Bachchu Kadu tv9 Exclusive Interview : ...तेव्हा बघू सरकारमध्ये राहायचं की नाही! बच्चू कडू रोखठोक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2022
- Bachchu Kadu tv9 Exclusive Interview : ...तेव्हा बघू सरकारमध्ये राहायचं की नाही! बच्चू कडू रोखठोक
#BachchuKadu #ExclusiveInterview #RaviRana
Credit : #Regional | Aarti Auti/Producer | AISHWARYA/Editor | #tv9d
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
मिडीयाने नको त्या गोष्टींना महत्त्व देण्यापेक्षा मोठे उद्योग गुजरातमध्ये नेले याच्यावर बोलावे
दाेन ही आमदार नाटके आहेत दाेघानाही जनता दिशा दाखवेल 🔕
भाजपने गळ्यात पट्टा बांधलाय. त्यामुळे ते हतबल झालेत. ना धावता येत, ना भुंकता येत.
न्यूज वाल्यानी कार्यकर्त्यांना पण प्रश्न विचारून मुलाखत घ्यावी
L9
नाना पाटेकरचा डायलाॅग : राजकारण मानसाला नपुसक बनवून सोडते 😊😊
माकडं सारख वाकू नका..... भाऊ तुम्ही झुकले तर आम्ही काय करावं... गद्दारी सोबत सत्य गहाण ठेवू नका..
मीडिया मुळे सत्य जनतेला कळते, आणि साहेब म्हणतात मी काही बोललो ते T V वर दाखवू नका आपसात लढतात हे आणि खोके यन्हा लढवतात मला असे वाटते की खोक्याची चौकशी यांच्यावर व्हायला पाहिजे म्हणजे सत्य काय हे जनतेला कळेल
एकदम बरोबर
Yas
कार्यकर्त्यांनी याचा विचार नक्की करा हे कोणाचेच नसतात त्यामुळे ह्यांच्यामुळे कोणी आपापल्या मध्ये भांडू नका
दोघं भी नालायक आहे
चांगलं कोण आहे मग
@@ganeshtathe3403ज़िंव्हि😈✌✌
संजुत्खुर् 24:54 प्र बूर"
कोण होतास तू , काय झालास तू ...पाहिला प्रहार होता, आता प्र... निघून गेला आणि आता फक्त हार बाकी राहिला....
Bachhu Kadu Dutondi Mannus. Potat ek Hotat ek. Rajkarnatil Ghatki Manuus.
right.
Apna bhidu bacchu kaduuu...
Barobar
Te yenara vel sangel ,lagechch nka sangu
मंत्री पद नाही मिळालं की फुक्कटची आपटा आपट पन्नास खोके अन एक्दम ओके,
एका शब्दात समजायच कि 50 वालेच आहेस।जास्त मिळाले म्हणून माघार घेतला।बच्चू तु इतका ।़़़़़
कडू साहेब,,, महागाई, बेकारी,,, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात ला जात आहेत,,,, थोडंसं या विषयावर बोंबला,,,,, जय जिजाऊ,,जय महाराष्ट्र
बच्चु भाऊ सोशल मीडिया हा बाबाजी चा मठ नसून प्रत्येक जण आपापले विचार त्या माध्यमातून प्रगट करत असतात व ते नेते मंडळी ना झोंबत्तात !
बच्चु दादा वा राणा च्या मागे कोणी नाही तेच त्यांच्या मागे वा ,ईडी किती मोठी आहे हे सिध्द होतय
बच्चू भाऊ जे सोशल मिडीयावर जे लिहिले जाते तेच जनतेच मत असत, प्रत्येक जन आपले स्वताचे मत मांडत असतो, ते टिव्ही चानल पेक्षा सत्य मांडतात..
तो आधार फक्त नी फक्त खोके वल्यानंच दिसतं ! सामान्य जनतेला मात्र निराशाच आहे.
