@@tushartakale860 abe nalayaka tula mahiti aahe ka re ya shetichya dhurya mul deshat rojchi kiti bhandat hotata tr,, Sarkar nhi krnar t kon karnar,, Sarkar hi janteche prashn sodvinya sathi asate.. Kayda amlat aannyachi jabadari hi sarkarvar asate..
जुन्नर तालुक्यात हे प्रॉब्लेम दररोज पाहायला /ऐकायला मिळतात भुमी अभिलेख विभागाच्या वतीने सरकारी मोजनी पुर्ण तालुक्यांची करुन घ्यावी गरीबांना थोडं आधार मिळेल पैसाच्या जोरावर कोणीही काही पण करू लागले आहे
आपले जमीन मोजणी बाबत बातमी पाहिली छान वाटले....... कोणत्याहि प्रकारे वाद न होऊ देता सर्व व्यवस्थित पार पाडले आपण...... एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते....... प्रत्येक गावात जमिनी मुळे 100% वादाचे प्रमाण आहे........ यामुळे एकमेकांचे जीव जातात..... कितीतरी संसार यामुळे उध्वस्त झाले आहेत, पोरं भिकेला लागली आहेत तर काही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत....... आपल्याला एकच विनंती आहे........ राजकरण बाजूला ठेऊन, राजकारण्यांच्या मदतीने पत्येक गावातील संपूर्ण क्षेत्र मोजणी करावी यामुळे नक्कीचं सर्व भांडण तंटे बंद होतील....... आदर्श गाव ठीकेकरवाडी येथील सरपंच संतोष ठीकेकर यांनी संपूर्ण गावाची, शेताची आणि प्रत्येक बांधाची satellite द्वारे मोजणी करून गावातील सर्व वाद संपवले आहेत...... तसाच प्रयत्न आपल्या माध्यमातून पार पडवा एवढीच इच्छा आहे........ यामुळे संपूर्ण जुन्नर- आंबेगाव तालुका उज्वल झाल्याशिवाय राहणार नाही....... आपण नक्की या साठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे
मोजणी अधिकारी भ्रष्ट आहेत स्वतः माझ्याशी असा गैर प्रकार घडलेला आहे नकाशा बनवताना नकाशा अगदी बरोबर बनवतात परंतु खुणा देताना नकाशाप्रमाणे देत नाहीत चुकीच्या देतात अशा लाचखोर अधिकाऱ्याविरुद्ध वेळीच कारवाई व्हायला पाहिजे
@@dipakjadhav1644are bhava lok ahet 7/12 Jamin ahe pan vikli kiti yach proof nahi amchya gavat ase ch namune ahet gavtil zamin vikli pan 7/12 madhun kadli nahi kas zamin mozshil😂😂
खुपच छान मोजणी अधिकारी चे एकदम बरोबर आहे हीच मोजणी जर पोलीस बंदोबस्त मध्ये नसती तर नक्कीच वाद झाला असता शक्यतो मोजणी ही पोलीस बंदोबस्त मध्ये च करावी प्रत्येकाने म्हणजे वाद टळेल
मोजणी साठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जुनी खुन जी नकाशा वर शेतात,परिसरात आहे ती. उदाहरणार्थ १) जुना कॅनाॅल,मोर्या २)जुना रस्ता ३) जुना ओहोळ ४) सर्वे नंबर चा एखादा दगड ५) जुने मंदिर
मोजणी कर्मचारी जो जास्त पैसे देणार त्याच क्षेत्र वाढून देतात आणि भांडणे लाऊन देतात. हद्द कधीच सांगत नाहीत.. परत जुन्नर ला जाब विचारायला गेलं की तो मी नव्हेच.. सांगतात परत मोजणी टाका..👹👹👹
ब्रिटीशांच्या कालखंडात जमीन मोजणी झाली त्या नंतर गटवरी झाली पण पुन्हा भारत सरकारच्या महसुल विभागणे पुन्हा भुमापन नाही केल यामुळे खाजगी मोजणी वाले तसेच इतर यांचे पैसा कमवतात पुन्हा सरकारी मोजणी होणे गरजेचे याकडे सरकार ने लक्ष्य घ्यावे गावा गावातातील वाद मिटतील .
