Shirpur Jain Antariksh Parshwanath मंदिरात राडा, Digambar vs Shwetambar पंथांमध्ये वाद कशामुळे आहे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2023
- #BolBhidu #DigambarJain #ShwetambarJain
जैन समाजाची जगभरातली ओळख म्हणजे अहिंसेच्या तत्वावर चालणारा, आपल्या चुकांसाठी माफी मागत मिच्छामी दुक्कडं म्हणणारा शांतताप्रिय समाज. पण सध्या जैन समाज बातम्यांमध्ये येतोय तो राड्यांमुळं. जैन समाजाची काशी अशी ओळख असणाऱ्या शीरपूरमधल्या पार्श्वनाथ मंदिराच्या आवारात श्वेतांबर आणि दिगंबर या जैन समाजाच्या दोन पंथांमध्येच राडा झाला, गोष्ट पार हाणामारीवर गेली, पण ना वाशीमच्या पार्श्वनाथ मंदिरात राडा होण्याची ही पहिली वेळ आहे आणि ना दिगंबर विरुद्ध श्वेतांबर असा वाद होण्याची.
पार्श्वनाथ मंदिरात नेमकं काय झालं ? दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन यांच्यात फरक काय असतो ? आणि या दोन पंथांमधल्या वादाचा इतिहास नेमका काय आहे ? पाहुयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
मी मराठी दिगंबर जैन आहे, हे मंदिर आमच्या गावा जवळचं आहे.... अनेक पिढयांपासून या मंदिरात दिगंबर जैन लोकांनी पूजा केलीय.. मराठी भाषिक प्रदेशात हे गुजराती श्र्वेतांबर जैन येऊन दादागिरी करीत आहेत.. मंदिरा बाहेर सुद्धा गुजराती भाषेत बोर्ड लिहिले आहेत.... यावेळी तर मराठी जैन लोकांसोबत मारहाण सुद्धा झाली...
हे मंदिर पूर्णतः दिगंबर जैनंचच आहे... गुजराती श्र्वेतांबर बळकावू पहात आहेत.. पैशांच्या जोरावर अनेक चुकीची कामे ते करतात... मध्यमवर्गीय दिगंबर जैन समाज आपल्या पूर्वजांनी बांधलेलं मंदीर हातातून जाऊ देऊ शकत नाही. मी पूर्ण महाराष्ट्राला विनंती करतो की त्यांनी भूमिपुत्र मराठी जैनाना सोबत द्यावी, गुजराती जैन हे परप्रांतीय आहेत...
भाऊ जय जिनेन्द्र
आपण जर आप आपसात लढत राहिलो तर जे आपले उरलीसुरली तीर्थ आहेत ती देखील राहतील की नाही माहीत नाही
भगवान पार्श्वनाथ आपले सगळ्याचे आहे,आपली फक्त पूजा पद्धती वेगळी आहे बस बाकी काही नाही,मी असे नाही म्हणत आहे की जे चालले आहे त्यात स्वेतांबर बरोबर आहे की दिगंबर,पण फक्त ह्या तून एकच होईल की एकतर स्वेतंबार जिंकतील किंवा दिगंबर जिंकतील पण मात्र जैन हारेल बाकी काही नाही.
म्हणून परप्रांतीय आक्रमण का सहन कराव गुजराती महाराष्ट्र काबीज करू पाहताहेत, सगळीकडे गुजराती बोर्ड, भाषा वापरू पाहतात, आम्ही मराठी लोकांनी गप्प बसाव का, जर तुम्ही सर्व जैन एकच आहात तर स्थानिक भाषेचा मान ठेवा, शेवटी धर्म एक असला तरी, प्रांत आणि भाषा अभीमान गहाण ठेवावा कां??
Sahi hai digember dharm ka mandir hai sara kan kan digember ka hai ghanta se leke sab pe digember dharm ka nam hai, 16 vedi digember ki hai toa ek kaisi... Vaha70 ghar digember samaj ke... 1000 nahi lakh ℅ye digember mandir vakil se yahi kahenge sacchai se myaya do aur jaisa mandir hai vaisi pooja karo jain dharm hinsa nahi sikhata prem bhav ho...
bhau savle swatamber Ani digambar gharab naste sabaj madhi kahi lok apla madhi vad lavtak apli jansankya fakt 40 lakh ahe Ani jar apla madhe ekta nasel tar apla dharm vilupt hoil doni paks madhi ekta pahji sagle swatamber srimant naste tasa sarv digambar garib naste
@@rishabhgundecha308 yahi toa bol rahe ki ek ho per yadi vo mandir digember hai toa vaise hi pooja karo na ku sabhi mandir pe shewtamber samaj yahi karti chahe vo shikharji ho girnarji ho palitana ho sabhi jagah digember mandir ko liya hai mKshi ho jaha vaha vad karte ho jaisa hai vaise pooja karo bhagwaan sabhi ke hai per badlne ki jo soach hai bohot hi galat hai ek sadhu hoke bhi... Kya bolna
मी बौद्ध धर्माचा आहे पण मला वाटतं हे वाद संपवून जैन धर्माने जगाला प्रेम शांतता याचे उदाहरण स्थापित केले पाहिजे...
Nambar dya tumcha
@@user-zh3jg3ks3o काय शेट वाकडी करणार का नंबर घेऊन तुझी जात जैन असेल
जैन बौद्ध यांची धर्मस्थळे परत करावीत
ना दिगंबर ना श्वेतंबर... फक्त जैन धर्माच्या, महावीर भगवान च्या विचारांवर शिकवनवर चालणारा मी एक सामान्य जैन.
जय जिनेन्द्र 🙏🏻
Right,....I don't think anybody had right to differentiate what Bhagwan Mahavir taught. So I don't agree and follow these differentiating principles. Only Bhagwan Mahavir was ultimate truth.
@@abhinandandhole9816 Ofcourse....
But what I think is, that we the new generation of Jain religion should stop this type of mentality and should encourage in equality.
Really I felt very bad after the news came, as today only few days had passed after the paryushan parv. Then the question is, what we have learnt from the dashlakshan paryushan parv ?
@@abhinandandhole9816भाऊ जय जिनेन्द्र
आपण जर आप आपसात लढत राहिलो तर जे आपले उरलीसुरली तीर्थ आहेत ती देखील राहतील की नाही माहीत नाही
भगवान पार्श्वनाथ आपले सगळ्याचे आहे,आपली फक्त पूजा पद्धती वेगळी आहे बस बाकी काही नाही,मी असे नाही म्हणत आहे की जे चालले आहे त्यात स्वेतांबर बरोबर आहे की दिगंबर,पण फक्त ह्या तून एकच होईल की एकतर स्वेतंबार जिंकतील किंवा दिगंबर जिंकतील पण मात्र जैन हारेल बाकी काही नाही.
@@abhinandanagarkar3447भाऊ जय जिनेन्द्र
आपण जर आप आपसात लढत राहिलो तर जे आपले उरलीसुरली तीर्थ आहेत ती देखील राहतील की नाही माहीत नाही
भगवान पार्श्वनाथ आपले सगळ्याचे आहे,आपली फक्त पूजा पद्धती वेगळी आहे बस बाकी काही नाही,मी असे नाही म्हणत आहे की जे चालले आहे त्यात स्वेतांबर बरोबर आहे की दिगंबर,पण फक्त ह्या तून एकच होईल की एकतर स्वेतंबार जिंकतील किंवा दिगंबर जिंकतील पण मात्र जैन हारेल बाकी काही नाही.
