गावगुंड रस्ता देणार नाही तो सर्वसामान्य शेतकरी कायद्याने सांगतो सांगतोय की पाच फूट माझा घ्या आणि पाच फूट बाजू वाल्या चा घ्या परंतु गरीब शेतकऱ्याचा रस्ता गावगुंड पहिला घेणार पोलीस प्रशासन पैसे भेटल्यावर खऱ्याची बाजू खोटी खोट्याची बाजू खरी गरीब शेतकऱ्याला न्याय नाही
शासन प्रशासन कायदा हा खर्याच्या गरिबांच्या बाजुने नाही बहुतेक यांच्या बाजुचा शेतकरी राजकारणी नेता असेल. नकाशावर व कुठेही रस्त्याची नोंद नसेल तर दोन्ही शेतकऱ्यांचं घेऊन रस्ता करणे उचित ठरेल कोणावरही एकावर अन्याय होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी. सेम प्राब्लेम
सरळ सरळ स्थानिक प्रशासनाची दादागिरी दिसतेय. घटनेनुसार जमीन मालक संदीपजी यांच्याकडे जमीन मालकीची कागदपत्रे असताना शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचा प्रकार निषेधार्थ आहे. विकास करायचा असेल तर गावातील प्रथम नागरिकांनी स्वतःच्या जमिनी देऊन रस्ता करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नये.
न्याय प्रविष्ट बाब असेल तर कुणाच्याही बापाला काम करता येत नाही पोलिसांनी न्याय प्रविष्ट असेल तर रस्ते करणारा व्यक्ती कोर्टातूनच यावे लागेल जर एखाद्या रस्ता ग्रामपंचायतला नोंद नसेल तर रस्ता खाजगीच होईल शेवटी शासकीय रस्ता होणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत चा ठराव लागेल हे सुद्धा कायदाचा भागच आहे
जमिनीच्या कोणत्या पण मॅटर बाबत हाच asi पोलीस कायम दिसतो आणि हाच चैनल नेमका कसा वेळीच पोचतो अश्या वेळी याबाबत पण जमिनीच्या मॅटर मध्ये live साठी मानले बुवा
सरपंच बाई रस्ता झाला पाहिजे बोलत आहॆ पण स्वतःची जमीन देतेय काय 🤓 कामाच टेंडर मधून कट भेटला कि झालं बाकी कुणाची कशी आई घालते घालू दे.... चुकी चं शब्द वापरतोय पण ह्यांना हीच भाषा समजते...
सरकारी कामा मध्ये सुसूत्रता नसते त्या.उले हे उद्योग होतात. सरकारने दोघांना उत्तरे दिली आहे तुमची जागा आहे. ग्रामपंचायत रस्ता बांधू शकते दोघांकडून सरकार होकार देते आहे.
रस्ता हॉवा, पक्क , पण जमीन दोन्ही बाजूनी ५०,५० एका पक्षाने, मान्य केलंय, दुसरा,पक्ष ची जमीन घ्यावी, सपंच मेडम ऐक तर्फी बोलतायत, येकाच्या शेतातून जमीन घेऊन रस्ता करताय , मग , योग्य कसे, विक पॉइंट सांगतो , जमीन दार मालक व यौ उद्द आणि मुल व सुन ,मुंबई लां , प्रॉपर सरपच गावकरी व इतर अधिकारी त्यांचं म्हणणं आयकुन केलेली कारवाई, दिसून येते, collector sir yani स्पॉट visit द्यावी , निर्णय घ्यावा असे विनंती,
तालुका, नगरपालिका, पोलिसांनी जनतेच्या विरोधात नाही तर जनतेसाठी काम करावे. प्लांटिफ अधिकार्यांकडे ऑर्डरची प्रत मागत आहे पण ते देत नाहीत. यावरून अधिकाऱ्यांची वागणूक बेशिस्त असल्याचे दिसून येते.