आज कॉम्पुटर युग असूनही चुका होतात त्या वेळेस चुका झाल्या नसतील का मुळातच इंग्रजांनी जमीन मोजणी शेतसारा वाढवण्यासाठी केली होती लोकांच्या सुविधेसाठी नाही सरकारने त्या नकाशात सुधारणा केल्या पाहिजे आपच्या भागात 25 टक्के लोकांच्या गट नंबर वेगवेगळे आहे
@@nileshthawari883 ठिक आहे पण सर बांध हा सरकारी आहे त्यांची रंदी साह हाताची चार इंच वर आली त्यावर दोन्ही बाजूचे शेतकरी हाक्क दाखवा तात बांधा वरुण भांडण होतात माग हाद्दी कायम करणे गरजेचे नाही का ? महसूल खाते पगार घेते त्यांचे काम आहे भाऊ यावर फक्त थोरात साहेब बोलतात मोजणी गरजे । ची क्षेत्र कायम करणे योग्य रुती लावणे क्षेत्रफळ कायम करणे काळाची गरज आहे भाऊ पटल तर घ्या यामधे वकिल केस निकाल राजकारणा बंद होण्यास मदत होईल शेतकरी शेत सारा भरतो धन्यवाद खाजगी मोजणी वाले पण पैसा कमवतात हे सगळे महसुल खत्याचे काम आहे .
जमीन मोजणी चे सर्व अधिकार तलाठी यांच्याकडे दिले गेले पाहिजे भूमि अभिलेख कार्यालयाचे सर्व अधिकार तलाठी कडे दिले पाहिजे भुमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी काम करत नाही भुमी अभिलेख कार्यालय पूर्णपणे बंद करावे
केवळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट मानसिकतेमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतात.. आणि हे सरकारी कर्मचारीही आळशी असतात, त्यांना प्रत्येक कामासाठी फक्त लाच हवी असते.
सरकारने स्वतः सर्वांच्या जमिनी मोजून बांध दाखवून दिले पाहिजे काही लोकांनी दडपशाही गरीब शेतकऱ्यांचे बांध कोरलेला हा माणूस एक बापाचा नसतो त्याच्यामुळे बांध कुर तो
या सर्व प्रकारच्या जमिनीत गरिबी घरचा शेतकरी भरडला जातोय विशेषत वाटेविशयी खूप तक्रारी वाढल्या आहेत ज्यांची शेती मेन रोड पासून आत आहे त्यांना रोड लगतचे शेतकरी आत जाऊ देत नाहीत या सर्वांचा विचार करून शासनाने रस्ताविशयी कायदा कडक करण्यात यावा
या सर्व गोष्टींना शेती विषयी बोगस कायदे जिम्मेदार आहे असे व्हिडिओ बघितल्यावर असे वाटते की महाराष्ट्राचा बिहार झाला आहे याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्रातील तमाम बुद्धिजीवी नेते आहे
हे काम सरकार चे आहे आज पुर्ण देशात गावा गावात प्रत्येक शेतकरी चा बांदा वरूनच झगडे चालू आहेत. एक दा सरकारने पुर्ण शेत जमिनी मोजून पक्क्या खुणा गाडून द्यावे
यांना फक्त चिरीमिरी द्या मग पहा सरकारी मोजणीवर पण विश्वास कसा ठेवायचा असा च प्रश्न उपस्थित होत आहे आपल्याला कायद्याचं ज्ञान नाही त्याचा गैरफायदा अधिकारी घेताना बहुतेक वेळा दिसतं यावर काही बंधन हवे
भाऊ लयं घान अती घाण लोकं असतात बंधारे कोरणे आणि पुन्हा त्या शेतकऱ्या शी भांडतात ऑफ डोक्याचे लोक आहे हे बंधारे कोरणारे मला लय त्रास आहे पण पैसे अभावी मला वळणे टाकता येत नाही पण दुसरे काम राहू देईल पण पूर्ण वळणे टाकून घेणार आहे
अहो मोजनी अधिकारी यांना मोजनीच करता येत नाही निम्मी तर वशिल्याने भरती अन शेतकरी बांधासाठी व रस्त्यासाठी कायम वादात आणी महसूल कर्मचारी यांचा खासगी किसा जोमात
आमच्या शेजाऱ्यंनी दोन पिढ्या बांध कोरला आम्ही सोडत गेलोत मग तरी तत्यांच्याच वारसाने मोजणी केली अन् मग 2000 फूट लांब अन् 12/15 फूट रुंद घुसला ना त्याच्याच आत मग लागला पाळायला घेऊ नका mhana soda tevdh.. 2 varsh sodla pan माजल्यवणी Karu lagla mag घातली जेसीबी बोअर पण घेतला आता
सर्वेक्षण वाले पैसे घेऊन जमीन मोजून खुट्या मारूण देत नाहीत. व दुसरी कडे कीती जमीन गेली त्याचं प्रमाण पत्र देत नाहीत. ज्यांनी पैसे देलेत त्याला जमीन दुरूणच दाखवून नीघून जातात. परभणी मध्ये जमीन माझी शेजाऱ्याकडे दहा गुंठे जमीन दाखवली ते माणुस ताबा देत नाही.
