Bacchu Kadu Majha Katta Full : शिंदे गटाचा बंड ते राणांसोबतचा वाद, बच्चू कडू माझा कट्ट्यावर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2022
- #BacchuKadu #MajhaKatta #abpमाझा #marathinews #Maharashtra #ABPMajha #Diwali2022 #T20WC
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
लहान असताना शाळेत एक धडा होता हिंदीत "लालची कुत्ता", सहज आठवण झाली.
कोणा कोणाला आठवतो? Like करा👇
Ha tuza baap a toh lalchi kuttta
greedy wolf
U UGC FC Jio by loop piuyf ranch I've bctyty
नक्कीच एक भाकर तोंडात असताना तिचे प्रतिबिंब पाहून पकडायला गेला. आणि ती पण विहिरीत पडली अगदी तशीच परिस्थिती बचू भाऊंची झाली आहे.
एकदम बरोबर👍✌
*पैसा पुढे सगळेच बदलतात व लाचार होतात - उत्तम उदाहरण* 🙏🏻
बरोबर
जिकडे सत्ता तिकडेच नेते
साहेब तुमच्या विषयी ची श्रद्धा पार ढसाळली
पहील्याने वाघा सारखा बोलायचा आता मांजर झाला
वाघासारखे होते उद्धव साहेब होते तेंव्हा
सर्कशीत ला वाघ केला बच्चु ला टरबुजाने
ज्यांनी दुसऱ्यांना पडायला खड्डा खोदला, ते स्वतः त्या खड्ड्यात पडत आहे 🤣
भाऊ तुम्ही खुप विश्वास मोडला आहे आमचा.... तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या
किती शांत झालेत बच्चू भाऊ गुवाहतीतून आत्मज्ञान प्राप्त झाले आहे वाटतं
बच्चू भाऊ कडू तुम्हाला खरच काय मिळालं हो एवढ करून ज्याच्या साठी केलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसल
खूप वाईट झालंच आहे साहेब यात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच व तरुणांचे नुकसान झालं आहे सर्व मोठ मोठे उदयोग गुजरातला गेले तुमच्या या कृत्यामुळे
हा जगातला पहला माणूस ज्याने स्वतःचे मंत्री पद घालवन्यासाठी गद्दारी केली
😂🤣
👍
राज्यमंत्रिपद गेले कॅबिनेट मिळेल
@@d.m.5410 vatt bga mhnav atta tyana 😅
@@d.m.5410 केळ मिळेल
मंत्रिपदा साठी सगळे उद्योग चालू आहेत पुढचा मुख्यमंत्री यांच्या पक्षाचा होता असे म्हणाले होते आता होते ते पण मंत्रिपद गेले तेल गेले तूपही गेले ही परिस्थिती झाली
💯
Mhanje dhobi ka kutta na Ghar na ghat ka ashi paristhiti aahe
भाजपने आता पर्यंत पाशा पटेल, सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांच्यासारखे अनेक चळवळीतील नेते राजकारण (use and through )करून संपवले
आता बच्चू भाऊ तुमचा नंबर
हे अगदी खरं आहे रणझुंजार नेता थंड करण्याचं काम भाजप ने केलं
भाऊ त्या राणाने तुम्हाला रोडवर आणलं आहे 😭😭
Chor manush ahe,Kay Kami Keli sarkar
बच्चु भाऊ तुम्ही काही कारण सांगा पण उद्धवजीना कठीण काळात धोका दिला.
kam kr. na bcchu yenar na uddhav na shinde.aapn aapli family bs .kdu apn houn ky honar ny
एकदम बरोबर
Ani uddhav saheb je vagat hote inter janashi tayche kay??? Ani tyana kasala ala kathin kamaal.... Je होते ते changlyasathiii....
ब चचू कडू भाऊ आपण उध्दव ठाकरे यांना धोका दिला आपली शान होती आता सवता घान करून घेतली
👌👌
सत्तेतून पैसा पैशातून सत्ता खोकेवाले आमदार 😀😀
सर्व मंत्री पदासाठी चालले साहेब.