सरपचानी गावासाठी एक एकर देण्यापेक्षा एकदाच गावाची मोजणी करा ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी रस्ता केला पाहीजे असा निर्णय घेतला पाहीजे पण असा निर्णय को ठेच होत नाही
आरे भाई भूमी संपादन कायद्याने जमीन संपादन झाले नसेल तर रस्त्याचे काम होऊ शकत नही तेही त्या शेकऱ्याला मोबदला मिळाल्या नंतर. पोलीस अधिकाऱ्याला समजत नाही का? जुना रस्ता वहिवाटीचा असेल तेवढाच रस्ता राहील रुंदी कारण करता येणार नाही संपादन केल्या शिवाय.
हे सर्व गावकरी टवाळ व ग्राम पंचायती मधील कमिटीचे अर्थ पुरक हेतु काम आहे सरपंच सौ बाईला पोलिसांनी काही न बोलण्याचे सांगीतलेले दिसते तरी श्री फडणवीस सो यांनी शेतकरी यांना न्याय मिळवून द्यावा
Te baherche ahet mhanun as kartay. Te 5ft jaga dyala tayar ahet. Te kahi sagli jameen detil ka tyanchi. Paraspar kam chalu kela tyancha shetatun. Jameen malkala kalvayla have na.
Talika , Municipality, police should work for the people not against the people. The plantiff is asking for the order copy to the officials but they are not providing him. This shows the behavior of the officials are illeal.
Sarpanch bai la kayda mahit aahe ka tya ....sirpanchani ekhdyala nay dycha asto ek side ghevun bolychi naste kadhi ....hi bai sarpanch Sudha vatat nahi
Ha sarkar laksha dhilya phija chukicha hai ha rasta garibal lubadtyat hai sarkar chukicha protikshan dat ahet garib lokhanchee fashunak hot ahe sarvha adhikariya i yani madat karna pliz
गावगुंड रस्ता देणार नाही तो सर्वसामान्य शेतकरी कायद्याने सांगतो सांगतोय की पाच फूट माझा घ्या आणि पाच फूट बाजू वाल्या चा घ्या परंतु गरीब शेतकऱ्याचा रस्ता गावगुंड पहिला घेणार पोलीस प्रशासन पैसे भेटल्यावर खऱ्याची बाजू खोटी खोट्याची बाजू खरी गरीब शेतकऱ्याला न्याय नाही
सरपंच बाई म्हणते रस्ता झाला पाहिजे योग्यच तर सरपंच बाईंनी स्वतः ची जमीन त्या कुटुंबाला द्यावी
बरोबर आहे
Suupar
Right
ई 4:07 स
बरोबर
सरकार ची जबरदस्ती योग्य नाही, पोलीस काय ज्याची पोच जास्त त्या बाजूला, शेतकरी योग्य बोलत आहे
शासन प्रशासन कायदा हा खर्याच्या गरिबांच्या बाजुने नाही बहुतेक यांच्या बाजुचा शेतकरी राजकारणी नेता असेल.
नकाशावर व कुठेही रस्त्याची नोंद नसेल तर दोन्ही शेतकऱ्यांचं घेऊन रस्ता करणे उचित ठरेल कोणावरही एकावर अन्याय होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी.
सेम प्राब्लेम
सरपंच कोण असेल त्याना लाज वाटली पाहिजे गरीब लोकाना दादागिरी गरीब लोकांना त्रास देऊ नये शेजारच्या शेतकरी या दोघांचा इमामदारीने निम्मा निम्मा घ्यावा
सरपंच म्हणतोय रस्ता झाला पाहिजे आई बरोबर बोलल्या तुझ्या शेतातून जाऊदे रस्ता मग कस होईल
सर्वात भ्रष्ट विभाग म्हणजे भुमी अभिलेख विभाग..
हात बांधून उभे असलेले टोपीवाले बघे आणि साडीमध्ये असलेली बघी बघा.
They are enjoying the matter.
किती भंगार मानसिकतेचे लोक असतात हे.
हा.शेतकरी बोरोबर बोलतोय.पोलिस चुकीची बाजू.घेतात.शेतकरीवर्गाचे.वाटोळे करतील हे.आधीकारी. शेतकरीवर्गने.शेतीतून.रस्ते देऊ.नका.