माझ्या शेजारी बांध कोरणारा होता त्याने बांध कोरला होतं सरसकट सर्व जमीन विकली ज्यावेळी घेणारा मला विचारले तुमचा कोठून बांध आहे मी जिथून होता तो दाखविला त्याने त्याला कडक शब्दात सांगितले मी त्यांची जमीन घेणार नाही पैसे देऊन मी भांडण विकत घेत नाही माझा आणि त्या माणसाचे आज ही प्रेम आहे. कधीच भांडण नाही असे जे कोरतात तत्यांना अजिबात पुरत नाही
जो एकटा आहे आणि गावावर राहत नाही किंवा ज्याच्याकडे मनगट बळ(माणसं) कमी आहेत त्याला जास्त त्रास आहे.
बरोबर..... अशाने सरळ दुसरा व्यवसाय करावा.... जेवढी शक्ती या कोर्ट कचेरी आणी भांडणात जाईल तेवढ्याच शक्तीमध्ये एखादा व्यवसाय उभा राहील...
Barobar bhau
Kharay
Sir mi mumbai la rahto asha hya lafdya pai mi khrch Jamin vikli
Gram panchayat madhe solve hotat tantamukti adhyksh kadak bolayla pah8je
बांध कोरणे ही महाराष्ट्राची आणि सर्वांत मराठी माणसाची घाण सवय आहे
सरकारने एकदा सर्वांची जमीन मोजून खुणा लावून दिल्या पाहिजेत.
Tevdch rahil aahe tujya sathi te pan karto
😂😂😂😂😂😂
@@tushartakale860 abe nalayaka tula mahiti aahe ka re ya shetichya dhurya mul deshat rojchi kiti bhandat hotata tr,, Sarkar nhi krnar t kon karnar,, Sarkar hi janteche prashn sodvinya sathi asate.. Kayda amlat aannyachi jabadari hi sarkarvar asate..
@@vijaywakode5513 are mg bhandan kashala karaychi bolu sol nahi hot ka
@@tushartakale860 सरकार व प्रशासनाची जबाबदारी आहे ती...आणि त्यादृष्टीने राज्य सरकारकडून काम सुरू आहे..
गावगुंड, टगे, पैश्याचा माज असणारे गरीबांना दाबून मारतात त्यामुळे सरकारने नवी आचार संहिता करून सर्व जमीन सरसकट मोजणी करून द्यावी
जुन्नर तालुक्यात हे प्रॉब्लेम दररोज पाहायला /ऐकायला मिळतात भुमी अभिलेख विभागाच्या वतीने सरकारी मोजनी पुर्ण तालुक्यांची करुन घ्यावी गरीबांना थोडं आधार मिळेल पैसाच्या जोरावर कोणीही काही पण करू लागले आहे
ही वेळ येण्या पेक्षा लोकांनी बांध कोरणे सोडावे 🤗
बापाच्या.पोटचा.आसला.तर.तो.बांध.कोरत.नाही.
आपले जमीन मोजणी बाबत बातमी पाहिली छान वाटले....... कोणत्याहि प्रकारे वाद न होऊ देता सर्व व्यवस्थित पार पाडले आपण...... एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते....... प्रत्येक गावात जमिनी मुळे 100% वादाचे प्रमाण आहे........ यामुळे एकमेकांचे जीव जातात..... कितीतरी संसार यामुळे उध्वस्त झाले आहेत, पोरं भिकेला लागली आहेत तर काही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत....... आपल्याला एकच विनंती आहे........ राजकरण बाजूला ठेऊन, राजकारण्यांच्या मदतीने पत्येक गावातील संपूर्ण क्षेत्र मोजणी करावी यामुळे नक्कीचं सर्व भांडण तंटे बंद होतील....... आदर्श गाव ठीकेकरवाडी येथील सरपंच संतोष ठीकेकर यांनी संपूर्ण गावाची, शेताची आणि प्रत्येक बांधाची satellite द्वारे मोजणी करून गावातील सर्व वाद संपवले आहेत...... तसाच प्रयत्न आपल्या माध्यमातून पार पडवा एवढीच इच्छा आहे........ यामुळे संपूर्ण जुन्नर- आंबेगाव तालुका उज्वल झाल्याशिवाय राहणार नाही....... आपण नक्की या साठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे
सरकारी मोजणीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ई माहिती कोणी सांगेल काय?