तुमच्या येड्या त्या लोकांना सांगा गिरनारच्या नादी लागू नका..... म्हणून..... भगवान दत्तात्रेय गोरक्षनाथाचे अघोरी किनाराम बाबा चे गुरु आहेत नवनाथाचे गुरु आहेत त्याच्या कशाला नादी लागता तुम्ही ...... जैन लोकांनो हुशार लोकांनो 😂😂😂😂😂
जैन धर्म शांतता प्रिय... हे प्रकरण ऐकून खूप वाईट वाटल...भगवान महावीर दोन्ही गटांना सद्बुद्धी देवो...II जगदंब II 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुला कुणी सांगितलं शांत प्रिय आहे. त्याच सारखं किडा कोणता लोकांत नाही त्याच्या सोबत काम कर मग समजल.
@@Kbhftbahutek tula jaini tidyat adkvlay vatat 😂😂😂tidal sutat nahi .😂😂😂
@@sunilsk4858प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील।
एकदा कर्मवीर भाऊराव पाटील, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे वालचंद कोठारी,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत
@@vishalthikane555 मि कोणाच्या तिढयात अडकणार माणूस नाही मि समोरच्या ला तिढया तुन बाहेर काढतो..मि मराठी माणसाला सोडल तर कोणत्या. जैन मारवाडी. गुजराती.शिधी.लोकांन वर विश्वास ठेवत नाही.
@@sunilsk4858 nigh re bhikarya laykit raha
आमच्या जालन्याला जैन लोकांचं मंदिर आहे , गुरू गणेश तपोधाम! भरपूर जैन मित्र आहेत माझे कधीच कामाला येत नाहीत आणि वर्षातून एकदा माफी चा मॅसेज टाकतात !! 🥲
Kasli mafi 😂
दलक्षण किंवा पर्युषण पर्व असते त्यामध्ये उपवास करणे
माफी मागणे
दान करणे
शांत राहणे अस प्रकार असतात ..
पुढच्या वर्षी तुम्हीच त्यांना message करा माफी नको हेल्प करा😂...
एक जैन करोडो बैचेन ...
@@mandar9000 asta te 🥲
@@atulkijubani...7635 भाऊ नंबर एक चे चिकट लोक आहेत, मारवाडी पेक्षा जास्त ! जैन धर्म चांगला आहे त्यांचा विरोध नाही!
@@atharvahanchate7676
जैन here
काही आहेत काही नाहीत
त्यात पण जैन;मारवाडी ;गुजर ; कासार जैन अस आहेत प्रकार
धर्म चांगला च असतो पण लोक कार्यक्रम करतात (काही अपवाद असतात)
असो ...
मी पण दिगंबर पंथी जैन आहे आणि शिरपूर जवळ अनसिंग रहिवासी आहे. मी या घडलेल्या घटने चा तीव्र निषेध करतो. मला कधी वाटतं नाही की दोन्ही पंथातील भांडण व्हावे. जैन धर्म हा अहिंसा साठी ओळख ल्या जातो. 😢😢😢
The Digambara monks are naked LIVING ..MHNJE TU KAPDE GHALAT NAHI KA
Tumcha nav kuth tari aaiklya sarkh watat ahe... Walli shriwalli😊
Lavdya te sant loka paltat...bakiche sansari loka nahit...tu tuzya asaram bapu chi chaat
@@ayush_d17 to kay monk aahe ka🤬
@@ayush_d17फक्त दिगंबर जैन संत वस्त्र त्याग करतात,आणि एकदा दिगंबर जैन संतांवर comments करण्या अगोदर त्यांचे त्याग,संयम,दिनचर्या बघा नंतर comment करा
खूप हाणामारी झाली आहे पण हाणामारी मितवली ती स्थानिक हिंदू यांनी... खरचं अभिमान आहे मला हिंदू असण्याचा..
हे भारी झाल 😅😅😅😅😂😂😂
😂😂😂 त्या माणसाचं नाव वगैरे सांग की. बघतो माझ नातं वगैरे निघालं तर
Bhava me jain ahe .....changla kelas Abhari ahe....tu pan amachach ahes.......sanatani ahes......me mala hindu ch samajto Ani tyacha Abhiman pan ahe.
@Bhejafry0are amhi jain pan hindu ch ahot he konitari swarthasathi ne vegla Kela jasa lingayat na atta kahi Varsha purvi vegala ahe mhanun declare Kela......dharma ekach asto....dharma mhanje duty ....kartavya .........sanatan ha dharma .....satyavar adhafit .....baki Sagle moksha praptiche veg vegale marga pan apala dhyeya each moksha.
Chhan kele
रहेंगे हम महावीर के ही बनकर, ना श्र्वेतांबर ना दिगंबर, कहो हम जैन हे, कहो हम जैन हे..|🏳️🌈
अरे पण एक प्रश्न पडतो जे भगवान महावीर राज वैभवाचा त्याग करून जीवन भर दिगंबर अवस्तेत राहिले त्यांच्या मूर्ती ला सोन्याचा मुकुट, कपडे, डोळे लावायची काय गरज पडते 🙄. आणि त्याच्यासाठी जैन धर्माच मूळ तत्व पायदळी तुडवलं जातं आहे.... हाणामारी करून... वा!!!
Bilkul sahi vo jaise hai mandir jaisa hai vaisi pooja karo per abhi
अगदी बरोबर कारण आपल्या सोईसाठी मुळ तत्वांमध्ये बदल करून भगवान महावीर यांच्या शिकवणीच्या विरुध्द आचरण श्वैतांबर पंथीय करत आहे व धनाच्या बळावर धर्म विरोधी आचरण करीत आहेत
गुजराती लोकांना सगळंच ताब्यात हवं... अगदी धर्म आणि देवही 😏
एकदम बरोबर बोलले भाऊ, रोजगार महाराष्ट्रातून पळवले तेव्हा एकाच्या तोडून निषेधाचा सूर नाही
@@dhirajchoudhary57निघणारही नाही. कारण लोकांना आजकाल महाराष्ट्राच्या म पेक्षा गुजरातचा गु जास्त चविष्ट वाटतो.😂
गुजराती आणि मारवाडी हावरे प्रजातीचे आहे.
महाराष्ट्र शासन आपलं अंधुख झालं आहे याबाबतीत
@@tejasvaidya8464tyach hawryan kade apan rojgaar sathi dhavto
मी शिरपूर जैनचाच रहिवासी आहे भाऊ... गावात जैन समाजाचे मंदिर उघडले त्यामुळे परीसरात आनंदच आहे. पण वारंवार या शांतताप्रिय धर्माचे वाद होतात याच दुःखही वाटते...😔
काय करता येइल
नका मारा मारी करू आपण सगळे एकच आहोत🙏 जय महावीर, जय श्री राम 🕉️🇮🇳🚩🙏
हाणा मारी , काठ्या, दांडके......खरंच खूपच शांतता प्रिय आहेत. 👍
असतंय एवढं तेवढ
हान की बडव....😅
Chutiya Lok Asatat Jain
हे जैन लोक खूप घाणेरडे असतात 😡 खूप वाईट अनुभव आहे माझा
आता कोणताच समाज शांतप्रिय राहिला नाही 😂
@@yogeshvlog9
बुद्धीने पांगळा आहे का
भोसडीच्या ..???