Cabinate मंत्री होण्यासाठी तडफड बाकी काय.साहेब निष्ठा विकायला नाही पाहिजे होती .वाईट वेळ प्रत्येकावर येते.
Bhava leka henchay vishavi tar as bolu nako
बच्चू कडू चांगला माणूस आहे, मात्र त्यांनी शिंदे सोबत जायला नको होते...
चांगला माणूस होता..आता गद्दार आहे .शत्तमारी ह्याला कोण आमदार करणार नाही परत..५०खोके जिव्हारी लागला आहे.५०खोके घेतले म्हणून तर रवी रणा विचारात आहे.सांगून टाका exactly किती घेतले आणि विषय संपला.
वेड्यात गेला
खोके
पैसे भाऊ खोका प्रेम
मग काय पवारांच्या सोबत
अपंगांचा कळवळा आहे चांगली गोष्ट,
उद्धव खूप आजारी( अपंगच)असताना सेवा सोडून
मेवा खाण्यास गेले.
भाऊ तुम्ही चुकलात, एक चांगला माणूस असताना
चुकतो तो माणूस...आणि चुका सुधारतो तो देव माणूस... bacchu कडू चूक सुधारून देब माणूस बनणार आणि शिंदे गटाच पितळ उघड पाडणार हे नक्की..
बच्चू भाऊ तुमच्याबद्दल महाराष्ट्रात आदर होता पण तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, हा कलंक एवढ्यात पुसला जाणार नाही
बच्च्यू बद्दल लोकांना आदर होता. परंतू हा माणूस फालतू निघाला.
ज्यास्त तानले तर ईडी चा उपयोग :
एकदम खरं...
Brobar
बच्चू कडू म्हणजे झंझावात असे वाटायचे, खूप त्यांचे भाषणे आवडीने ऐकले,पण बोगसगिरी केली सगळ्यांनी,सारे 50 आमदार भंगार वाटतात
हसा गेला बिचाऱ्याचा आणि स्वाभिमान पण😢😢😢😢😢
पैसा
@@nareshshelar9816 true
राज्यमंत्री पद गेले आत्ता आमदार की पण घालवतात वाटतं .
डच्चू कडू आपल्या बद्दल खूप आदर होता परंतु आता मला तुमची किव कराविशी वाटते.
हे सर्व सोडून द्या चुक मान्य करा आणि उद्धव साहेबांना जाऊन भेटा नाही तर माती होऊन जाईल.
ऊद्धवजी प पा तुजे
@@wweuhp1708 स्वतः च नाव लाव आधी अनौरसा
zhop uddhav as obt
@@wweuhp1708 टरबूज चोक्या 😂🤣
@@gp-uy1xz म्हणून तू झाला ना 😂🤣
देवेंद्र गुजराती यांचे प्रामाणिक सहकारी मित्र...कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.....खोकेश्वर प्रसन्न.... कधी काळी मी यांचा समर्थक होतो
देवेंद्र ला गुजरात ची नागरिकता द्या... म्हणतो गुजरात काय पाकिस्तान आहे का ❓️मग महाराष्ट्र हा दुसरा देश आहे का ❓️महाराष्ट्राच्या विरोधात काम करणाऱ्या चा बहिष्कार करायला पाहिजे.