सरपंच अडाणी असल्या वर हेच होणार
शेतकरी वर हा अन्याय दिसत आहे...पोलीसी भाषा पण चुकीची दिसत आहे
दोन तीन महिने थांबा,परंतू सर्व नियमांने करा कोणावरही अन्याय होऊ नये
वाणी साहेब पत्रकार आहे आपण निखिल वागळे सारखे बिनधास्त बोला
सरळ सरळ स्थानिक प्रशासनाची दादागिरी दिसतेय. घटनेनुसार जमीन मालक संदीपजी यांच्याकडे जमीन मालकीची कागदपत्रे असताना शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचा प्रकार निषेधार्थ आहे. विकास करायचा असेल तर गावातील प्रथम नागरिकांनी स्वतःच्या जमिनी देऊन रस्ता करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नये.
लोकं तमाशा बघतात,कुणीही मदतीला येत नाहीत.सामान्य माणूस मरतोय.त्याला कुणी वाली नाही.हा अन्याय आहे.
ही लोंकाची बध्याची भूमिका ऐक दिवस त्यांचा ही गळा असाच अवळनार हे नक्की
🎉❤❤
न्याय प्रविष्ट बाब असेल तर कुणाच्याही बापाला काम करता येत नाही पोलिसांनी न्याय प्रविष्ट असेल तर रस्ते करणारा व्यक्ती कोर्टातूनच यावे लागेल जर एखाद्या रस्ता ग्रामपंचायतला नोंद नसेल तर रस्ता खाजगीच होईल शेवटी शासकीय रस्ता होणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत चा ठराव लागेल हे सुद्धा कायदाचा भागच आहे
ऑर्डर कोणाचीही आसो त्यांच्या रानात जाऊन आतिक्रमन नाहि करु शकत मारतात काय त्या शेतकऱ्याला
पाच पाच फूट बरोबर आहे
जमिनीच्या कोणत्या पण मॅटर बाबत हाच asi पोलीस कायम दिसतो
आणि हाच चैनल नेमका कसा वेळीच पोचतो अश्या वेळी याबाबत पण जमिनीच्या मॅटर मध्ये live साठी मानले बुवा
सरपंच बाई रस्ता झाला पाहिजे बोलत आहॆ पण स्वतःची जमीन देतेय काय 🤓 कामाच टेंडर मधून कट भेटला कि झालं बाकी कुणाची कशी आई घालते घालू दे.... चुकी चं शब्द वापरतोय पण ह्यांना हीच भाषा समजते...
पोलीस पूर्णपणे चुकीचा वागतोय
वाणी साहेब good work.
प्रकरण न्यायप्रविष्ठ असेल तर सरकार हस्तक्षेप करू शकत नाही.राम मंदिर बांधताना केंद्र सरकार ने कोर्टाचा अंतिम निकाल लागे पर्यंत काम सुरू केले नाही
बरोबर दादा
मुळात रस्त्या साठी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची समान जमीन देण गरजेचं
प्रशासनाने योग्य निर्णय दिला पाहिजे
जे सरकारी नोकर उपस्थित आहेत, त्यांनाच माहीत नाही, नियम काय आहेत ते. कसल काम करणार हे?
फक्त पैसा व वशील
पत्रकार साहेब बोर्ड लावणे कायदेशीर बंधनकारक असते हे तुम्हाला मान्य आहे ते पोलिसांना का नाही.विरोध करणारा परिवार सनदशीर मार्गाने बोलतात.
☝️
आपण स्थानिक लोक असे घाबरून गेलो तर काय परिस्थिती निर्माण होईल.सावध राहिले पाहिजे.
सरपंच बाई ने स्वता च्या जमिनीतून रस्ता बनून द्यावा
कायद्याची गोष्ट कायदेशीर मार्गाने घेतली पाहिजे.
आई बरोबर बोलला तुम्ही....
साधी गोष्ट आहे रस्ता दोन्ही बाजुच्या शेतातून गेला पाहिजे.सहज सुटणारा प्रश्न आहे हा.