ही विडिओ पूर्ण ऐकल्यानंतर कळते की आजही भारतातील लोक किती बुरसटलेल्या विचारांचे आहेत , जुन्या रूढी-परंपरांना कवटाळून बसले आहेत । देवावर श्रद्धा नक्की असावी पण तिचा मार्ग हा अंधश्रद्धेतून जाणारा नसावा ।आणि मूळ जैन धर्माची शिकवण जैन धर्म मानणाऱ्या लोकांना कधीही कळणार नाही , हे मात्र नक्की ।🙏🙏🙏🙏
स्वतःला सनातनी मानणार्या मांसाहारी लोकांनी जैन धर्माच्या लोकांना धर्माची जाणीव करून देऊ नये
@@yashsingalkar9575सगळे सनातन मधून आलेलेच पंथ आहेत. 😅
@@HarshYogHoy ka?😮😮😮😮😮😮
@tushartambe693.... एक व्हिडिओ ज्याची लांबी १०मिनिट आहे, ते बघून तुला जैन धर्म कळला?? कमाल आहे तुझी.... अर्धवट ज्ञान ... god bless you
फक्त सनातन धर्मातच कुणीही कुठल्याही देवळात जाऊ शकतो, बाकी सगळे पंथात च अडकलेत, जैन धर्मात मारामारी ऐकून वाईट ही वाटल आणि आश्चर्य पण वाटलं.
आमचे पुर्वज महानुभाव पंथाचे अनुयायी आहेत. त्यामुळे आम्ही त्याच तत्वज्ञानाचे आचरण करतो. शाकाहारी जीवन पध्दतीचा आग्रह जातो.. म्हणून माझ्या वडीलांना आम्हाला शिक्षणासाठी शहरात सोय करण्याची चिंता होती. उस्मानाबाद येथील जैन मंदिरात आमच्या राहण्याची सोय झाली. तिथे एका दिगंबर आणि श्वेतांबर जैन मंदिरे शेजारी शेजारी आहेत.. त्यांच्या जैन पंथीयांची मैत्री झाली. तेंव्हा पासून दोन्ही जैन पंथीय आमचे मित्र झाले आहेत..शांती - अहिंसा, संदेश देणाऱ्या धर्मात अशी तेढ असणे योग्य नाही..
Mahanubhav panthache lok pahile jain ch hote...chaturth jain... history
Vad vivad nko aahe
@@Mai_hu_na409 budhhisum he sarvat adhi ahe .. Jain che archeological evidence nahit ..jain mhanje brahmani Karan zalela sraman paramparetla dherma .uchh nichh ,jati vad ani hinse mule jain dherma ha brahman dherma zalela
@@Mai_hu_na409donhi philosophy khup veglya ahe. Kahich sambandh nahi.
@@Package_wala_chuअगदी बरोबर
खूप छान माहिती. अनेक गोष्टी माहित नव्हत्या. संहिता संयमित होती हे फारच छान झाले. आवडलं..👌
आपण भारतीय लोक असेच सडून मारणार वाटतं 😢
शेवटी मनुष्य हा प्राणीच आहे. कोणताच धर्म माणसातील हिंसक वृत्ती नाहीशी करूच शकत नाही
हे मात्र शंभर टक्के सत्य वचन
Pn hinsa kmi kraych kam kru shakto 💯
कितीही समाजशील असला तरीही तो एक प्राणीच आहे हे वेळोवेळी स्वतः मनुष्यच सिद्ध करत आलेला आहे..
Khupach Chan vakya
आपल्यातचं एवढं भांडत्यात मग दुसर्या धर्मांचा एखादा मंदिरात गेला तर काय खरं नाही त्याचं 😭
Kolhapur la bahubali la pan gujrati jain lokane kabja karyla survat Keli ahe.... Marathi jain lokncha ahe bahubali❤
भाऊ जय जिनेन्द्र
आपण जर आप आपसात लढत राहिलो तर जे आपले उरलीसुरली तीर्थ आहेत ती देखील राहतील की नाही माहीत नाही
भगवान पार्श्वनाथ , भगवान बाहुबली,आपले सगळ्याचे आहे,आपली फक्त पूजा पद्धती वेगळी आहे बस बाकी काही नाही,मी असे नाही म्हणत आहे की जे चालले आहे त्यात स्वेतांबर बरोबर आहे की दिगंबर,पण फक्त ह्या तून एकच होईल की एकतर स्वेतंबार जिंकतील किंवा दिगंबर जिंकतील पण मात्र जैन हारेल बाकी काही नाही.
Sahi hai
Sab mandir pe yahi chalta shewtamber samaj ka yaha bhi yahi hai karke vad ho rahe jaisa hai vaisi pooja karo sab digember mandir lene ke liye ku...
Shevtambar लोक हे परप्रांती आहेत व आपल्या मराठी जैन digambar लोकांवर अत्याचार करत आहेत
भाऊ जय जिनेन्द्र
आपण जर आप आपसात लढत राहिलो तर जे आपले उरलीसुरली तीर्थ आहेत ती देखील राहतील की नाही माहीत नाही
भगवान पार्श्वनाथ आपले सगळ्याचे आहे,आपली फक्त पूजा पद्धती वेगळी आहे बस बाकी काही नाही,मी असे नाही म्हणत आहे की जे चालले आहे त्यात स्वेतांबर बरोबर आहे की दिगंबर,पण फक्त ह्या तून एकच होईल की एकतर स्वेतंबार जिंकतील किंवा दिगंबर जिंकतील पण मात्र जैन हारेल बाकी काही नाही.
@@rishabhgundecha308खर आहे तुमच
@@Package_wala_chu भाऊ आता कौन बरोबर आणि कोण चुकीचे हे महत्त्वाचे नाही
ह्या भांडण मध्ये एकतर दिगंबर जिंकतील किंवा श्र्वेतांबर जिंकतील ,पण कोणी ही जिंकली तरी हरणार मात्र फक्त जैन आणि जैनत्व
मी पण धर्माने जैन आहे , जे प्रत्येक जातीमध्ये कट्टरतावाद चालला आहे यामुळे आपल्या देशाचे भविष्य धोक्यात वाटते .......... प्रत्येकाला आपली जात पंथ याच्या आधी आपण फक्त भारतीय आहोत हे लक्षात ठेवून काम केलं तर सगळ सुरळीत होईल ,आस माझे personally मत आहे🙏👍🇮🇳❤
जगाला केवळ आदिवासी देव ,संस्कृतीची गरज आहे.करोडो वर्षांपासून जगात शांतता होती.परंतु धर्माची निर्मिती झाल्यापासून पृथ्वीवर आतंक ,हिंसा खून,हत्या होत आहे.तरी देवाजवळ जाण्यासाठी धर्माची गरज नाही तर आदिवासी विचारांची गरज आहे.
जैसा ज्याचा अनुभव, तैसी त्याची भक्ती, पण अहिंसा परमो धर्म 🌼
अहिंसा फक्तं माणसांच्याच बाबतीत बरी
आम्हाला अभिमान आहे सनातनी हिंदू असल्याचा जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी
Jai Shivray Jai shambhuraje jai bhavani Jai shree Ram 🚩🚩
मारामारीचे, हाणामारीचे,हाकामारीचे असे सगळे व्हिडिओ फक्त चिन्मय भाऊ कडूनच भारी वाटतात 😂😂😂😂😂
आपण वेडे झवे आहोत एकाला डोक्यावर घेतल कि त्याला डोक्यावर मुते पर्यंत खाली घेत नाही.. हिच आपली भोळ्या पणाची लायकी आहे
आपला चिन्मय भाऊ म्हणजे चौकात पडीक असलेला, KTM चालवणारा कुपोषित छपरी भाई😂😂😂
जैन धर्म शांतताप्रिय... परंतु आता कट्टरता वाढत आहे.जैन धर्मगुरूंची प्रवचने खूप आक्रमक होत आहेत...