Penguin gaddar pawar currption sena nako only shinde balasahebanchi shivsena
@@kaustubh3084 आणि मग प्रोजेक्ट गुजरातला दान करायचे का रे चुऱ्या
@@chetsboy1 pawar chya chatya tyanchi pan kay aukat ahet sagle chor
@@kaustubh3084 अरे मित्रा गुजरातचा गु एवढा आवडला तुला की महाराष्ट्र राज्यातले
मोठे 2 प्रोजेक्ट BJp सरकार आल्याआल्या पळवले गेले
ह्यात तुला चूकीच वाटत नाही
बौद्धिक दिवाळखोरी दुसरं काय
पवारने महाराष्ट्र राज्यसोबत बेईमानी नाही केली फडणवीस सारखी
शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या पगारीतून कशाला मदत करता,49 खोक्यातुन दया म्हणावे,सरकारला
बरोबर आहे कर्मचारी आणि अधिकारी सामान्यच माणूस आहे सर्व मंत्री आमदार खाजदार याचे एक एक महिन्याचा पगार कट करावा
बच्चू ला काय झ्या... मिळणार नाही 😂😂😂😂😂
घंटा
@@madhavkadam5120 😀😀😀
Language 🔥🔥🔥
आवाज खुप लहान झाला आहे.... खोके घशात अडकले... आत्ता फडणवीस समोर लोटांगण.... घाला,....
आम्ही विसरणार नाही इलेक्शन येवू दे फक्त
नाव v नंबर पाठव दादा
@@nikeshbonde5756 तू कोण होय बे डेंगा
@@ab-ib8pg 😂😂
@@ab-ib8pg 😂😂😂😂😂😂
गद्दार म्हणून ठस्सा लागला तर काय होऊ शकत,याच ताज उदाहरण म्हणजे बच्चू कडू!! स्वार्थ आणि हव्यास कारणीभूत ठरला, बाकी निवडणुकीनंतर कळेल.....
बच्चूभाऊ स्वाभिमान जिवंत ठेवा
बच्चू भाऊ एकड़ा उद्धव साहेबाना भेटा
सगल चांगल
शुरुआत तुम्ही करा बघा किती जन येतात
20-25वर्षे नंतर गद्दारी का
खोका
आता कसा झाला आहे कडू यांचा ना घर का ना घाट का अशी वस्तू झाला आहे यांची शिंदेंनी या लोकांची परसती केली आहे
शिवसेनेच्या आमदारांनी गद्दारी केली होती, तुम्ही जायलाच नाही पाहिजे होते कारण तुम्ही मंत्री होता एका छोट्या पक्षाचे, आता राणा च काय तुमच्या मतदार संघातील लोक सुद्धा म्हणत असतिल, पैशासाठीच गेलात गोहाती ला
तुम्हाला वाटले होते गद्दारनी छोट्या पक्षात विलीन झाले की आमदारकी टिकेल, म्हणून तुम्हाला वाटले सर्व गद्दार तुमच्या पक्षात येतील आणि प्रहार चा मुख्यमंत्री होईल
बच्चू भाऊ आपल म्हणणं बरोबर आहे की मी उद्धव साहेबांना दिलेले प्रश्न मार्गी लागले नाहीत परंतु या अडीच वर्षांच्या काळात कोरोना किती काळ गेला हा विचार का करत नाही,?
विरोधक म्हणून थकले असे वाटत होते 50 खोकेवाले पण राणा म्हणाले ते खरे वाटते। कारण तो टरबूज्या च्या (फडणवीस) जवळचा आहे खरंच आहे म्हणून 50 खोके घेतले आता जर बच्चू कडू माघार घेतली तर आपण 100%खोके घेतला हे सिध्द होईलच 1 नोव्हेंबर 2022 ची वाट बघतोय
True
खूप चुकीचे वागलात तुम्ही
खूप चुकीचे वागलात तुम्ही
Very dirty bacchon ko do
एकदम स्वार्थी माणूस आहे हा
Ha khoke wala manus destoy karn
गूवाहटीला जाऊन चूक झाली हे तूमालापन समजल बचू भाऊ
तुम्ही चांगल्या मानसाला खोक्याच्या नादात पदावरून पायउतार उतार केले आहे नीयती माफ नाही करनार
बच्चू भाउ कडू यांची आवस्था महाभारतातील कर्णा सारखी झाली आहे....
Nahi ha gadaar ahe ....karn imandar hota gadar nhu nit study kra
भगवान के घर मे देर हे अंधेर नहीं 😂😂😂
लोकं विसरतात बरोबर बोलता पण लोक बरोबर ध्यानात पण ठेवतात हे विसरू नका
जो म।नुस. आपल। झ।ल। त्यला मंत्रिपद. देन्यास हारकत. न।ही
लालच आदमी को खा जाता है.