मोजणी अधिकारी भ्रष्ट आहेत स्वतः माझ्याशी असा गैर प्रकार घडलेला आहे नकाशा बनवताना नकाशा अगदी बरोबर बनवतात परंतु खुणा देताना नकाशाप्रमाणे देत नाहीत चुकीच्या देतात अशा लाचखोर अधिकाऱ्याविरुद्ध वेळीच कारवाई व्हायला पाहिजे
Ho ka kuth rahto re tu jara number send karto
I S P Tushar takale
खरं आहे तुमचं म्हणणं होत तसं पण या सर्व च ठिकाणी तस होत नाही
@@tushartakale860
तुला काय एवढा जाळ लागला तुझ्यासारखे सर्वच प्रामाणिक नसतात
अगदी बरोबर आहे
नाही भावा हे प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता असते त्यामुळे अस काही होत नाही
अधिकाऱ्यांनि बरोबर मोजलं नाही तर अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे
बरोबर आहे
दोन वेळेस सरकारी मोजणी केली तर दोन्ही वेळेस वेगवेगळ्या हद्द खुणा येतात.
आणि वरूळीवर सुध्दा येत नाही मग अधिकाऱ्यांवर कारवाई नको का.
@@dipakjadhav1644are bhava lok ahet 7/12 Jamin ahe pan vikli kiti yach proof nahi amchya gavat ase ch namune ahet gavtil zamin vikli pan 7/12 madhun kadli nahi kas zamin mozshil😂😂
भूमी अभिलेख च्या दोन वेगवेगळ्या शाहबनी येकाच जमिनीची मोजणी 1महिन्याच्या अंतराने करावी दोन्ही साहेब ऐकाच टिकानी गेले तर मी दोन्ही साहेब ची पाट टोपत्तो
Knochi pat tumchi😂
खर आहे ते
khr ahe
एक दम बरोबर बोललात भाऊ
खुपच छान मोजणी अधिकारी चे एकदम बरोबर आहे हीच मोजणी जर पोलीस बंदोबस्त मध्ये नसती तर नक्कीच वाद झाला असता शक्यतो मोजणी ही पोलीस बंदोबस्त मध्ये च करावी प्रत्येकाने म्हणजे वाद टळेल
पहिल्यांदा मोजणी मागवल्यावर पोलीस बंदोबस्त मागवता येतो का
@@techfarmers9314होय
साहेब पोलीस आणायला मोठी रक्कम द्यावी लागते..
@@ravindrashirsat2634 भांडण झाल्यावर परत पोलीस ठाण्यात च जावे लागते त्यामुळे अगोदर च बंदोबस्त योग्य आहे
मोजणी साठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जुनी खुन जी नकाशा वर शेतात,परिसरात आहे ती.
उदाहरणार्थ १) जुना कॅनाॅल,मोर्या
२)जुना रस्ता ३) जुना ओहोळ
४) सर्वे नंबर चा एखादा दगड
५) जुने मंदिर
आरक्षणाचा आधारे बिन कामांचे बैलांची भरती भुमिआभिलेख विभागात आहे, पैसे खाऊन हाद्दी बदलतात.