Hindu Dharm pan shantatapriya hota swtantrayagodar ata kattarta khup vadli ahe hindu Dharmamdhe....... Rajkiya nete Ani Hindu Dharm gurunchi ani Hindu Rajkarnyanchi pravachne Akramak astat ani lokamade kattarta nirman keli ahe allready tyani
@@wildshorts9244 आपलं मत चुकीचे आहे.हिंदूधर्माची कट्टरता ही कट्टर मुस्लिमां विरोधात आहे. ज्यापासून जैन धर्माची उत्पत्ती झाली त्यांच्या विरोधात जैनांची कट्टरता वाढली.
उगीच हिंदू धर्माला विरोध करु नका. हिंदू शिवाय जैनांची ओळख नाही...
शांतिप्रिय
राहुल चालनार नाही,
हे कलयुग आहे,,,,
jain dharm shantipriya ahe mhanun tujha sarkhe moot peenare haramkhor jain dharm la hindu cha panth bolta, mag amhi akramak honarach na re
लोक मोजकीच चांगलीच आहेत, पण बरेच गोरगरिबांच्या टाळू वरचे लोणी खाणारे आहेत
marathe tr daanveer aahet 😆😆
bhartat jo gst collect hoto tyat ekte jain 24% gst bhartat , tymchyasarke blackmoney wale dikhawa karun shahanpan kartat
@@kevalkhawane thike na changli community aahe pn paisya sathi khup Khali padu shakte ? Aasa khana cha aasel dada tha comment valyala
भाऊ प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील।
एकदा कर्मवीर भाऊराव पाटील, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे वालचंद कोठारी,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत
@@kevalkhawane Kattal khane tumchech aahet .nautanki chal
🚩💪🏻ओन्ली दिगंबर 💪🏻🚩
🔥ओरिजिनल जैन🔥
भाऊ जय जिनेन्द्र
आपण जर आप आपसात लढत राहिलो तर जे आपले उरलीसुरली तीर्थ आहेत ती देखील राहतील की नाही माहीत नाही
भगवान पार्श्वनाथ आपले सगळ्याचे आहे,आपली फक्त पूजा पद्धती वेगळी आहे बस बाकी काही नाही,मी असे नाही म्हणत आहे की जे चालले आहे त्यात स्वेतांबर बरोबर आहे की दिगंबर,पण फक्त ह्या तून एकच होईल की एकतर स्वेतंबार जिंकतील किंवा दिगंबर जिंकतील पण मात्र जैन हारेल बाकी काही नाही.
हे पण शांतताप्रिय समाजाचे शांतीदूत सारखं वागत आहे 😅😂
आता कोणताच समाज शांतप्रिय राहिला नाही 😂
अरे पेंचो, 😂😂😂 तू तर आठवले साहेब सारखं यमक जुळवतो
बातमी बरोबरच इतर ही माहिती मिळाली आहे धन्यवाद
त्याग आणि अहिंसा चा संदेश देणारा जैन धर्म, असा मारामारी करणाऱ्या लोकांना, खरोखर चा जैन धर्म कळला च नाही हे नक्की समजते. मी स्वतः जैन आहे पण अश्या बातम्या खूप धक्कादायी आहे.
Amcha hindu dharm tar kuthe hota tyat...Ata bjp wale ahet ..hindu muslim jaat cristian obc sc st sagle ch asale zalet 😂😂😂
@@prathamesharagemhanje Congress Che lok danga ghadvat nahi ka
@@user-xk9rq4om3m gujrat godhra congress hoti ...manipur congress hoti..haryana congress hoti..bhima koregaon congress hoti...up noida congress hoti,,,,,andhbhakt ..sagla congress nahi karat ...
@@prathamesharage mi kuthe mhantoy Congress nahi karat Dalal Congress jinklyavar Pakistan zindabad boltat Congress jinklyavar Kashmir ghadta 90s madhe
@@user-xk9rq4om3m 90s madhye bjp pan hoti😂😂janta dal pan hoti 😂😂..
Edited video baghat jau nka re murkh..
जैन शिकवणूक खरंच खूप छान आहे. शांती समाधान प्रगती आणि अहिंसा परमोधर्म....
माहीती बद्दल धन्यवाद . अहंकार हा मेल्यानंतर सुद्धा संपत नाही .
अहंकार मेला तरी तुम्हाला मार पासून सुटका करायची असते 😂 जरा अभ्यास करा
हिंदू धर्मियांनी कायमच "जैन आणि बौद्ध" यांच्या धर्मस्थळांवर अतिक्रमणे करून हडपली आहेत. ती माघारी द्यावी.
जय नेमिनाथ 🙏🌸
Jain religion should not do Murtipuja
ज्या धर्माच्या दोन पंथसंप्रदाययानमधेच प्रेम, एकोपा, सृदयात नसेल ते विश्वा ला प्रेमाचा संदेश आणि प्रसार कोणत्या अधिकाराने करणार??
Changle waiet lok kontya hi dharmat asu shaktat...
दुखद घटना आहे पार्श्वनाथ भगवान दोन्ही समुदायांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना आहे
आमचं गाव शिरपूर जैन ...अचूक माहिती ..सांगितली .. बोलभिडू 🙏
हे शेवतंबरी लोक मराठी माणसांनी पैसे देऊन दिगंबर जैन लोकांना मारत आहेत १०० पेक्षा जास्त बॉक्सर ठेवलेले आहेत शवातंबरीलोक हे अनाया करत आहेत
सध्या जमिनीचे काय भाव आहे मित्रा??
@@surajwavre8291 2 करोड पर एकर
आकडेवारी नुसार देशात जैन समाज सर्वात जास्त महाराष्ट्रात राहतो. त्याच बरोबर बौद्ध समाज पण सर्वात जास्त महाराष्ट्रात राहतो.
जिथे व्यापार तिथे जैन
@@balasahebkapure5314sorry we jain are kshatriya......our all tirthankar were kshatriya..... we are allowed to fight in war......
@@balasahebkapure5314we are also manuvanshi......hindu Ani jain bhau bhau ahet lakshat Theva.....me jain panthi ahe pan vishnubakta ahe...... Geeta vachto........Ani konihi kahi bolla Tari.....adhi swathala bharatiya manato.
जैन धर्मा मदे पोट जाती आहे हे आज समजले.... म्हणून तर बाबासाहेनबी जात आणि पोटजात न निवडता बोद्ध धर्म स्वीकारला... कारण माहित होते.. जेते जात आणि पोटजात येते तेथे वाद हे होतातच
अगदी बरोबर ❤
पंथ आहेत बुद्ध धर्मात.
महायन ,हिनायन, वाज्रयान.
वाजरायान पंथात जाती व्यवस्था आहे.
चीन मध्ये झेन बुद्ध धर्म आहे तर तिबेट मध्ये वेगळा पंथ आहे.
भारतात नवबौध्द ह्यांचा अजूनच वेगळा पंथ झाला आहे.
जगात बौद्ध धर्म कमी व्हायचे कारण तेच आहे.
खूप पंथ झाले , आणि राजाश्रय कमी मिळत गेला.
खिलजी १०-११ शतकात आल्यावर तर राजाश्रय कमी चा बंद झाला.