पोलिसाचे रोड करून द्यायचे काम नाही आदेशा प्रमाणे बदोबस्त देतात त्यांनी कोर्टात जायला पाहिजे
एकदंरीत शेतकर्यावर अन्याय अाहे
हे तुमचे ऐकून घेणार नाही त्यांना स्वत ची दादागिरी करण्यासाठी हे सर्व चालू आहे. हुकुमशाही चालू आहे.
भूमी अभिलेख विभाग हा100 टक्के नाही तर 500 टक्के भ्रष्ट आहे
सरकारी कामा मध्ये सुसूत्रता नसते त्या.उले हे उद्योग होतात. सरकारने दोघांना उत्तरे दिली आहे तुमची जागा आहे. ग्रामपंचायत रस्ता बांधू शकते दोघांकडून सरकार होकार देते आहे.
Police la vichara kiti rupye dile tumhala
😂
रस्ता हॉवा, पक्क , पण जमीन दोन्ही बाजूनी ५०,५० एका पक्षाने, मान्य केलंय, दुसरा,पक्ष ची जमीन घ्यावी, सपंच मेडम ऐक तर्फी बोलतायत, येकाच्या शेतातून जमीन घेऊन रस्ता करताय , मग , योग्य कसे, विक पॉइंट सांगतो , जमीन दार मालक व यौ उद्द आणि मुल व सुन ,मुंबई लां , प्रॉपर सरपच गावकरी व इतर अधिकारी त्यांचं म्हणणं आयकुन केलेली कारवाई, दिसून येते, collector sir yani स्पॉट visit द्यावी , निर्णय घ्यावा असे विनंती,
.हे भांडण पी डब्लू डी आणि शेतकरी यांचा वाद आहे,भूसंपादन नसेल तर दोन्ही बाजुच्या शेतकर्यानी एकञ येऊन निर्णय घेतला पाहीजे,रस्ता फार गरजेचा आहे,
Te kamach illegal असेल् tar Or vivaadit asel tar police kase protection det ahe. Adhi sarve clear hou dya mag final zalyanantar protection dya na
बाबा आणि त्या ताई आजी दादा बरोबर बोलत आहे
जा कोर्टात आणि घाला मरेपर्यंत हेलपाटे,शेती विकुन मिळवा न्याय मिळालाच तर.ऊठसुट कोर्ट.
Shetakari baba jindabad👍👍👍👍
अरे ya सरपंचींन बाईला 1.2 शिकवा आधी कसले पण सरपंच होतात
तो रस्ता अगोदर डांबरी कारण झाले दिसतोय.
तेंव्हा च का या शेतकऱ्यांनि विरोध का केला नाही.
The people in this video are my grandparents
Aaji anna ajari asnya mude te mumbai la Astana ha rasta banavla gela ahe
चुकिच चाललय हे
कुणाच्या टाळूवरचं लोणी खायला मिळालं म्हणजे सगळ्यांना ते हवहवसं वाटतं.
तालुका, नगरपालिका, पोलिसांनी जनतेच्या विरोधात नाही तर जनतेसाठी काम करावे. प्लांटिफ अधिकार्यांकडे ऑर्डरची प्रत मागत आहे पण ते देत नाहीत.
यावरून अधिकाऱ्यांची वागणूक बेशिस्त असल्याचे दिसून येते.
सरपचानी गावासाठी एक एकर देण्यापेक्षा एकदाच गावाची मोजणी करा ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी रस्ता केला पाहीजे असा निर्णय घेतला पाहीजे पण असा निर्णय को ठेच होत नाही
Sarpanch ahe ka Bujgavan 😂
आरे भाई भूमी संपादन कायद्याने जमीन संपादन झाले नसेल तर रस्त्याचे काम होऊ शकत नही तेही त्या शेकऱ्याला मोबदला मिळाल्या नंतर. पोलीस अधिकाऱ्याला समजत नाही का? जुना रस्ता वहिवाटीचा असेल तेवढाच रस्ता राहील रुंदी कारण करता येणार नाही संपादन केल्या शिवाय.