बरोबर बोललात तुम्ही
Arakshanacha vaad nahi sir ji😂😂😂 jamin sarvecha mhana ki
आरक्षणाचा पेक्षा जे आरक्षण न घेता आलेत ते खूप भ्रष्टाचारी असतात आम्ही रोज बघतो. त्यामुळे चुकीचा वाद पेटवू नका. पोटात खूपच जळजळ होतेय तुमची
मॅडम का निर्नय घेता आला नाही
अगदी बरोबर आहे
मोजणी कर्मचारी जो जास्त पैसे देणार त्याच क्षेत्र वाढून देतात आणि भांडणे लाऊन देतात. हद्द कधीच सांगत नाहीत.. परत जुन्नर ला जाब विचारायला गेलं की तो मी नव्हेच.. सांगतात परत मोजणी टाका..👹👹👹
सहमत
सहमत आपले विचार शी
बरोबर
ब्रिटीशांच्या कालखंडात जमीन मोजणी झाली त्या नंतर गटवरी झाली पण पुन्हा भारत सरकारच्या महसुल विभागणे पुन्हा भुमापन नाही केल यामुळे खाजगी मोजणी वाले तसेच इतर यांचे पैसा कमवतात पुन्हा सरकारी मोजणी होणे गरजेचे याकडे सरकार ने लक्ष्य घ्यावे गावा गावातातील वाद मिटतील .
आज कॉम्पुटर युग असूनही चुका होतात त्या वेळेस चुका झाल्या नसतील का मुळातच इंग्रजांनी जमीन मोजणी शेतसारा वाढवण्यासाठी केली होती लोकांच्या सुविधेसाठी नाही सरकारने त्या नकाशात सुधारणा केल्या पाहिजे आपच्या भागात 25 टक्के लोकांच्या गट नंबर वेगवेगळे आहे
@@nileshthawari883 ठिक आहे पण सर बांध हा सरकारी आहे त्यांची रंदी साह हाताची चार इंच वर आली त्यावर दोन्ही बाजूचे शेतकरी हाक्क दाखवा तात बांधा वरुण भांडण होतात माग हाद्दी कायम करणे गरजेचे नाही का ? महसूल खाते पगार घेते त्यांचे काम आहे भाऊ यावर फक्त थोरात साहेब बोलतात मोजणी गरजे । ची क्षेत्र कायम करणे योग्य रुती लावणे क्षेत्रफळ कायम करणे काळाची गरज आहे भाऊ पटल तर घ्या यामधे वकिल केस निकाल राजकारणा बंद होण्यास मदत होईल शेतकरी शेत सारा भरतो धन्यवाद खाजगी मोजणी वाले पण पैसा कमवतात हे सगळे महसुल खत्याचे काम आहे .
भूमि अभिलेख विभागात लबाडी सोईनुसार मोजतात
हे बांध कोरणारे सर्वात नालायक लोक अरे शेतीत उपटा ना बांध कोरणाऱ्यांना कडाक शिक्षा झाली पाहिजे
लोकांचा सरकारी भ्रष्ट कर्मचार्यांवर विश्वास राहिला नाही. भूमीलेख वाले जिकडे घुगऱ्या तिकडे उदो उदो अस चाललंय .
बरोबर
पैसा भेटला का होत्याचे नव्हते करतेत मोजणीवाले
गरीबांचा,पैसा,खाऊन,सुखी,अधिकारी,दाखवा,तळतळाट,लागतो
अगदी बरोबर आहे
जमीन मोजणी चे सर्व अधिकार तलाठी यांच्याकडे दिले गेले पाहिजे भूमि अभिलेख कार्यालयाचे सर्व अधिकार तलाठी कडे दिले पाहिजे भुमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी काम करत नाही भुमी अभिलेख कार्यालय पूर्णपणे बंद करावे
असे वाद प्रत्येक जिल्ह्यात आहे आम्हाला देखील याचा अनुभव आहे आमचे शेत सात वर्षे पडीत होते
मोजणी कार्यालय हे बाराभानगडी करणारे अधिकारी वेळेवर मोजणी करुन कधीच न्याय मिळवून दिला जात नाही
केवळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट मानसिकतेमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतात.. आणि हे सरकारी कर्मचारीही आळशी असतात, त्यांना प्रत्येक कामासाठी फक्त लाच हवी असते.
तुमच्या उत्तरऱ्यात जेवडी जमीन आहे तेव्हडीच तुमला मिळणार
मोजणी करणे योग्य आहे पण मोजणी अधिकारी जर भ्रष्ट निघाला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करता यावा याचीच नितांत गरज आहे बाकी सर्व आपोआप सरळ होईल.
एक नंबर बोललात . असच व्हायला पाहिजे,तरच न्याय मिळाला आहे असे समजेल.