पण आज नवबौद्ध लोक हिंदू धर्मावर टिका टिप्पण्या करून वेळ वाया घालवत आहेत आणि दुसर्या धर्माच्या मंदिर, देवतेवर तो बुद्धच आहे असे म्हणत समाजात वाद लावत आहेत त्याचे काय ❓
@@mr.electrician5074 त्यांना तुम्ही निर्मळ मनाने माफ करा धर्मावर टीका केल्याबददल ,भगवान बुद्ध स्वतः तुम्हाला स्वतःचा धर्म निवडण्याची/ परखण्याची मुभा देतात🙏
बौद्ध समुदाय
महायान और थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान के अतिरिक्त बौद्ध धर्म में इनके अन्य कई उपसंप्रदाय या उपवर्ग भी हैं परंतु इन का प्रभाव बहुत कम है। सबसे अधिक बौद्ध पूर्वी एशिया और दक्षिण पूर्व एशिया के देशों में रहते हैं।
Source : Wikipedia
खुप छान माहिती
आजघडीला जैन धर्म फक्त मुर्ती मधे अडकला आहे हे दु:खद आहे .श्रमण परंपरे चे किती हे पतन !
या अशा कारणामुळे मीही हिंदू धर्मातील सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत नाही... कारण हिंदू धर्म ही कर्मकांड,. जातीभेद आणि अंधश्रद्धा मध्ये अडकून आहे .. 😊.....स्वामी विवेकानंद यांच्या वेदांत वर माझा खूप विश्वास आहे...याच माणसाला हिंदू धर्म समजला..असे मला वाटते ❤️..कारण वेदांत स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो😊..कर्मकांड आणि अंधश्रद्धा या पासून वेदांत खूप दूर आहे..... वेदांत वर बोल भिडू ने व्हिडिओ बनवावा.... 👍
प्रथम तर सनातन धर्म असा नाव आहे धर्माचा.
आपण सनातन धर्मातील किती शास्त्राचा अभ्यास केलाय कळेल का, कर्मकांड अन् अंधश्रद्धा, जातीभेद या गोष्टींचा आरोप करण्याआधी.
@@Maharashtrik १)हो नक्की च सनातन नाव आहे या धर्माच....... सिंधू नदीच्या जवळ राहत असल्यामुळे .. आक्रमकांनी हिंदू नव दिले आहे...... २)मी अस नाही बोलणार की मी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला पण एवढे सांगेल की मी थोडे फार उपनिषद वाचले आहेत व त्याच बरोबर स्वामी विवेकांदाच साहित्य ही वाचतो..... सर्व उपनिषद वाचणे शक्य नाही दुसरे ही महत्वाची कामे असतात 😊.... ३)आता प्रश्न येतो कर्मकांड अंधश्रद्ध आणि जातीभेद या आरोपाचा... मला वाटतं यासाठी पुरावा आणि जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही...कारण ते समाजात दिसत आहे आणि इतिहास ही साक्षी आहे😊
@@avinashautade2646 mi hi upnishad vachle ahet pn karmkand he ati pramanat barobr nahi pn karmkanda madhe anek prakarche vaidnyanik drushtikon sudha ahe , hindu ha atishay diverse dharm ahe , yatil tumhi rahasya vad olakhla nahi, adhyatmikta olkhli nahi , ha dhurm murti puja , kivha nirankar kivha advyet he sarv marg mukti kadech janache ahe !
apan yatil dosh pahta pn thuda gunn hi paha tumhche prashna sutatil,
@@avinashautade2646 आम्ही म्हणूनच तर म्हटलं आधी आपण वेद वाचावेत मग त्यांनतर वेदांत वाचावे. कारण आपण वेदांतात आपण नेमका कशाचा विरोध करतोय हे समजण्यासाठी आधी मुख्य शास्त्र वाचणे उचित ठरेल असे आम्हाला वाटते.
महाराष्ट्रात तरी कर्मकांड हे १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात लिहले गेले होते उत्तरेतून महराष्ट्रात आलेल्या ब्राम्हण लोकांकडून.
राहिला प्रश्न जातींचा तर पुनश्च शास्त्र वाचले असते तर आपणास समजले असते की सनातन धर्मात जात नव्हे तर वर्ण परंपरा आहे. जात ही संकल्पनाच मुळात गुप्त राजवटीत आली होती, अन् जाती या व्यवसायांच्या नावावर ठेवण्यात आल्या होत्या त्या काळात गावगाडा चांगल्या रीतीने चालण्यासाठी, पुढच्या काळात स्वाहितासाठी त्याचा गैरवापर केला गेला आहे या कोणतीही शंका नाही. अन् आपण जेव्हा कधीही म्हणतो की भारतास सोन्याची चिमणी अथवा भारतातून सोन्याचा धूर निघत होता तो काळ गुप्त राजवटीचा काळ होता.
@@avinashautade2646jativad hya badal hi mahit asal tumhala varn system ! mansachya kamatun tyachi olkh hote ,pn varn system cha fayda he bhot kalat ghetla ahe tyala tumhi jativad bolta
सत्य हे कधी लपून राहत नाही ते अतिशय तीर्थक्षेत्र दिगंबर पंथाचे आहे
रहे हम महावीर के ही बनकर, ना श्वेतांबर ना दिगंबर हम जैन है।
भाऊ जय जिनेन्द्र
आपण जर आप आपसात लढत राहिलो तर जे आपले उरलीसुरली तीर्थ आहेत ती देखील राहतील की नाही माहीत नाही
भगवान पार्श्वनाथ आपले सगळ्याचे आहे,आपली फक्त पूजा पद्धती वेगळी आहे बस बाकी काही नाही,मी असे नाही म्हणत आहे की जे चालले आहे त्यात स्वेतांबर बरोबर आहे की दिगंबर,पण फक्त ह्या तून एकच होईल की एकतर स्वेतंबार जिंकतील किंवा दिगंबर जिंकतील पण मात्र जैन हारेल बाकी काही नाही.
@@rishabhgundecha308 जय जिनेन्द्र ऋषभ, you're absolutely right. I too must update the quote. Uttam Kshama, Micchami Dukkadam🙏🏻
@@SanyamJAlN उत्तम क्षमा ,micchami dukkadam
विषय आपसात मतभेद किंवा लढण्याचा नाही सत्य काय आहे हे पाहण्याचा आहे. काशी वाराणसी असो किंवा शिरपूर दोन्ही ठिकाणी सत्य जिंकेल
अहिंसेचे तत्वज्ञान व मार्ग दाखविनाऱ्या भगवान महावीर उपासक असे हिंसक वागतात याचे नवल वाटते
वाद बाजूला ठेऊन दोन्ही पंथानी एक होण्याची गरज आहे
विषय कुठला का असो त्याचे मूळ हे गुजरातीच असतात, मग विषय मराठी आणि महाराष्ट्रीयन लोकांचा असो कि मुंबई चा किंवा शांतिप्रिय दिगंबर समाजावर वर्चस्व करू पाहण्यारा जैन गुजराती श्वेताम्बर पंथीयांचा.....
प्रत्येक व्यक्ती जो महाराष्ट्रात राहतो,मराठी बोलतो तो मराठी आहे
आणि सगळेच जैन जे महाराष्ट्र मध्ये राहतात ते सगळे मराठी आहेत.
@@rishabhgundecha308हम महाराष्ट्र में रहते हैं मगर दिगंबर तो महाराष्ट्र के मूल निवासी है और जब मंदिर इतना जूना है तो मूल निवासियों का ही होगा
@@kamleshjain1915 महाराष्ट्र मध्ये राहून तिला मराठी येत नाही ईतक्य दिवस काय केळ 🍌 उपटत होता काय महाराष्ट्रचे हिंदी मध्ये बोलतोय..
@@KbhftAbe masnya pahile history vachun ghe.... Marathi bhasha konachi ahe t... Marathi hi jain lokanchi bhasha ahe
दिगंबर पंथीय मुळ महाराष्ट्रातील आहेत व मराठी भाषिक आहेत.
