Pasha Patel Vs Bachchu Kadu | सोयाबीनच्या हमीभावावरुन कडू-पाशा पटेलांमध्ये जुंपली Agenda Maharashtra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- Pasha Patel Vs Bachchu Kadu | सोयाबीनच्या हमीभावावरुन कडू-पाशा पटेलांमध्ये जुंपली Agenda Maharashtra
#agendamaharashtra #bacchukadu #ambadasdanve #udaysamant #village #pashapatel
SIKA
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
सदावर्ते चां मावस भाऊ पाशा 😂
सोयाबीन ला 6000 भाव कधी मिळणार ते सांग
हा पाशा पटेल दुसरा सदावर्ते च आहे. नुसता गागाट करतो.
अगदि बरोबर, हा हरामी आहे
90% भाजप मधले आणि नवीन भाजप मधले खोटे बोल पण रेटून बोल. हि त्यांना शिकवण आहे
आरे सामंत यांना . एक मौनी बाबा बनवले बिचारा शोभेचा बाहुला बनवला काळ जॉकेट घालून . बिचारा
कृषिमुल्य आयोगाच्या तुकड्यावर खुश होणारा अल्पसंतुष्टी मोदीभक्त शेवटी.
पाशा पटेल आमच्या इथे रोड हिवरा संगम येथे आले होते कापसाला 10,000 रुपये आणि सोयाबीनला 6000 भाव आता का बोलत नाही
किती पाय धरशील पाशा पटेल
स्वामीनाथन आयोगाचे काय झाले, पाशा पटेल भाजपमध्ये गेले आणि विसरून गेले
वारे पाशा वाजव ताशा
लाचार पाशा
लाचारी पत्करली म्हणूनच मुस्लीमविरोधी भाजपाने त्याला बिनकामाचे का होईना, पण कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्षपद बहाल केले त्याला. ह्या बोलबच्चन भाजपाच्या पिंजऱ्यातील पोपटाला भाजपाने येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊनच दाखवावी.
सोयाबीनच्या 6000 भावा बद्दल आणि या पदयात्रा काढल्याबद्दल सांगा
चमचे गिरी नाही करत तर काय करता .सोयाबीन 6000 भाव दया म्हणून आंदोलने केले तुम्ही ची इस्टेट डबल झाली त्यामुळे तुम्ही बोलण चालू आहे आंदोलन बंद झाले
पहिलेच मोदी भक्त आहेत पाशा पटेल.
हाच बच्चु कडु सत्तेत सहभागी झाल्यावर केंद्राच्या नावाने बोंबा मारेल याच्या कडून ही काही होणार नाही...
पाशा विरोधात असल्यावर च घसा खर्डीतो😂😂😂
पाशा बोलबच्चन आणि कडू पन्नास खोके
आशा लोकांची का मुलाखत घेतली???
फालतु मुलाखत
पाशा पटेल सारखे आपण शेतकऱ्यांनि डोक्यावर घेतले त्यामुळे आपले असे दिवस आले
पाशा च्या शष्म्या च्या काचा गळालेल्या वाटत 😂😂😂
😂😂
पाशा पटेल ने जाहिर पणे सांगावे,,,,
केंद्र सरकार चा आहवाल आहे,,,,,
सोयाबीन उत्पादन खर्च 3261 रुपए आहे तर,,,,50% नफा धरून सरकार ने सोयाबीन ला भाव प्रति क्विंटल 4892 रुपए दिले आहे,,,
सोयाबीन उत्पादन खर्च 3261 रुपए तर 50% नफा तर एकूण 6522 रुपए होतात तर सोयाबीन ला 4892 रुपए भाव का दिलात,,,,
त्या समिति चे अध्यक्ष पाशा पटेल आहेत,,,,,,,,,,,
,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,,
शेतकऱ्यांना डब्बल नफा देणार नफा तर सोडा साधं भाव देऊ शकत नाही भाजपला गाढाच
हे पाशा पटेल तर सरकारचा पूर्ण चामाच्या, माणसाकडे अभ्यास आहे पण वाशिल्यावर वापरतो
भाजपा हटाओ देश बचाव
पाशा भाई लई बदले राव
पाक्षापहीलाशेतकरिसाठिबोलतहोता.भाजपसतेपूडेमुकझालावाटत.आपलिसूतिकरनाराकोण आसतो
ह्याने म्हणे मोदींना पत्र पाठवले, ह्याच्या पत्राला काय किंमत आहे मोदींकडे, त्या पत्राला कधीची केराची टोपली दाखवली असेल मोदींनी.
मोदींभक्त पाशासाहेब.
महाराष्ट्रासाठी बच्चूभाऊ कडू
Fakt bacchu bhau
सत्य स्वीकारण्याची गरज आहे लपवू शकत नाह
पाशा बाकीच्यांना बोलू दे ना
भाजपचा लाचार झालाय
पाशा भाऊ तुम्ही त्यांच अन्न खाल्लेलं आहे. तुम्हाला तसच बोलाव लागणार दुसरी काय अपेक्षा करणार तुमच्याकडून.