शासकीय मोजणी हि शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक आहे
सरकारने स्वतः सर्वांच्या जमिनी मोजून बांध दाखवून दिले पाहिजे काही लोकांनी दडपशाही गरीब शेतकऱ्यांचे बांध कोरलेला हा माणूस एक बापाचा नसतो त्याच्यामुळे बांध कुर तो
गरिबाला न्याय मिळाला हे बघून बर वाटलं
या सर्व प्रकारच्या जमिनीत गरिबी घरचा शेतकरी भरडला जातोय विशेषत वाटेविशयी खूप तक्रारी वाढल्या आहेत ज्यांची शेती मेन रोड पासून आत आहे त्यांना रोड लगतचे शेतकरी आत जाऊ देत नाहीत या सर्वांचा विचार करून शासनाने रस्ताविशयी कायदा कडक करण्यात यावा
गरीबाची जमीन पडीक होती. त्याने मोजणी मागीतली गरीबाला न्याय मिळाला. कोणीही जमीनीचे बांध कोरू नका. पण काहींना लई बारीक किडा. बांध कोरनार म्हणजे कोरनारच.
ज्याची जमीन दोन तिन फुट खाली असते ना तो भारीच ठरतो. ज्याची जमीन वर असते ना त्यांचं नशीबच फुटकं.
इंग्रजांच्या काळातला नकाशा तयार केला आहे त्यात सुधारणा झाली पाहिजे नाहीतर समस्या निर्माण होणार
सर्वात corrupt अधिकारी आहेत मोजणी ऑफिस
शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाद टाळण्यासाठी जागेवरच कोर्ट हजर करुन वाद टाळणेस मतद करावी.
खुप छान नियोजन करून मोजनी केली आहे
भू मापन यंत्रणा कोलमडून पडलेली असून निरुपयोगी ठरलेली आहे
सर्वे नंबर व गट नंबर,गाव भोगवटा दार याचा मेळच नाही मोजणी हस्तलिखित उतरल्यावर च करा,संगणकिय ७/१२ मध्ये अनेक बोगस नावे तलाठी यांनी लावली आहेत,
आमचा तर बंगला घालवला खाजगी मोजणीत
मोजणी वाले खुणा करून देत नाही फक्त सांगतात तुमची इतकी जमीन तिकडे आहे म्हणून
अरे दादा हो सरकार जर जमीन मोजून देणार तर आमदार खासदार यांनी हडप केलेल्या जमीन सोडून दयावे लागेल ना.......😂😂😂😂😂
अगुदर कोरकार करून दुसय्राचि शेत घेउ बघतात त्याचि त्यालाच द्यायला तकलिफ होते .ज्या शेतकय्राकडे अतिक्रमित शेत जमिन निघालि तर कोर्टाने त्याच्याकडून नुकसान भरपाइ द्याय पायजेत
पैसा असेल तिकडे मोजणी सरकते भ्रष्टाचार आहे सर्व, रिश्र्वतखोर आहेत सगळे, विश्वास कुणावर ठेवायचा हा सर्व सामान्य माणसाला प्रश्न पडला आहे
Sarkar che dhanyawad,khup changle kaam kartatat,
या मोजणी सरकारी असेल तर ती कायदा आहे हे लक्षात घेऊन त्या वेळी ते लोकांना माहिती असाव्यात स्वतःच्या हिम्मत असेल तर ती कायदा आणावी सरकारी मोजणी
या सर्व गोष्टींना शेती विषयी बोगस कायदे जिम्मेदार आहे असे व्हिडिओ बघितल्यावर असे वाटते की महाराष्ट्राचा बिहार झाला आहे याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्रातील तमाम बुद्धिजीवी नेते आहे
सहमत
परत अधिकारी मोजून देणारच नाही खाल्ल्या मालकाच
कायद्यावर चाला म्हणजे अडचण येत नाही वादातून प्रश्न सुटत नाही
😢😢❤ 5:47
हे काम सरकार चे आहे आज पुर्ण देशात गावा गावात प्रत्येक शेतकरी चा बांदा वरूनच झगडे चालू आहेत. एक दा सरकारने पुर्ण शेत जमिनी मोजून पक्क्या खुणा गाडून द्यावे
म्हणजे अस झाल बगा 2 कुत्री कशो एक हाड वडतात तस आत बांधा चा वाद पेटणार ह्य मध्ये आपल्या भाव भावकीत शेजारी भांडन... आणी दुसऱयाचा फायदा आणी करमणूक
जनतेला प्रशासनाचा धाक नाही राहिला
सरकारने योग्य कागदपत्र तपासणी करून मोजणी करून देण्याचे पुण्य करम करावे
मोजणी अधिकाऱ्याला त्रास होत असेल तर नोकरी सोडा फुकट पगार पाहिजेल वय खुप मूल आहेत मागे नोकरी साठी
मोजणीनकाशातक्षेत्र व लांबी रुंदी देत नाहीत
.मग काय कळणारबिचार्या शेतकर्याला ...?