तर श्वेतांबर हे परप्रांतीय आहे.
प्रत्येक व्यक्ती जो महाराष्ट्रात राहतो,मराठी बोलतो तो मराठी आहे
आणि सगळेच जैन जे महाराष्ट्र मध्ये राहतात ते सगळे मराठी आहेत.
@@rishabhgundecha308 तुझी बहीण दे मग लग्नासाठी मराठी आहे तर
3% pf country's population, still we jains get divided on pooja of god😅😂😮 (i m also jain)..plz stay united..jains should be united..n as jains a part of hindus, all hindus should be united❤
Less than 1 percent
Hindu jain are equal no difference....
Jain is less than 0.3 % , it's minority
@@Package_wala_chuतू नको शिकवो आम्हाला तुझे इतर ही कॉमेंट पाहिलेत तू तर जैन ही नाही आहे हिंदू ही नाही , दोघांन मध्ये वाद लावणारा आहेस .
@Bhejafry0 in which article say's budhism, Jainism, Sikhism are part of Hindu?
😮धर्म आणि धर्मभावनांचा हलकल्लोळ !! याचच हे उदाहण म्हणावे लागेल असं वाटतं. माहितीबद्दल धन्यवाद.
बुद्धम शरण गच्छामि
जैन धर्माचे पण सामाजिक वाद आहेत हे मला आज कळालं !!! आधी मला फक्त जैन आणि पारसी हे दोन धर्म कुठल्याही सामाजिक भांडणात नसतात हे माहीत होतं !! म्हणजे आता फक्त पारसी धर्म राहीला !!! त्यामुळे कुठलाही धर्म माणसांमधल्या "जनावराला" कायमचा संपवू शकत नाही ह्याच्यावरचा विश्वास अजून घट्ट होत चालला आहे.
त्यामुळं "मी या विशिष्ट धर्माचा" हे सांगणं जितकं "सोपं" आहे, त्याचापेक्षा कित्तेक पट्टीने तो धर्म पूर्णपणे आचरणात आणणं "कठीण" आहे. त्यामुळे कोणी पूर्ण धार्मिक नसतं (अपवाद काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच ) सगळे "सवडीनुसार धार्मिक" आहेत..
मुंबईत सगळ्यात पहिली दंगल ही पारशी लोकांनीच केली होती,
असा बोल भिडूचा Video आहे.
Agadi barobar bolalat apan 👌👌👌
श्वेताबर हे बाहेरुन आलेल आहेत शिरपूर मध्ये मध्ये दिगंबर जैन हेच मुल निवासी आहेत आणी मंदिर हे दिगंबर जैन आहे
कोटि कोटि धन्य होवो Dr. बाबासाहैबांच ❤
Jain religion in parallel universe 😂😂
Thank you 😊
खूप चांगली माहिती कळली.
Thanks for making this video!!! Detailed analysis!!👍👍✌
अहिंसा परमोच्च धर्म जैन धर्माची महान शिकवण भारत मातेच्या मातीमध्ये जन्माला आलेले महात्मा महावीर महात्मा गौतम बुद्ध महात्मा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत सावता माळी संत चोखा महार संत सेना महाराज संत गाडगेबाबा संत गुरु गोविंद सिंह जी गुरुनानक जी महाराज संत कबीर संत सुखी जीजस क्राईस्ट अल्ला मोहम्मद पैगंबर सर्वांची एकच शिकवण शांतता सद्भावना प्रेम अहिंसा भारत भूमी महान जगाला नेहमी आदर्श असलेला देश तरी जैन बांधवांना माझी नम्र विनंती आहे आपल्याकडे जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे आपल्याला फार मोठे महत्त्व आहे जगामध्ये हिंसात्मक आत्ता प्रवृत्ती फार वाढले आहे कोरियन अध्यक्ष पासून जर्मनी अमेरिका इंग्लंड फ्रान्स चायनीज सर्व एकमेकांचे वैरी म्हणून फायरिंग करतात व हल्ले चढवतात जगाला अहिंसा शिकवणारा फक्त भारत आणि त्यामध्ये जैनांना फार मोठे महत्त्व रशियन अध्यक्ष 11000 अणुबॉम्ब घेऊन प्रत्येक देशावर शहरांवर मिसाईल अणुबॉम्बचे तैनात केली आहे ज्या जगामध्ये रशिया नाही ती जग ठेवणार नाही अशा प्रकारची दहशत निर्माण करून जग नष्ट करण्याची दहशत निर्माण केली आहे तरी जगाला अहिंसा नेहमी गरजेची आहे त्यामुळे वाद-विवाद करू नये मृत्यूला सामोरे जा परंतु हिंसा करू नका हे शिकवते जैन धर्म जास्त काही माझा अभ्यास नाही परंतु परमेश्वरा नंतर मान्यता फक्त अहिंसेला आहे धन्यवाद जय जय जय भारत जय तिरंगा जय हिंद
Not at all…
Okay then What you want to say??@@HIRENSHAH1289
माझा एक भाबडा विचार आहे. सगळे धर्म कॅन्सल करून टाका 😂😂 एक मानव जात असा धर्म ठेवा.😅😅😅 मग बघा ही राजकारणची घाण पण जाईल आणि आपला देश अजून प्रगत होईल 😇 अबघड आहे पण प्रयत्न करूया 😂
धार्मिक कट्टरता ह्या जगाच्या विनाशास कारणीभूत ठरणार आहे...मग ती कट्टरता कोणत्या धर्माची असो..देव कोणत्याही प्रार्थनास्थळात नसतो तर तो असहाय्य वृद्ध व्यक्तीत, निरागस मुलांच्यात किंवा कोणत्याही मनुष्यात असू शकतो.. आपल्याला फक्त त्याला ओळखता आले पाहिजे!
तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कार आणि सरपंच पदासाठी भांडण.
😂
Dada mahadev beting app prakrn yavr pn video kra ki
हे सगळं मानवाने बनवले आहे. स्वताच्या सोई नुसार.
आता चा जैन समाज आधी सारखा म्हणजे जो आपण ग्रंथात पुस्तकात वाचतो तसा नाही राहिला हे त्याचेच उदाहरण आहे... ... सर्वांना याचा अनुभव आला असेल...
प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील।
एकदा कर्मवीर भाऊराव पाटील, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे वालचंद कोठारी,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत.