अरे पाषा किती जळजळ करतोय रे
पाशा लय हुशारी दाखतो
पाशा म्हणतो की मी कोणाचा चमच्या नाही उदय सामंत यांचा छोटा मोठा आहे तर खूप मोठा चमचा पाण्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यासारखं असं काहीच नाही
आज रोजी सोयाबिन 3800 ते 4000 विकत आहे कधी भाव वाढणार आहे ते सांगा
त्याच्या हातात आहेच काय? तो फक्त बोलघेवडा भाजपाच्या पिंजऱ्यातील बोलका पोपट आहे, जो फक्त मालकाने शिकवलेलीच भाषा बोलतोय.
2013 ला 14 ला सोयाबीन 6000 रुपये भाव मागत होतास त्याचं काय झालं ते अगोदर सांग मग बोल बाकी
आपलं घर काँक्रीट सिमेंटचा आहे का बांबूचा आहे😮😮😮😮😮😮
पाशा पटेल आणि अशी अनेक नेते आहेत.
ज्यांना लाल दिव्याची गाडी भेटली की ते
जनतेला विसरून जातात.
सगळे एकाच माळीचे मनी.
2014 ला शेतकरी दिंडी घेऊन आली होते पाशा पटेल कापसाला तेव्हा 10,000 रुपये आणि सोयाबीनला 6000 रुपये अशी मागणी होती त्यांची आता त्यांची सरकार आहे मग काय करत आहात तुम्ही
पाशा पटेल स्वतःला शहाणा समजतो
विधानसभा आली आहे योग्य उत्तर जनता देणार आहे
एकही उद्योग आणला नाही पाशा
सज्जन आहे एवढे तरी मान्य आहे। हे तरी हे आमचे भाग्य।।।
पशू पतील
पाशा फसी नको सागु 50 बोबल ना हा काय सागतो
ज्या लोकांनी बांबू लागवड केली त्यांना पैसे कधी दे ता जरा क्रेंद्र सरकारला विचार
भाजपचे पाळीव प्राणी.
Ha कांदा खत नाही
हे दोघे मीडिया ला पण एड बनवेल फक्त शेतकरी या विषयावर बोलता हे फक्त राजकारण आहे
आसीच चर्चा झाली पाहिजे
काय होतास तू काय झालास तू....
तो आधीपासूनच चाटू होता 😅
गणित करायचं होतं तर मग पदयात्रा का काढतो
पाशा पटेल यांनी चमचेगिरी करून राहिला.या उद्योग मंत्री सारखा चमचेगिरी करणारा उद्योग मंत्री महाराष्ट्रात झालेला नाही. शेतकरी सोयाबीन कापूस या भावासाठी जीवाचा रान करत होता पाशा पटेल की स्वतःच्या पदासाठी करत होता. राजाच्या बोलण्यावरून सिद्ध होत आहे.
कांदा आणि सोयाबीन भावाला हा पाशा भा....या जबाबदार आहे 💯
सुषमा अंधारेना बोलवायचं पाशा पाटेल बद्दल सगळंच काढलं असतं, बोलघेवडा
पाशेया लयमाजु नको भारि पडन यनारेया काळात
पाशा आला होता नाशिकला कांदा आणी सोयाबिन प्रश्नावर...दुसरा सदावतेॅ.
उद्योग बंद करा पाशा
मोकाट चर्चा नको भाव कधी देणार ते सांगा फक्त पाशा भाई 🎉
पाशाभाऊ मुद्यावर या हो..... नुसते आजूबाजूला फिरू नका....
पाशा भाई विसरले वाटत शेतकऱ्यांना व सोयाबीन भावाला आता खुर्ची आहे ना
पाशा पटेल जी तुम्ही नक्कीच चांगले कार्य करत आहात परंतु कांदा ही भाकरी सोबत खाल्ल्यानंतर नक्कीच पोट भरते बिचारा त्या शेतकरी माय बापाला
Fix bhav kiti milel te sanga
Hats off pasha sir...yat knowlege fakt tumhalach ahe baki sagle... politics sathi alet
पाशा पटेल यांचे अगदी बरोबर आहे
7000 जाहीर केले 5000दिले 2000हजार लॉस पाशा कडून घ्या
एवढं सांगा आमचं सोयाबीन आणि कापूस हमीभाव केव्हा देता हे सांगा बाकी महाभारत मग सांगा पाशा भाऊ हे जर नाही दिल तर तुमचं सरकार गेले समजा मग बोबलात बचू कडू भी गेला जो आमला पीकविमा आणि सोयाबीन हमीभाव नाही दिला तर तुमी सगळे झोपले समजा.
पाशा भाई मराठवाड्यातील शेतकरी आपला खरा मोठा भाऊ वाटायचा पण तु बाऊ निघाला अंबानी चं नाव का घेत नाही
आता एवढा घसा ताणतोय तर मग 2014 ला हातात टाळ घेऊन टरबुज्यासोबत दिंडी काढून कोणी शेण खाल्लय?