फाटली 🤣🤣🤣
माननीय श्री. कडू भाऊ , अत्यंत मानपूर्वक धन्यवाद, आपल्या अथक परिश्रमामुळे असाध्य गोस्ट साध्य होऊ शकली . देव आपले कल्याण करो व असेच दिव्य कार्य आपल्या हातून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना. मी स्वता 80% दिव्यांग आहे माझे वय 76 वर्षाचे आहे. दिव्यांग व्यक्तीला जगण्यासा कोठ कोठल्या कठीण स्थरातून जावे लागते हे मी अनुभविले आहे. म्हणून आपल्या कार्याचे महत्व किती असामान्य आहे हे मी समजू शकतो. आपले आपगत्व सांभाळून आपल्या न्याय मागण्यासाठी कुठे जावे हा मोठा प्रश्न होता. तो आपण सोडवला. आपण ह्या खात्याचे मंत्री व्हावे ही सदीछा, कारण त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीस अपंगांना काय यातना असतात ह्याची जान असावयास हवी त्यामुळे तशी जाण असणारी व्यक्ति आपण शिवाय कोण असू शकते. तसेच कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ति ही तशाच हव्यात. तसेच न्याय व्यवस्थे मध्ये ही सुधारणा होणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीस स्वतःला सांभाळून स्वकीयांच्या मदतीने वर्षानु वर्षे कोर्टाच्या खेटा घालणे हे किती त्रासदायक व अवघड आहे हे सरकारला समजले नाही, म्हणून एक साधी बाब अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक कोर्टात अपंगांची कोर्ट केस ची वेगळी यादी असावी, ज्यामुळे त्यांच्या केसेस चा निपटारा त्वरित प्रभावाने होईल. व त्यांना त्वरित न्याय मिळेल. वारिष्ट नागरिकांची वेगळी यादी असते असे मी आपल्या वकिलास ते सांगितले तर ते उत्तर देतात , साहेब आपण एकच वारिष्ट नाही आपल्या सारखे कितीतरी वारिष्ट आहेत लाइनमध्ये, माझ्या कडे तर एक 90 वर्षाचा क्लायंट आहे. हे माझ्या बाबती घडले आहे मी ७६ वर्षाचा वरिष्ट नागरिक व ८०% अपंगत्व असलेला व्यक्ति आहे, माझ्या विरुद्ध पार्टीने बॉम्बे हायकोर्टात २०१२ ला अपील दाखल केले आहे, गेल्या 7 वर्षा पासून एकदाही माझी केस बोर्डावर सुनावणी साठी आली नाही, शेवटी कंटाळून मी माझी केस काढून परत मूळ कोर्टात पाठविण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात अर्ज केला त्यालाही 3 वर्षे झालीत, अजून एकदाही सुनावणीसाठी बोर्डावर केस आली नाही, त्यातही माझी दोन वेळा हृदयाची बायपास सर्जरी झाली असून, एक अँन्जोप्लास्टी झाली व पेस मेकर बसविलेला आहे. आशा दिव्यांग व्यक्तीस त्वरित प्रभावाने कसा न्याय मिळेल त्यासाठी कोर्टात अपंगांच्या केसेस ची वेगळी यादी हवी व प्राधान्याने त्यांच्या केसेस सुनावणीस घेऊन त्यांना न्याय द्यावा . म्हणूनच आपल्या कार्याचे महत्व अगणित आहे. आमच्या व्यथा/त्रास/अडचणी आइकून सोडविणारी वेगळे मंत्रालय झाले आहे जिथे आम्ही आमच्या व्यथा ऐकून न्याय मिळण्याची सोय झाली आहे. मला नाही तर निदान माझ्या इतर बांधवांना भविष्यात न्याय मिळेल. ह्या निवेदना मूळे आपले कार्य किती महान आहे हे सांगण्याची गरज नाही. राजकारणातील इतर व्यक्तिनिहि ह्याची दाखल घ्यावी, आपल्या हातातील सत्तेने आपण किती विधायक कार्य करू शकतो ह्याची कल्पना येईल. व आपला देश सुधारेल, मुख्य मंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांचे मनापासून आभार, देव आपणास उदंड आयुष्य देओ ही प्रार्थना. जय श्री. राम, धन्यवाद.
याला मंत्री पद देऊनही याने उद्धव ठाकरे ला।सोडले आहे ,शिंदे बुद्धी हीन माणूस आहे ।,देवेंद्रफडणवीस म्हणेल तेच सांगेल तेच। हो म्हणतो ।बाकी काही स्वतःच्य मनाने।काहीच करत।नाही
अगदी परफेक्ट बोललात भाऊ
भाऊ खूप शांत कसे काय झाले?