शाकाहारी सर्वात्कुष्ट आहार
अहिंसा परम धरम
यांच्यात rada होऊ शकतो तर बाकीच्या च तर विषयाचं सोडा 😂😂
jain lok swadharmasathi jagrug aahet aadhipasun , pn hindu fakt 10% astil jagruk
हे पण शांतताप्रिय समाजाचे शांतीदूत सारखं वागत आहे
मि खूप मारवाडी लोकांना कडे काम केले आहे. पण सगळे सारखेच असतात. कधीच दुसऱ्या जातीच्या लोकांना बदल चांगला विचार नाही करणार फक्त स्वतः आणि स्वतःच्या समाजच बगणार. आणि ते कधीच कोणाचे होत नाही.. त्यानी आपल्याला 5 रुपये चा चहा पाजला तर वर्षी भर काढतील. आणि पुढच्या वेळ 5 च्या बदल्यात तुमच्या कडून 10 च खाऊन जातील फुकट मध्ये.. त्याची ठोकून फक्त गुजराती मारू शकतात.. धध्य मध्ये गुजराती आणि मारवाडी चा 36 आकडा आहे
गर्व आहे सनातन धर्मावर जात, पंथ, लिंग याला स्थान नाही पण खंत या गोष्टीची वाटते आपण आपल्या धर्म संस्कृती बद्दल जाणूनच घेत नाही वेद, उपनिषद याचे अध्ययन करत नाही 😢🚩🙏
ब्राम्हण नी वेद सुस्कुत आणी मंदिर प्रवेश ला विरुद्ध करीत होते
mst joke mara re has re halkat has 😂🤣
😂😂😂
शेंडी वाल्यानी संनातण धर्मत जातीच्या भीती उभ्या केल्या.101 रुपये देणगी साठी
2000 varsh aarakshan khalle
देव, देश आणि धर्मावर ज्या वेळी संकट येईल त्यावेळी शास्त्र बाजूला ठेवून शस्त्र उचलले पाहिजे हे जरी खरं असलं तरी शस्त्र हे परकी्यांच्यावर चालवावे स्वकी्यांच्यावर नाही. 😊🙏
Ala motha shahana
हा व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद 🙏🏼. मला वाटलं हाणामारी फक्त आपल्या धर्मातच असते की काय? दुसऱ्या (खास करून ह्या) धर्मामध्ये पण हाणामारी असते हे एकूण त्या धर्माबद्दल चा आदर आज मनातून कमी झाला.
आदर व्यक्तीबद्दल कमी होऊ शकतो, धर्माबद्दल कमी करू नका
bhau ase nahi ekad case asu sakto karan sakle samjat Kai vignasantosi log astat
Jain lok swatahala khup bhari samjatat chikat kuthle
प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील।
एकदा कर्मवीर भाऊराव पाटील, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे वालचंद कोठारी,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत
5 रुपये चा चहा पाजतील 100 वेळ बोलून काढतील
@@Kbhft प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील।
@@rishabhgundecha308बरोबर आहे तुमच
जैन लोक म्हणजे मेरा काम बनता भाड मे जाए जनता
प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील।
एकदा कर्मवीर भाऊराव पाटील, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे वालचंद कोठारी,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत
Corona च्या महामारी मध्ये बरेच जैन संस्था ने मदत केली लोकांना, हेच नाही तर यापुर्वी बरेच वेळा लोकांना मदत करतात.
जैन लोकांचे खायचे दात वेगले वं दाखवायचे वेगले
👌 insights
My country is great
जय जीनेंद्र
I support Digambar Jains ! The Shewatambar Jains are trying to push their beliefs as they are rich!
जय श्रीराम.
अरे पण भगवान मूर्ती तर दिगंबर अवस्थेत दिसत आहे तर मग हा वाद का चालू आहे?
त्यांनी भगवान बुद्ध स्विकारावा
मला जैन धर्म बदल माहिती नाही. पण हे गुजराती आणि मारवाडी हावरे आहे. हे मात्र कळाल मग ते हिंदू असो का जैन. मराठी समाजाने या लोकांना वेळीच ठिकाण्यावर आणला हव.
प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील।
एकदा कर्मवीर भाऊराव पाटील, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे वालचंद कोठारी,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत.
काहीक दिवस अगोदर पाहिलं नं तुम्ही, मुंबईतच मराठी माणसाला नकार देणारे गुजराती। किती राडा झाला त्या माजोरड्या गुजरात्यांमुले
दोन्ही पंथानी एकत्र बसून मार्ग काढावा पण तो प्रयत्न विफल झाला आहे तेव्हा त्यांनी मंदिर एकमेकांच्या संमतीने वाटून घ्यावेत व त्या त्या पंथाकडे त्याची पूजा अर्चा सोपवावी.एकमेकांशी वाद घालून मारहाण करून काही उपयोग नाही.एकीने राहणे केव्हाही चांगले व सर्वांच्या हिताचे आहे.माझ्या माहिती नुसार जैन व्यापाऱ्याने सिख पांथासास्थी इतिहासात नाणे पसरवून त्यांचे हौतात्म्य झालेली जागा मुघल बादशहा कडून विकत घेतली होती.असे असेल तर जैन समाजाने की जो पर्युषण पर्व असताना माफी मागतात चुकीची ..आपल्या झालेल्या .... तेव्हा प्रेमाने ...परमेश्वर एकच आहे याची जाणीव ठेवून वागावे
जैन धर्म पहिल्यापासूनच शांतताप्रिय आणि अहिंसावादी आहे त्यांच्यामध्ये मतभेद असणे हे पुढील पिढीसाठी सर्व प्रश्न शांततेने सोडवता येतात मी स्वतः एक दिगंबर जैन असल्याने अशा गोष्टींबद्दल खेद व्यक्त करते 🙏🏻😔
Good information 👍
Ardhavat mahiti.
माझे गाव, शिरपूर जैन
दिगंबर जैन कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने असून ते शांतताप्रिय आहेत. बाकी बाहेरून आलेले लोकच जास्त वाद घालत असतात.
तू तुझ्या इस्लाम धर्मा त काय चाललय ते बघ, तुमचे पूर्ण आयुष्य एकमेकांना मारण्यात गेले
मी दिगंबर नाही v swetamabrhi nahi पण होणाऱ्या घटनेचा निषेध करतो कारण दुसऱ्या धर्मियांची मदत घेऊन वाद करणे शोभत नाही आपसात बसून मार्ग निघू शकतो असे माला वाटते
Jai jinendra
फक्त आणि फक्त हिंदू आणि हिंदुत्व 🚩
जय श्री राम 🚩
Me digambar Jain panthacha ahe pan shwetambari log amachavar attyachar karat ahe dada tyancha mandir nahi ahe tari pan dadagiri 🙏🙏🙏🙏
भाऊ जय जिनेन्द्र
आपण जर आप आपसात लढत राहिलो तर जे आपले उरलीसुरली तीर्थ आहेत ती देखील राहतील की नाही माहीत नाही
भगवान पार्श्वनाथ आपले सगळ्याचे आहे,आपली फक्त पूजा पद्धती वेगळी आहे बस बाकी काही नाही,मी असे नाही म्हणत आहे की जे चालले आहे त्यात स्वेतांबर बरोबर आहे की दिगंबर,पण फक्त ह्या तून एकच होईल की एकतर स्वेतंबार जिंकतील किंवा दिगंबर जिंकतील पण मात्र जैन हारेल बाकी काही नाही.
Te saglyanvarach atyachar kartat dada
@@rishabhgundecha308 mi fakt jain aahe aapli loksankhya sagli milun aardha takke pn nahi aaaplyach deshat nani tyat ase tukde karun aapn apla samaj sampawnar watatay , ekikade apn aaplyatach lagn karat nahi jain muli dusrya dharmiy poransobat palun jaun lagn kartayet , 2 ghatna mazya gavala mazya gallit zalya aahet ajegoan , tal. sengoan, dist, hingoli
@@rishabhgundecha308 mi fakt jain aahe aapli loksankhya sagli milun aardha takke pn nahi aaaplyach deshat nani tyat ase tukde karun aapn apla samaj sampawnar watatay , ekikade apn aaplyatach lagn karat nahi jain muli dusrya dharmiy poransobat palun jaun lagn kartayet , 2 ghatna mazya gavala mazya gallit zalya aahet ajegoan , tal. sengoan, dist, hingoli
आता आमच्या देवाचा अपमान कोणत्या पंथाने केला आहे .श्री दत्त महाराज यांचा फोटो खुर्ची वरून लोटून पडण्याचा प्रयत्न केला कोणत्या पंथाच्या गा* माज आला आहे तुमच्या
😢😢😢🥺🥺🥺😭😭😭
मनुष्य कितीही समाजशील असला तरीही तो एक प्राणीच आहे, हे तो स्वतःच वेळोवेळी सिद्ध करून देतो.