सरपंच ला भुमी कायदा वचला पाहीजे सविधान भुमी नीयम अनी कायदा अहै नावाचे सरपंच बनु नका
रस्त्यांची नोंद नाही तर रस्ता होऊच शकत नाही गोलमाल आहे कुठ तरी
Same case ahe amchi 👍avghd ahe शासनाच्amhi pn kam thambvl ahe
Rastyacha mobadla tyana dila pahije
हे सर्व गावकरी टवाळ व ग्राम पंचायती मधील कमिटीचे अर्थ पुरक हेतु काम आहे सरपंच सौ बाईला पोलिसांनी काही न बोलण्याचे सांगीतलेले दिसते तरी श्री फडणवीस सो यांनी शेतकरी यांना न्याय मिळवून द्यावा
ज्याची जमीन हावेला असते ते अशीच आडचण आणतात
Tya chi jmin aahe tu Ji ny tu ji jmin gelyavar aashe krshilkay
पोलीसाचा काय संमत नाय पोलीसाच्या नावाने यफयार नोदा
Lachari polis thekedaar
कुरण जुन्नर रोड आहे का हा
पोलिस ठाण्यात हुकूमशाही चालू आहे
पोलिस साहेब तुमची जमीन असती तर तुम्ही काय केले असते
Te baherche ahet mhanun as kartay. Te 5ft jaga dyala tayar ahet. Te kahi sagli jameen detil ka tyanchi. Paraspar kam chalu kela tyancha shetatun. Jameen malkala kalvayla have na.
Talika , Municipality, police should work for the people not against the people. The plantiff is asking for the order copy to the officials but they are not providing him.
This shows the behavior of the officials are illeal.
गाव रस्ता नमूना क्रमांक 8 रजिस्टर मध्ये नोंद असली तर बघा
kuthli video aahe hi gaon ?
किती रत्ते आहेत
police stationch Ani tahashildarch gu khau ahe
गाव कोनते आहे
Hai desait kanun haika pachguntha teche pach sarpench baiche ghai
Shaskiy काम करायचे tr जनतेचा विरोध Astana ektrfi का retwat आहे
Agadi brobr ahe eka shetkryavar burdand kashala...agadi brobr bolat ahet te
He atikraman aahe sarkarcha ...fukat akhadyachi jamin advne chukiche aahe .....
Sarpanch bai la kayda mahit aahe ka tya ....sirpanchani ekhdyala nay dycha asto ek side ghevun bolychi naste kadhi ....hi bai sarpanch Sudha vatat nahi
अडाणी सरपंच
पब्लिस होत नाही तर युटुबला कसा काय आला
सरपंच आडानी आहे
Anek thikani police Ani adhikari sangmatane shetkaryanvar anay kartatyet....
Ha sarkar laksha dhilya phija chukicha hai ha rasta garibal lubadtyat hai sarkar chukicha protikshan dat ahet garib lokhanchee fashunak hot ahe sarvha adhikariya i yani madat karna pliz
Pach pach foot rasta barobar ahe doghakadunhi ghya
Ha vkil distoy srv police aadhikaryana ekta peltoy
काय माणुसकी madchood मानस कामासाठी काय बाहेर गेला केलं अती क्रमनं
Pvt Road only his owner???
Vane. Saheb. Setkre. Kai. Sagto. Kre gost. Aahe
Congress Gandhi wanted to make road through India for enemy country that's why he got killed
Are road zala aahe tari hou det nahi na uchalun yana
Pawul rastyacha majabutukaran karun shetakaryanwar anyay karu naye
दगडांनी हान त्यांना
पोलिस सरल टेकेदाराची बाजू घेतात
हा अन्याय
बर रस्ता झाला तर वाईट काय
Dada tumich jinkanar
Aarvi pimpalgaon entry road ahe na vatt ha
Yes
Aaji lai denser aahe
API असाच आला आहे 😂
Ko konache Nahi fakt pese aaple
Patrakar fackt shetkaryala prashn vichyarto aahe police aani contractorla ka prashn vichyarat nahi he chukich aahe aani gavkari fackt baghyachi bhumika ghetait kharach swarthi aahet gavkari police paise gehun aalet mag tyala kai ghen shetkaryach patrakar kontach khara nahi bikau media
Police Gundasarkh ka vagat ahet Sarkari kam ahe Doghanna Sahkarya kra Bhadyachya gunda sarkhe police vagtat