मोजणीदार दलींदर पैसै घेऊन मॅनेज होतात गलथान कारभार आहे मोजणी विभागाचा
मोजणी करणारे दोघांचे जमीन काडून द्यावी एकतर्फी निकाल देऊ नये सातबारा प्रमाणे
दोन्ही शेतकरी मिळुन सीमेंट बांधे बांधल्या शिवाय पयार्य नाही
प्रत्येक गावातील गंभीर विषय
सरकारने बांध काढणाऱ्यांना बांधरत्न द्याला हवा 😂😅
शेतमालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे कर्जबाजारीपणा, आणि सगळं आयुष्य बांधाच्या भांडणात जातं,शेवटी आयुष्य मातीत जातं हाती काहीच लागत नाही.
दोनदा मोजणी झाल्यावर फरक पडतो त्या मुळे अधीकारी भ्रस्ट आहे सिद्ध होते जमीनीच्या किमती जास्त झाल्या पैसे वाले ची जमीन गरीबाकडे निघतेच
यांना फक्त चिरीमिरी द्या मग पहा सरकारी मोजणीवर पण विश्वास कसा ठेवायचा असा च प्रश्न उपस्थित होत आहे आपल्याला कायद्याचं ज्ञान नाही त्याचा गैरफायदा अधिकारी घेताना बहुतेक वेळा दिसतं यावर काही बंधन हवे
भाऊ लयं घान अती घाण लोकं असतात बंधारे कोरणे आणि पुन्हा त्या शेतकऱ्या शी भांडतात ऑफ डोक्याचे लोक आहे हे बंधारे कोरणारे मला लय त्रास आहे पण पैसे अभावी मला वळणे टाकता येत नाही पण दुसरे काम राहू देईल पण पूर्ण वळणे टाकून घेणार आहे
भाऊ लोकं वळणं फोडतात.
शक्यतो पोलिस बंदोबस्त नेते अशा लोकांना लवकर मिळतो सामान्य माणसाची फी भरायची औकात नाही तो पोलिस स्टेशनला पैसे देऊन पोलिस बंदोबस्त काय घेणार
साधे 20-25 हजार खर्च करू शकत नाही त्याने शेती करने सोडून रस्त्यावर चनाजोरगरम विक्री सुरु करावी
सर्वांचे मत सरकार ने मोजणी करून दिली पाहिजे,पण मग भ्रष्टाचार कसा करायचा 😂
पोलिस केस कशी होणार,त्याना पैसे, वकील च घर कशी चालणार,
अहो मोजनी अधिकारी यांना मोजनीच करता येत नाही निम्मी तर वशिल्याने भरती अन शेतकरी बांधासाठी व रस्त्यासाठी कायम वादात आणी महसूल कर्मचारी यांचा खासगी किसा जोमात
आमच्या शेजाऱ्यंनी दोन पिढ्या बांध कोरला आम्ही सोडत गेलोत मग तरी तत्यांच्याच वारसाने मोजणी केली अन् मग 2000 फूट लांब अन् 12/15 फूट रुंद घुसला ना त्याच्याच आत मग लागला पाळायला घेऊ नका mhana soda tevdh.. 2 varsh sodla pan माजल्यवणी Karu lagla mag घातली जेसीबी बोअर पण घेतला आता
मोजनारी फक्त भांडण लावायच काम करत्यात
सर्व नकाशे आणि चतुरसीमा व्यवस्तिथ असताना जर मोजणी अधिकार्यांना मोजणी करून देता येत नसेल तर या पेक्षा मोठं दुर्दैव दुसरं काय असणार
सर्वेक्षण वाले पैसे घेऊन जमीन मोजून खुट्या मारूण देत नाहीत. व दुसरी कडे कीती जमीन गेली त्याचं प्रमाण पत्र देत नाहीत. ज्यांनी पैसे देलेत त्याला जमीन दुरूणच दाखवून नीघून जातात. परभणी मध्ये जमीन माझी शेजाऱ्याकडे दहा गुंठे जमीन दाखवली ते माणुस ताबा देत नाही.