बच्चुभाउ तुमच्या कडे बघण्याचा द्रष्टिकोण बदलला आहे
अत्यंत शांत, सुसंस्कृत साचेबद्ध मुलाखत, सुस्पष्ट प्रश्नोत्तरे ....! एबीपी माझा कट्टा चे कौतुकास्पद पाऊल
बच्चू भाऊ आपण पुन्हा योग्य ठिकाणी जा . .
राणाची पण अशीच मुलाखत घ्या
नको नको तोंडपण बगायला नको.पिक्चर मध्ये सिगारेट ओढताना बगीतलय
बचुकडु यांना वर्षा वर रात्री १२वा.सुद्धा सात आठशे लोक मुख्यमंत्री यांना भेटायला आलेले पाहून आनंद झाला. वर्षा वर सामान्य माणूस बचु कडु ना दिसले कां.हा महत्वाचा प्रश्न आहे.वषा वर रात्री बेरात्री जाणारा फोर व्हीलर
शिवाय जाऊ शकत नाही . बिल्डर, उद्योगपती,
राजकारणी लोकच तिथे असले पाहिजे.
Dusryasathi खड्डा खोदला
घर चा ना घाटचा राणा साहेबांच्या आरोप केले त्याची ऊत्तर द्या
लोक तुम्हाला विसरतील पण तुम्ही खोके घेतले हे नाही विसरणार कधी 😂😝
बच्चु भाऊला खुप मानत होतो पण बच्चु भाऊंनी वाईट वेळेत उध्दव ठाकरे सोबत राह्यला पाहिजे होत कारण ठाकरे साहेबांनी शब्द दिला होता बच्चु भाऊला मंत्री पदाचा व मंत्री पद दिले
नावच कडू त्यामुळे तसं ते वागणारच
खुप वाईट केले आमदार साहेब,प्रत्यक्षात बच्चू भाऊ कोणाचेही बाजू न घेता प्रहार चा प्रचार अधिक केला असता तर आपली बदनामी झाली नसती.👍👍👍यामुळे पद ही गेलं आणि उलट बदनामी हाती आली.
बच्चू भाऊ तुमचा गेम केला हो......
५०खोके जिव्हारी लागला आहे.५०खोके घेतले म्हणून तर रवी रणा विचारात आहे.सांगून टाका exactly किती घेतले आणि विषय संपला.
संपूर्ण महाराष्ट्रात बच्चू भाऊंना मानणारा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे पण त्यांनी गद्दारांना दिलेली साथ कोणालाही पटणारी नाही. बुंद से गई अब हौद से ना आयेगी.
जसे आपण कडू वर गोड खातो,
इथे तर कडू वर इतर च गोड खात आहेत.😛😛😛😛😛
गोड कडू काय आहे हे लहान मुला पण कळते ..तुझा प्रेमभंग झालंय हे सांग
ठरवून आणि गुळमुळीत मुलाखत वाटली.
बच्चुभाऊ ह्या खोके भानगडीतुन बाहेर पडायच असेल तर या सरकार मधुन बाहे पडा
बच्चु भाऊ आपन खुप जना चे आदर्श होता खुप मा नत होते पन आता खुप बदल झाला
लोक गद्दार ला विसरणार नाहीत... सूर्याजी पिसाळ...अजून विसरले नाहीत लोक... बाच्चू तू घरी बसायची तयारी ठेव
Gdrrrrr gdrrrrr gdrrrrr gdrrrrr gdrrrrr
बच्चु कडूनी आत्मघात करून घेतला. ते कुणाच्या कळपात गेलेत ते त्यांना लवकरच कळेल
माझा कट्ट्यासारखं महागाई या विषयावरती एक बुलेटिन दिवसाभरातील असावे अशी आपणास विनंती आहे त्याने मध्ये विषय महागाई मध्ये पेट्रोल डिझेल बाजार असलेली मार्केट सीएनजी ग्राहकांची होणारी फसवणूक या पेक्षा जास्त विषय माहिती कुठल्याही चैनल दाखवत नाही आपला चैनल एबीपी माझा दाखवावी अशी आपणास विनंती आहे
TRP cha prashna ahe
सत्ता पिपासू आहे. सत्तेसाठी लढवय्या. त्यामुळे काय करावे सुचेना झाले आहे. नावातच कडू. आपला गुण दाखवून देत आहेत.
