आहे, सूर्य स्थिर आहे, पाण्या पासून वीज तयार होते, ठिबक सिंचन सर्वच सांगत नाही, आग उठी आकाश मे झड झड उठे अंगार आगर संत नं होते तो जल जाता संसार
Are bhava nakki kahna kya chahte ho?😂
Dnaneshwar electricity discover karun gele, thibak sinchan sangun gele?😂
Ek padarth kiva disnare drushya nahi tar je ahe te mansala kase samajel ? Bhoutik Mansala tar bhoutik jagach samajte. Sant suddha manusach hote tyanna kase thav?
अंधश्रद्धा,कर्मकांड आणि धर्म याचा काहीही संबंध नाही.
आपण धार्मिक आहोत म्हणजे ,जी व्यक्ती चारित्र्य,मानवता,देशप्रेम इत्यादी मुल्याना ,मानते तो पण मानवी धर्म असतो.
Dr.saheb simply great 🙏🙏🙏
Actually Dharma means kartywya... ...
@@preranafernandes2365 yes I agree.
सत्य सांगितलं सर आपण
देव मानणे, म्हणजे अंधश्रहधा नाही, असे कोटी, कोटी डॉ. लागू झाले तरीही देव ही संकल्पना जाणार नाही... आस्तिकता ही नेहमी विजयी च होणार....
मला तुझ्या बुद्धीची कीव येते..!
अरे तुझा मेंदू अजून चिमपंझी एवढच आहे.
@@b.company96Mi pan hech Bolnar hoto....
Kharach Kiv yete
@@b.company96 मला तूझ्या बुध्दीची. मग corona काळात लस कशाला घेतलास. रामाच्या मंदिरात जावून बसायचे होते. Corona गेला असता की. कशाला घाबरून लस घेतली.
Bhashan purn aika aani comment taka ... tumchi comment adani aahe
देव नसेल पण कोणतीतरी अज्ञात शक्ती हे ब्रम्हांड चालवत आहे. त्याचे रहस्य अजूनही कोणालाही कळले नाही. तेव्हा सर्व काही आपल्याला समजते असे कोणीही समजू नये. आणि आपले संस्कारही विसरू नयेत.
100/बरोबर आहें सर जी
देवाच्या नावावर दुकानदारी चालवणाऱ्यांना धर्मभोळ्या लोकांकडून लुटायची संधी धर्माचे ठेकेदार कसे सोडतील???
Extremely thoughtful and brilliant speech by veteran Dr.Shtiram Lagoo.
Khup saan mahiti dili sar❤
उच्च विचार समजायला सुद्धा बुद्धी त्या प्रकारची लागते.
परमेस्वर नाही परमेस्वर नाही परमेस्वर नाही हे सतत मानसावर बिंबवीले तर माणसाच्या मनात आणि फरक बसतो
भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है..
हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है...
बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग..
हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो..
९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो...
कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की..
ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
Andhya tuje Dhrama che log kartat Parmeshwarcha shonya evidence Ahe maga te best agontisim hota.
हॅट्स ऑफ dr साहेब
दुसऱ्याच्या श्रद्धा व विश्वासाचा तिरस्कार करणारा नास्तिक हा कधीच विवेकी नसतो….तो फक्त एक तिरस्कार करणारा व्यक्ती असतो….पू ल देशपांडे हे खऱ्या नास्तिकाचे उत्तम उदाहरण होते….दाभोलकर किंवा लागू खूप मागे आहेत
कर्मकांड
Pahale lakho graha mahit navate , disat navate mhanun navate ka ?? God particle pahale navata ka ?? Aata mahit zala .
😂vinash kale viparit buddhi dokyat gobar bharlay😂
11:05 Accident 12:03
12:53 परमेश्वर गरज 13:52
भाषणात फक्त परमेश्वर ऐवजी अल्ला किंवा बुद्ध शब्द वापरा म्हणजे बरोबर अर्थ समजावून सांगतील लोक...
सत्य आहे अगदी सहमत
येशू पण वापरा मग बघा कीती भावना दुखावल्या जातील
परमेश्वर म्हणजेच अल्लाह. परमेश्वर भारतीय शब्द आहे, अल्लाह अरबी शब्द आहे. आणि बुद्ध ही स्थिती आहे, एखादी व्यक्ती नाही. कुणीही बुद्ध होऊ शकतो
@@Vicky-fl7pv मग शब्द वापरायला काय प्रॉब्लेम आहे...??
तुम्हाला फक्त शब्दाशी प्रॉब्लेम आहे संकल्पनेशी नाही
भारताला अशा लोकांची खुप गरज आहे . इथले नेते आणि media सडलेला आहे देशाला बर्बाद कस करायचं यासाठी खूप मेहनत करतात.
हा दुसर्या च्या जीवावर उठून मोठा झाला येवढेच मला माहीत आहे.
तुझ नाव श्रीराम का आईबापांनी ठेवल ते पहिला माहित कर
पागल आहेस रे कीव येते तुझी