बांधकाम कामगारांना भांडे वाटपाच्या बॉक्समध्ये खूप वस्तू कमी येतात जेवढे तुम्ही शासनाने सांगितलेले आहे तेवढे वस्तू येत नाहीत मोठे मोठे वस्तू गायब होतात भ्रष्टाचार खूप आहे साहेब ह्याची चौकशी केली पाहिजे मी निवेदन करतो की सुरेश खाडे साहेब कामगार मंत्री आहेत यांनी लक्ष घालणं पाहिजे याच्यामध्ये साहेब धन्यवाद
Garib soda mothi manas pn khoti naav lavun ghet ahet paise petya ten amchya gavatch kiti tr mothya lokani pn ghetlya ahet ani ji kharch garib ahet tyana milalel nahi
सर आमच्या इकडे हे फॉर्म भरण्यासाठी किंवा हे डिनरशिप उचलण्यासाठी आम्हाला दोन-दोन हजार रुपये मागत असते हे खरं आहे का नाही कम्प्लीट आम्हाला आम्हाला हे कंप्लेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे मी ह्या काचूरबाई गावांमधून बोलत आहे हे गरीब लोकांना देण्यासाठी असते तर ते गरिबाकडून खूप पैसे लुटून घेत आहेत
बरोबर आहे,या मध्ये साहित्य वाटपा साठी एजंट लोक प्रती व्यक्ती १५०० रु घेतातं व नवीन नाव नोंदणीसाठी १००० रू घेतात.योजना चांगली आहे पण एजंट मार्फत नको तर धडक पोस्ट खात्या मार्फत तालुक्यातील ठिकाणी साहित्य यायला पाहिजे तेथुन लोक आपापले साहित्य घेऊन जातीलं.भ्रष्टाचार होणार नाही
खरे बांधकाम कामगार लाभापासून वंचित राहिले आहेत, हे सत्य आहे...
चौकशी झाली पाहिजे खऱ्या बांधकाम कामगारांना सगळ्या योजनांपासून वंचित ठेवले आहे
बरोबर आहे खरे कामगार कोण आहे याची योग्य चौकशी केली पायजे आणी त्यांना त्यांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे
उद्धव ठाकरे जय शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता अशा योजनेची अंमलबजावणी केली नाही पण या योजनेला विरोध करायला उद्धव ठाकरे एक नंबरला
बांधकाम कामगारांना भांडे वाटपाच्या बॉक्समध्ये खूप वस्तू कमी येतात जेवढे तुम्ही शासनाने सांगितलेले आहे तेवढे वस्तू येत नाहीत मोठे मोठे वस्तू गायब होतात भ्रष्टाचार खूप आहे साहेब ह्याची चौकशी केली पाहिजे मी निवेदन करतो की सुरेश खाडे साहेब कामगार मंत्री आहेत यांनी लक्ष घालणं पाहिजे याच्यामध्ये साहेब धन्यवाद
खरच आहे
चौकशी व्हायलाच हवी काम करणारी राहिली बाजूला व दुसरेच याचे फायदा घेत आहे
बरोबर आहे जे कामगार आहे त्यांना पेटि मिळत नाही याची चौकशी केली पाहिजे
खरे कामगार 5% आहेत आणि खोटे कामगार 95% आहेत मी स्वतः गवंडी आहे बोगस कामगारांची चौकशी झालीच पाहिजे हे फक्त मतासाठी चालू आहे
कशी तर गरीब लोकांना मदत होते ना तरी पण लगेच पोटात दुखायला लागल
Garib soda mothi manas pn khoti naav lavun ghet ahet paise petya ten amchya gavatch kiti tr mothya lokani pn ghetlya ahet ani ji kharch garib ahet tyana milalel nahi
Garibakade ajent lokana paise denyasathi 1500/2000 aahet.
Yachya mule je khare garib kaamgaar aahet na tyana khup pareshani hot aahe.mi swtah ek kaamgaar aahe. Mazya samor khare kaamgar khup pareshhan zaale. Pan
sagli yojna hi fake kaamgaarani lutli.ajent lokana paise deun.
बरोबर 👍
मजा नाही भाऊ
Aaplech paise ghet aahe taxes vadhvun
संजय पवार साहेब बरोबर बोलत आहे त
❤❤❤❤
गरीब तर थोडेचVIP कामगार जास्त प्रमाणात लाईनीत दिसतात.😢
जे खरे कामगार आहेत त्यांना त्यांच्या अंकाऊट मध्ये भांडे किट बद्दल पैसे टाका.