हा तर डीम झाला
अधिकारी वर्ग हा फडणवीस नि विकत घेतला होता त्यांच्या इशाऱ्यावर चालत होता
ह्याच्याबद्दल खूप आदर होता, पण आता अजिबात नाही
आता यांची तेवढी किंमत नाही राहिली पूर्वीसारखी
Totally cheap politician.
खुप आदर होता पण गद्दारी केली आणि
तुमच्या बदल चा सगळा आदर संपला ....
बच्चू भाऊ चा मी जबरा फॅन होतो पण महाराष्ट्रातील सर्व मोठमोठे व्यवसाय कंपन्या गुजरातला पळवून नेले तरी तुम्ही शांतच त्यामुळे महाराष्ट्रातील तरूण हे सर्व पहातोय यामुळे बच्चूभाऊ तुमच बदलते राजकारण तुमच्या राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकत
दिवा विज्ञान अगोदर फडफडतो बच्चु भाऊ
सगळेच सारखी आहेत फक्त सत्ता पाहिजे
बच्चू कडू विकला गेला
बच्च कडु नालायक आहे मंत्री म्हणून मी यांना ५० कॉल केले माझ्या गावाला ५ शिक्षक हवेत पण २ होते याने फोन नाही घेतला ५० खोके घेतले
मंत्री पदा करीता शिंदे गटात गेला
शेतकरांच्या मालाला भाव मिळाला पाहीजे,,,हे वाक्य विसरु नका भाऊ,,,तुमच्याशीवाय कुणीच बोतन नाही यावर
लोक सगळं विसरतील पण तुमची गद्दारी विसरणार नाही
प्रहार नाही लाचार सघँटना झाली आता...😀😀😀😀
Truth 👌👍
बच्चु भाऊ ना मतदासंघांतील वारे समजले आहे त्यामुळे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न चालले आहेत... बाकी काही नाही.
एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणुन त्यांनी हे बंड केले हे आम्हा जनतेला माहीत आहे..
चांगुलपणा आहे करत आहे भाऊ आपण......... काहीही म्हणा पण बीजेपी हलकट आहे आणि उद्दव साहेब ला आपण वाईट काळात एकटे सोडलात.......