वेल्डिंग चष्मा घाल बोंबल
हे कसले उद्योग मंत्री,सगळे उद्योग गुजरतला पळवले
देश सुधारला पण जात मागास झाली😢 कोणीच राजकारणी याच उत्तर देईल का
आशाबाई आपण दिंडी काढली होती सोयाबीनला 6000 भाव मिळावा म्हणून सोबत फडणवीस साहेब होते 10 वर्षापूर्वी 6000 मागत होते 4000 ते 3500 मिळून राहिलाय कुठे गेला शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट 2024 ला करणार होते
प्रत्येक विभागातील बाजार समिती, तसेच अडते हे शेतकऱ्यांना कमिट्यांनी ठरवले बाजारभाव मिळतो किंवा या कडे जोपर्यंत लक्ष घालत नाही तोपर्यंत काही बोंबलण्यात काही अर्थ नाही. यात ना पत्रकार, बाजार समित्या, इतर संबंधीत लोक लक्ष घालत फक्त बोंबलत फिरतात.
पाशा पटेलना विचारा सोयाबीन चे दर तीन चार हजार च्या वर जातील का ? खतांचे दर का वाढवत आहेत. ? कसं उत्पन्न वाढेल ?
पाशा पटेल हा महामंडळ यांनी जोपर्यंत सत्तेवर येण्याच्या अगोदर 6000 भाव द्या म्हणून लातूर ते औरंगाबाद यात्रा खाली 2014 सली आणि तोंड भाषा आज रोजी 2020 रोजी माझ्या शेतकऱ्याला 4000 कुठं 3800 असा भाव मिळतो कशासाठी योग्य नाही
विनाकारण वकिली बंद करा पाशाजी मुद्यावर बोला
दात खाऊ नका दात पडतील
उत्पादन खर्च सांगांहे शीकले काजोशीसांहेबाच्या तालमीत
पाशा बोंबलत होता आनाजी , पंकजा,पाशा,दिंडी काढुन2014ला 8000/भाव दे म्हणत होता हा तोंड वाशा😮😮😮आजचे भाव3900/ आहे.लाज वाटु.दे
व्वा बच्चुभाऊ कडु असुन त् गोळ आहे शेतकर्या साठी
हे काय शेतकऱ्यांसाठी शेट करत नाहिती नुसता निवडणूक आलीकी बोंबलतात सोयाबीन 6000/_वरुन 4000/_वर आलय ही काय करत्याती
कोणत्याही सरकारने शेतकऱ्याचा काही फायदा करू शकत नाही
पाशाभाऊ किती लोचंटपणा कराल.बरेच उद्योगधंदे गगुजराथला गेले ंहे का सांगत नाही.
बच्चू कडू जेव्हा सरकार सोबत मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांनी मंत्री पद उपभोगे पर्यंत पद्धतशीरपणे आपल्या तोंडाला कुलूप लावले होते..आता मात्र येणाऱ्या निवडणुकी साठी बहुदा त्यांनी कुलूप उघडल्याचे दिसून येते..किती नाटकं करतात साहेब..
बच्चू कडूंनी जे बोलले ते बरोबर आहे त्याच्यावर बोला फक्त दुसरं काही बोलायचं नाही
बच्चू भाऊची काय तुलना आणि करावी पाशा पटेलनी फडणवीस च्या माणसानी विषेश आहे, बिचारा बच्चू भाऊ काय बोलणार एक फोनचा चमत्कार आहे.😂😂😂
सोयाबिन भावाबदद्ल 2013जसे.बोलत होता आता ते सुर का आठवत नाही तुमच्याबरोबर.फडणवीस.पण बरोबर हिगोंली मध्ये आदोंलन विसरले
लोकांना समजुन सागंत बसु नका भाव मिळेल का नाही ते सागां
6000हजार रुपये कधी होणार तुम्हीच आंदोलन केली होती, तुम्ही कशाला आंदोलन केली,
ड्युटी कमी केली कांदा संपल्यावर केली म्हणून अभिनंदन करता लावली का म्हणुन निशेध करा
हा पाशा ला काळ फासल पाहिजे याला कापूस सोयाबीन ईतर पिकाचे भाव दिसत नाही का
आमची आपली चांगली करमणूक होतीया
तुमचा कार्यक्रम पहावा का नाही फक्त करमूनूक आहे प्रश्न सोडवण्यास ऐवजी
पाशा पटेल 2014 मध्ये 6000 भाव मागत होते
यांची मुलाखत घेतली नाही पाहिजे
सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला पाहिजे
अहो जे सरकार मध्ये बसलेल्या त्या उदय ला विचारा ना
पाशा भाई पाशा भाई ये वेल्डिंग का चष्मा किदर से लाये.😂😂
पसभाऊ फसा टाकू नका स पवार असताना १७५/ सोयाबीन मगीलबभापेक्सा जास्त दिली असिभवध केली का नाही
पाशाभाई आपने काशया झाला
Pasha पटेल सारखा सर्दा जगात नाही
मलेशिया त हेक्टरी पन्नास कुंटल तेल तयार होत म्हणून तेच तेल आयात कराव बंधन आहे कां आणि आमचें शेतकरी सोयाबीन ला भाव न देऊन मारायचं कां खतांचे फवारणी औषध़ाचे पाचपट भाव वाढले मग भाव कां वाढत नाही हे सांगा पाशु