देवाने दाखवलेल्या सदमार्गावर चालण्यापेक्षा लोकांना त्यावर अधिकार आणि अहं दाखवण्यात जास्त रस असतो. आणि हे सर्व धर्मात वास्तव आहे.
सध्या अध्यात्म खूप पसरलंय फक्त त्याची खोली मात्र कमी झाली आहे. उथळ झालंय ते..
भगवान महावीर सर्वांना सद्बुद्धी देवो..
मुळात जैन धर्म नव्हे जैन समाज आहे.
जसे लिंगायत समाज, जैन समाज इत्यादी...
असे अनेक समाज सनातन धर्माचाच अविभाज्य भाग आहे..
Ya research sathi Nobel Prize milayla pahije
mahitacha abhaw. Jain ha Dharma aahe.
Tula jain shabdacha , jin shabdacha arth samajto ka...
Tu kon tharavnara jain dharm ahe ki nahi ? Tu jainancha param aradhya daivat naahi ..
मी प्रत्येक वेळेस आपले नवनवीन व्हिडिओ बघत असतो आपण मुद्देसूत विषयांची मांडणी करता व आपले मत प्रदर्शित करतात परंतु आपण म्हटलेल्या एका विषयावर आपली कान उघडणे करणे व समाजातील लोकांना खास करून हिंदू समाजातील लोकांना समजून सांगण्याचा एकच प्रयत्न आहे की गिरनार हे जैन धर्मियांचे आहे असणार आणि राहणार सुद्धा आपण जबरदस्तीने कुठल्या गोष्टींवर ताबा मिळवणे हा जर आपला झेंडा असेल तर तो संपूर्णपणे चुकीचा आहे आणि त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो अशा प्रकारे कोणाचे तीर्थक्षेत्र कब्जा करणे व त्यावर आपला अधिकार सांगणे हे संपूर्णपणे चुकीचे आहे जे लोक अतिशय उत्तम कमेट देत आहे त्यांनी आपण आपल्या समाजातील कुठले चांगले काम करतो कोणासाठी किती काम करतो आणि कुठल्या प्रकारची मदत आपण दुसऱ्यांना करतो याचे थोडे तरी करावे अवलोक पण करावे आणि मग दुसऱ्यांना बोलावे असे कित्येक उदाहरण आहे की जैन समाजाने प्रत्येक गोष्टीत समोरून जो सामाजिक कार्य केले आहे ते वाखाण्याजोगे आहे राहिली गोष्ट वाशीम येथील शिरपूर येथील घटनेची त्याकरिता आम्ही सुद्धा खेद प्रकट करतो ज्या काही गोष्टी होत आहे त्या समाजाला लांच्छनास्पद आहे व यामुळे समाजाचे सामाजिक आर्थिक दृष्टिकोनाने नुकसानच होणार आहे हे आम्हाला समजते
प्रकाश आंबेडकर साहेब खर बोलले होते,
बर वाटत असे स्वताला वेगळे समजणारे अतिशहाणे लायकिवर आले की
Hona...
एक नंबर
😂😂😂tuje sagle subsidies Jain bharto evda lakshat thev!
level lagte mitra itha paryant yayla... sod tuz nashib nhi
Barobar
जैन समाज वरकरणी अहिंसा दाखवतो, पण सर्वात जास्त हिंसक, जातिवादी जैनच आहेत.
जैन जातीवादी कसे ?
तुमच्या माहिती साठी सांगतो जैन धर्मात कोणतीही जात प्रथा,परंपरा नाही
प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील।
एकदा कर्मवीर भाऊराव पाटील, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे वालचंद कोठारी,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत.
SaglyAt mothe hinsak, lokana lubadnare, pilavnuk karnare, bhikari, chor he jainach aahet. Digamber jain khare asatil. Dhanya cha tutavada karnare jain marwadi, Garib shetkaryanche Shoshan kartat
@@rishabhgundecha308 पंचम काय आहे ? भयानक जातिवाद आहे जैन समाजात.
Wah re jaatiwadi😂
शहा आणि लोढा हे मंत्री आहेत म्हणून मराठी दिगंबर जैन लोकांवर अत्याचार होतोय
Bhau, aapan sarv jain. Lord Mahavir is god for Digambar and swetambar. Our new generation may get away from becoming religious if we get into such quarrels. Is pooja more important than our unity. We need to have introspection.
Exactly, मागे त्या लोढाने CM फडणवीसच्या जागी सही केलेली आणि फाईल मंजूर करून घेतली तेव्हा फडणवीस सुद्धा गप बसावं लागल. तरी मोटा भाईने फडणवीसच्या बांबू घातलाच
भाऊ हे वाद खूप जुने आहेत आत्ताचे नाहीत एकमेकांच्या मंदिरात जाता येत नाही त्यांना
@@Bahire123 wrong Sir. We r regularly going Digambar temple nearby. There is no such enmity. I like simplicity of God.
In talasari @ gujarat boarder I witnessed all 3 stream sadhu mahatma in one temple. While vihar digambar sahebji and even sthanakwasi Maharaj incidentally came and had go Chari (food) with their rituals. We all r human being. Lord Mahavir has stated you need to have Anukampa on Even smallest of living thing be it animal or trees.
I even get astonished to see Digambar jain businessman in such a good position in even delhi and north India market.
@@paragshah3680 भाई शिरपूर ची गोष्ट सांगत आहे मी तिथलाच आहे बाकीचं काही माहित नाही
कराड मधील 'समता पर्व समिती' उपोषन ची बातमी दाखवा.
मुंबई त जैन धर्मीयांची बरेच सामाजिक संस्था ( अरोग्य सेवा, शालोपयोगी वस्तू, अन्नधान्य ची भंडारे ना फायदा ना तोटा)आहे.आणि निस्वार्थी काम आहे.
त्यांना मनापासून धन्यवाद💐
सगळे लोक सारखेच
Paisa sathi he lok kontya hi tharala jatil
प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील।
एकदा कर्मवीर भाऊराव पाटील, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे वालचंद कोठारी,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत
Khar ahe
@@gautam914 प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील।
एकदा कर्मवीर भाऊराव पाटील, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे वालचंद कोठारी,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत
काही माहिती नाही तर फालतू बोलू नको. पैसा साठी नाही तर आस्था श्रद्धा करत आहे. पैसा साठी तुझा सारखे भिकारी नाही आहे आम्ही जैन लोक.
Jain bhikari , lokan kadun kapade , chapla sagale magtat. Wali Jara chashma lav, Bharat Tala mtha bhikari jain aahe, me tula bhikari bolale nahi , pan tuza bhuddhi cha bhikarde Pana kalala. Bhikari kuthale
प्रत्येक धर्मात चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात. पण इथे फक्त जेन धर्माची बातमी पाहून अनेक जण न विचार करता वाट्टेल ती कमेंट करतायत . दुसऱ्या ला स्वार्थी, कंजूस बोलण्या अगोदर
आपल्या धर्मातील कमी शोधून ते दूर करायचे बघा . आणि जैन धर्म
किती समाजपयोगी कामे करतो,
दान करतो याची माहीती घ्या ।
मी श्र्वेतांबर जैन आहे, तुम्हाला advice आहे की अर्धवट knowledge घेऊन व्हिडिओ बनवू नका, आधी ग्राउंड रिॲलिटी ओळखा, आणि थोडे general knowledge घ्या!