दात कोरल्याने पोट भरत नाही
इंग्रज होते ते बरं होतं आताचे मोजणी वाले ज्याचे पैसे घेतात त्यांच्या सारखी मोजणी करून देतात हा माझा अनुभव
गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करता भुमी अभिलेख बदनापूर
आमच्या पुणे जिल्ह्यात पहिली येऊ द्या
भूमि अभिलेख खाते सर्वात जास्त कळी लावणार डिपार्टमेंट आहे,मोजणीदारालाच मोजणीबाबतची परिपत्रके माहिती नसतात, फक्त कमाई .
आमचं स्वतःच 2 acre क्षेत्र बाजूच्या लोकांनी हडप केलं होत 25 वर्षे झाली.... या वर्षी मोजणी मध्ये clear झाली. Thanks to Land survey department.
माझ्या शेजारी बांध कोरणारा होता त्याने बांध कोरला होतं सरसकट सर्व जमीन विकली ज्यावेळी घेणारा मला विचारले तुमचा कोठून बांध आहे मी जिथून होता तो दाखविला त्याने त्याला कडक शब्दात सांगितले मी त्यांची जमीन घेणार नाही पैसे देऊन मी भांडण विकत घेत नाही माझा आणि त्या माणसाचे आज ही प्रेम आहे. कधीच भांडण नाही असे जे कोरतात तत्यांना अजिबात पुरत नाही
शेती मोजणे उत्तम पर्याय
He bhumi abhlekh office ch band karayla pahije
एका गटातच म्हणजे भावा भावात भांडन असेल तर कोणती मोजनी करा्वी
आमच्या इकडे 2 भाऊ मध्ये वाद निर्माण जास्त प्रमाणात आढळतो
भारत सरकारने पैसे घेऊन मोजणीचे काम करून द्यावे. मूर्ख भावकी सुढरणार नाही. नाहीतर ब्रिटिश लोकांना मोजणी करायला सांगा.
Ag di barobar
खर आहे आम्ही सरकारी मोजणी केली आहे आमचे वावर दुसरीकडे एक एकर निघतोय
अँगल टाका न..
आणि त्याला धक्का लावू नका...
मला माझ्या शेत मोजण्याचे आहे... माझं शेत शेजारी बांध कोरत आहे 😂😂😂😂
Counting has not been done in Maharashtra for 70 years. A government count is required
It is not counting. You count notes. It is called admeasuring.
हा सगळा बोगस कारभार सुरू आहे
वावर गेलं तरी चालते..धुरा गेला नाही पाहिजे...😜😜😜
अरे भाऊ धुरा nahi गेला तर वावर कस जेल😂😂
Police pn astat ka mojni sathi
भुमिअभिलेख चे अधिकारी शेतात आले की त्याचे काम करताना शेतात काम होत नाही लवकर निघायचे काम करतात शेत मोजत नाही पैसे खाऊन घेता शेतकऱ्याकडून
१८ एकर जमिन आहे
पण तिचा रस्ताच नाही
काही तरी करायला पाहिजे सरकारनी
जळगाव जामनेर
बिना रस्त्याची शेती नसते मुळात उदा. गट नंबर 19 / 1 नंतर जेव्हढे असतील त्यांना समज गट 19/ 5 ला सुद्धा गट 19 मधूनच रस्ता मिळेल तहसीलदार कडे मागणी करावी
Arjent che २०,००० bharle.. ६ महिने चे १२,०००,, बाकी वेगळे,,, तरी मी २० गुंठे vaparto.. ३० गुंठे शेजारी खात आहे.. मी काय karayela पाहिजे... मला मदत करा
सरकारणे पुर्ण जमिन मोजली पाहिजे
बाध कोरणे ही घान सवय सोडावी लागेल
Jameen kornaryla jail madhe taka
छान.
भुमि अभिलेख 😢😢😢😢😢
जमिनी साठी नका भांडू रे भाऊ
Police protection sati kay karave
आपली जमिन नीगली तर लोक हक्क का सोडत नाही का य कारन असू शकत
खुपच छान
बांध कोरुन जमीन नाही वाढतं विकत घेऊन वाढते
Bhumi abhilekh bhrash department ahe ,fakt lach ghen jamat yana,garibana yacha tras hoto khup
लय बेकार लोक झाले... याच्यावर एकदाच काही तरी पक्कं solution काढून द्यायला पाहिजे