एक वर्ष झाले बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करून आता कुठे रक्त टेस्ट करून घेतली पेटी आणि भांडे पण भेटलेले नाहीत
सरकार चि योजना चांगली आहे पण अधिकारी व एजंट लुटत आहेत
यांनी कोटीचा घोटाळा केला तर चालेल पण गरिबांना चालणार नाही
P
सर आमच्या इकडे हे फॉर्म भरण्यासाठी किंवा हे डिनरशिप उचलण्यासाठी आम्हाला दोन-दोन हजार रुपये मागत असते हे खरं आहे का नाही कम्प्लीट आम्हाला आम्हाला हे कंप्लेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे मी ह्या काचूरबाई गावांमधून बोलत आहे हे गरीब लोकांना देण्यासाठी असते तर ते गरिबाकडून खूप पैसे लुटून घेत आहेत
आम्हाला फक्त एकच किट मिळाली आणि काय करू सांगा😢
Barobar ahe
दहा एकर वाला पण या योजनेत सहभागी झाले आहेत
बरोबर आहे,या मध्ये साहित्य वाटपा साठी एजंट लोक प्रती व्यक्ती १५०० रु घेतातं व नवीन नाव नोंदणीसाठी १००० रू घेतात.योजना चांगली आहे पण एजंट मार्फत नको तर धडक पोस्ट खात्या मार्फत तालुक्यातील ठिकाणी साहित्य यायला पाहिजे तेथुन लोक आपापले साहित्य घेऊन जातीलं.भ्रष्टाचार होणार नाही
आम्हाला नाही मिळाले तरी चालेल पण बोगस लोकांना फायदा होतो त्याच वाईट वाटतंय
कोण चौकशी करणार जो खरा लाभार्थी कोण आहे याची खात्री करून संच द्या
चौकशी झालीच पाहिजे
हे शिवसेना वाल्यांनी यांची सत्ता असतानाही काही केलं नाही आणि दुसऱ्यांनाही करू देणार नाही सरकार देते ना तुझं काय जातंय तुझ्या पोटात का दुखते
जनतेच्याच पैशाचं आहे तुमच्या घरातून नाही आनले
खरे कारागीर या योजनेचा लाभ घेत नाही त
घोडके साहेब भांडी साहित्य वाटपासाठी एजंट प्रत्येकी सेट ला 1000 रू घेत आहेत ह्या कडे पण जरा लक्ष द्या
एजंट गिरी बंद झाली पाहिजे
खाऱ्य कामगारांना कोण नको मनाला यांच्या काय पोटात दुखते
जे रोजगार आहेत ते करू
2200 रु घ्यायले न अर्ज करायाला म्हणून मी अर्ज केला नाही मी बाधकाम आहे लेबर
नेते मंडळींची चौकशी कोण लावणार
विरोधी पक्षांनी आतापर्यंत बोट लावायचे काम केलं
Sar nagpurla vatap chalu ahe ka office cha phone band dakvte
हि किट कामगारांना व शेतकरी ला दिले पाहिजे
खरे बांधकाम कामगारांना अजून लाभ मिळाला नाही चैकशी झाली पाहिजे
कोठेतरी बाघकाम कामगार नाहीतर सगळे भामटेच लाभार्थी झालेत
एकदम बरोबर
वर्धा मध्ये भांडी कधी भेटणार आहे
Paise ghetlet 1500 ru pratyeki tyache pn zali pahije
Agent ahet labar office la
Badnapur Jalna Jalna with beta beta mujhe kya Badlapur la camp lagat nahin beta baithana nahin
Bogas Banghkamgar
1000 Rupay magra fir saman Data bolra
गरिबांना भेटणार पण तुमच्या पोटात दुखतय
Bogas kamgar nodnie zhali ahe khre kamgar ya pasun vciet ahet
Bogas kamgaramule original kamgarana naav nondani sathi 1000 rupye dyave lagat aahe ya adhi jevha bogas kamgar navhte tevha 150 rupyat kaam hot hota
Kon.ah.to
चौकशी झाली पाहिजे कारण खरोखरच बांधकाम कामगार आहेत त्यांना अजुन भांडी मिळाली नाही व सर्व जण बांधकाम कामगार झाले आहेत