बचचु भाऊ तुम्ही गद्दारी केली आहे हे पण विसरू नका,मग तुमच्या बरोबर जर गद्दारी झाली तर वाईट समजु नका
बच्चू कडू साहेब आज पर्यंत जे काही तुम्ही तुमचा स्टॅन्ड होता आणि ते राहील एबीपी माझाच्या कट्ट्यावरती तुम्ही आज जे बिंदास पद्धतीने आणि जे काही योग्य बोललात ती आम्हाला पटलेला आहे पण ह्या खोके लोकांसोबत जाऊन तुमची जी प्रतिमा मलिन झाली आम्हाला पण तिचा दुःख आहे पण याच्यामधून कुठेतरी तुमची बाजू मांडून याच्यातून कसं सोडता येईल किंवा तुमचा वैयक्तिक पक्ष आणि तुम्ही त्या ठिकाणी बरे आहात असं आम्हाला सर्वांना वाटतं कारण जे मान आणि जे तुमचं पूर्वी होतं आजच्या मला एबीपी माझाच्या कट्ट्यावरती काही मी कमेंट वाचल्या याच्या अगोदर मी एकही कमेंट तुमच्याबद्दल कधी वाईट वाचलेली मला दिसली नाहीये येऊन कुठल्याही भाषणामध्ये किंवा कुठल्या न्यूज चैनल वर सुद्धा याचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य जनतेला चुकून करना गलती होऊ शकते पण आज तुम्ही बीजेपी सरकार शिंदे आणि फडणवीस सरकार याच्यामध्ये कुठेतरी तुमचं गेम फसलेला दिसतोय आतापर्यंत भरपूर काही तुम्ही कार्य केला आणि त्याचाच एक पावती आज तुम्हाला अशीच कुठेतरी राणादांपत्ती म्हणा आणि कुणी आज पर्यंत मी तर पाहिलेली नाही तुमच्याविषयी कोणी बोललेलं बच्चू कडू हा व्यक्ती खूप चांगल्या आणि तळागाळातल्या लोकांना प्रामाणिकपणे काम केलेला आम्ही पाहिलेला आहे ठाकरे सरकारने सुद्धा तुम्हाला जे काही शब्द दिला होता आणि जे काही तुमच्या सोबत त्यांनी आणि तुम्ही एकत्र काम करण्याचा जे काही संबंध आलेले होते मला वाटत नाही की कधी गैर तुमच्याबद्दल बोलले किंवा वागले असतील अशा कारणांनुसार तुम्ही त्यांना सोडून जाणं हे योग्य नव्हतं आणि इथून तुम्ही स्वतंत्रता राहिले ते खूप योग्य राहील मंत्रीपद भेटल म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत जरी गेला पण तुम्ही पुढची कठीण काळ असू शकतो तुमचा आणि अनाथ आत्ता जरी बाहेर पडला तुम्ही खूप चांगली तुमची भूमिका ही मी स्वतः व्यक्तीत म्हणून बोलत आहे
गोल गोल उत्तरे देत आहे कडू....फक्त ह्यांना मंत्रिपद पाहिजे....
साहेबाल माहिती झाली होती,की आगाड़ी सरकार पड़ नार आहे, हे बीजेपी वाल्यानी सागितले असल
मला वाटलं या म्याडम इंटरव्ह्यू घेणार पण आमचाही मूड ऑफ केला
राजीव खांडेकर खूप बोअर करतो
एक नंबर चे चालू माणूस आहे हा, निवळ डोंघी माणूस, याला बोलावून माझा कट्टा प्रोग्राम ला बट्टा लावला तुम्ही लोकांनी. खान विकत घेतली याने आणि ED चि रेड पडेल म्हणून हा गुवाहाटी ला गेला 😅
प्रेम भंग झाला आहे बाच्चु भाऊ चा
दुसऱ्या पक्षा चे असून गद्दार बोलतात हे खूप मोठी गोष्टी आहेत
बच्चू भाऊ जनता विसरत नाही,
यायचंच होत तर गेलाच कशाला 😄
खोक्यांच्या आरोपामुळे बच्चू कडू आतून खचल्यासारखे वाटत आहेत... बोलण्यामध्ये पूर्वीसारखे धार नाही
मंत्रीपद मिळालं की झालं.. त्यासाठी हा खटाटोप..
पार जाऊन उरली राव आता गप गुमान सहन कराच एका ठीकन नादा
ज्यांना स्वाभिमान नाही ते फक्त गरजतात ते काहीही करत नाही
Game zala रे भाऊ
स्वतः पाया वर दगड पाडून घेतला, विनाकारण
तुम्ही सगळ्या राजकारणी लोकांनी महाराष्ट्राची नव्हे देशाची वाट लावली, स्वार्थ असेल तर तुम्ही शब्द फिरवून लोकांची दिशाभूल करता.
स्वतःचा राजकीय जीवन प्रवास स्वहता च्या हाताने सपंवला
बच्चू कडू निघाले ...
लय हलकट काम करेल हाय,
भा ज प हाय बाबू हे .......
आता डेरींग राहीली नाही......
He,sample,Bjp,ne,game,kela