तमाशा
महाराष्ट्रातले उधोग बाहेर जात आहेत त्या बद्दल काहीच करायचं नाही त्या बद्दल काहीच बोलायचं वा बचू sir
याचे नाटक फक्त मंत्री पदा साठी आहे
हा पदासाठी... Gddar🍉
आमची सिंधुताई सपकाळ (माई) नेहमी म्हणायची भाषण केले की राशन मिळत अशातला प्रकार आहे दोघांना पण मंत्री पद पाहिजे
दरवेळी जनता जनता असं करताय कारण तुमचं जनतेतलं स्थान हरवले हे यावरून सिद्ध होतं
हा म्हणतो ते भाषण होते त्याला काही किमत नाही,,,जर यांच्या भाषणाला किमत नाही तर याला काय किमत,आज इथं उदया तिथं अरेरे
याला मंत्री बनवा,सगळं शांत होईल.
बोलण्याची कार्यशैली खूप जोरदार आहे भाऊ
बच्चु नव्या तरुणांना आमदारकीची संधी का देत नाही???
अरे वा शिवाजी महाराजांशी बरोबरी ,माणूस काय बोलतो ह्याच भान पाहिजे स्वतः ला
50 gheun bachhu vakla
सामान्य माणसाचं नुकसान झालं नाही अस कस म्हणता,लोकांनी तुम्हाला निवडून दिलं ना
बचु कडु जेव्हा मंत्री नव्हते त्यावेळी त्यांनी भरपुर चांगली कामे कली आहेत पण जेव्हा पासून जे मंत्री झाले तेव्हा पासून त्यांचे बोलने वागने बदलले आहे आत्ता मंत्री पद गेल्या मुळे ते थोडे बिगडले आहेत।
लयच,, खाली आला की राव,,
बचु कडुने सामान्य मानसांची कामे केली आहेत पण.मंत्री झाल्यानंतर त्यांनी आश्वासन देऊन सुरक्षा रक्षकांचा प्रश्न सोडवता आला हे त्यांचे अपयश आहे
बच्चू महाराष्ट्रातील जनता दुधखुळी वाटते का, तुमच शेपूट कुणी पिळले ते सांगा.
सर्व कार्यकर्त्यांनी अशा मतलबी, स्वार्थी माणूसापासून सावध रहा
40 amdancha pn hech haal honar
मंत्री होता ED मुळे घाबरला का ???
५० खोके नक्कीच घेतले म्हणून वाद लवकरच संपवलेला आहे
बच्चू काही सांगत असला तरी जे अपक्ष आमदार आहे त्यांना खोके मिळाल्याने शिंदे सोबत गेले आहेत
Sattecha lalachi
50खोके परत द्यायची वेळ आली वाटत.
हे दुनिया पक्ष आहेत त्याच्यामुळे त्याचं त्यांचा काय वाद मिळणार नाही
या दोघांच्या भांडणात मीडियाने पडू नये
हम क्या है दिलदार है मोठ्या मनाचा आहे हे फक्त मंत्रिपदासाठी बोलताय बच्चू भाऊ तुम्ही तुम्हाला माहिती आहे की बच्चु भाऊ मला मंत्रीपद भेटणार नक्कीच भेटणार आणि ज्या दिवशी तुम्हाला मंत्रीपद देणार नाही ना त्याच्या महिन्यांमध्ये तुम्ही सरकारला सोडून बाहेर पडणार ? हे जनतेला कळत नाही असं नाही भाऊ ?
खोके ओके , सगळयांना माहिती झाले ,रोज तेच तेच , खाणारे व देणारे आडचणीत येतात कोणता सहाना पुरावे देणार ईडी घुसते हे कळतं नाही का , तुम्हाला दुसरे प्रश्न का मार्गी लावत नाहीत
हा आमदार महा विकास आघाडी मध्ये मंत्री होता त्यावेळी फडणवीस च्या एका फोन वर गौहाटी ला गेला म्हणजे हा त्यावेळी विरोधी पक्षाचा एजेंट म्हणून काम करत होता हे नक्की आहे. त्यामुळे ह्या लोकांवर जे आरोप होतात ते खरे आहेत.
जय प्रहार 🌹🌹
Only बच्चुभाऊ कडू
Karykarta la kasala samor aanta bhau
हे प्रकरण कोणी वाढवले असेल तर नालायक मीडिया ने
Nalayak gaddar kadu
Vichara fasvnis phon kela hota ka.
Ka eakch phon made gela ghuatila as kay hot phon made
बरोबर कार्यकर्ता च मरतो मधे
मराठी माणसांवर अन्याय चालू आहे. कसा.. सुधारावे लागेलच. .
यांना खोके वाटते वेळी कमी अधिक वाटले गेले आहेत अका फोंकोल वर धावून जनाऱ्याला वाटले होते की आपल्याला जास्त खोके मिळणार पण प्रत्यक्षात खोके कमी मिळाले हे लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून तू हसल्या सारखं कर मी रडल्या सारखं कर अस चालले आहे हे जनतेच्या लक्षात चांगलेच येते
नॉनसेन्स
Lokana changalech lakshat ale kashache kay zale
समाजानं विचारले तर 50खोके एकदम ओके तेव्हा तुम्ही काय सांगाल
कडू तर कडूच
Marathyano sapat ghya he doghehi parat nivdun nahi aale pahije aani haa bacchu kadu tar hyane maharatrala dhoka dila aahe
कडु तर आहेच आणि खोटा पण निघाला
संजय🌠
भाऊ.. उध्दव ठाकरेंनी त्यांच्या कोट्यातील मंत्रिपद तुम्हाला दिलं...आणि सर्वात आधी तुम्ही गुवाहाटी गेले ..शोभल नही तुम्हाला
५० खोके घेतले हे सिद्ध झाले असते जर हे , पण शिंदे आणि फडणवीस यांनी ते उघडकीस येऊ नये यांनी वेळेतच दोन्ही बाजूला सांत केले,
बच्चू भाऊ,
तुम्ही आता किती ही पटवून सांगितले तरी जनतेला पटणार नाही.तुम्ही खोके समर्थक आहात.तुमचं राजकीय अस्तित्व संपले आहे.तुम्ही एवढे लाचार व्हाल असं वाटलं नव्हतं.
आता दोन लाखांचा मतांच्या फरकाने पडणार
Bachu you are looking frightened
भेटला नही
तुम्ही सर्व व्यापारी आहात
आधी sarikhe nahi रहिले दादा तुम्ही....... एक् divas tumche future end honar
100% HMV patrakar
बच्चु कडु लाचार झाला.
मंत्री पदा साठी सर्व चालले आहे.
जय महाराष्ट्र
आमच्या मताला किंमत आहे काय?
बचु कडू रवी राणा यणा घाबरले आहेत म्हणून मिठू मिठू बोलतोय
बचू कडू आणि राणा वादात राणा जिंकला
Ashi neaws aste...Aho janteche prasha Manda..hyancha waad hi ky rajyachi samsya aah?
जय प्रहार
काहीतर लपलेले आहे
Shankar saheb bacchu भाऊ चे काम पाहा मग बोला
फडणवीस साहेब यांनी बरोबर शांत केले आता भाजप च्या
तुम्ही विचारा कोथळा काढायला जनता तुमची दुश्मन आहे का? रवि राणा
Bashan manawar ghaychanasat tar tumhi nete jantesamor natka karta asa jantene samajaaycha ka
Ya khokyacha interview sathi ka bolawata?
वाघ होता शेळी झाली
आता हे पण भाषणच आहे 😯
आता.बचुभाऊ.तुमी.जनमानसातुन.ऊतरलात
बच्चू तू धुरंदर असताना ही का बदलास का रे भाऊ
अगदी बरोबर उत्तर दिले बच्चू कडू 👍👍
अगदी बरोबर उत्तर दिले बच्चू कडू
He baki asel te milale asel kiva ankhi akhade pralobhan dile asel mhanun bhandn mitle
Only uddhav ji thakre saheb
Samany jantechech paise kharch tyach kay
यांना जनतेचं काहीच घेनदेणं नसते फक्त सवतःहाचे भले कसे होईल एवढंच ते पाहतात
Navtanky
खोके परत मिगितले काय... लय मावळ झालात... कदाचीत मंत्रिपद देवू महणुन मींधे झालात वाटत..
बच्चू कडू हा खोके बहाद्दर आहे
आज हि गल्ली बोळा मधे परिवाराची चिंता न करता स्वत:ला झोकून देऊन समाजाच्या समस्या सोडवण्याचे काम करणारे शेकडो आहेत.परंतु ते मिडीयाला दिसतच नाहि.
Yes Sanjay, there are number of such person who helped others without caring their own financial condition with purity of mind and honesty.
शेतकरी खेळणच आहे खेळा
मिंधे ऐकनाथ अनाजीपंत च्या लग्नात उपाशी
राणाच्या घरी जेवायला कधी जाणार
ढोस नी वाढीव खोके मिळेल नो गोड झाला 🤪😝😛