दगडफेकीच्या घटना, Sambhajiraje Chhatrapati आणि ५०० जणांवर गुन्हा, विशाळगड आंदोलनावेळी काय काय घडलं ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
- #BolBhidu #VishalgadEncroachment #SambhajiRajeChhatrapati
मागच्या काही दिवसांपासून विशाळगडावरचं अतिक्रमण हा मुद्दा माध्यमांमध्ये जोरदार चर्चेत आहे. कोल्हापूरमधल्या सकल हिंदू समाजानं विशाळगडाच्या पायथ्याशी महाआरती करत आंदोलन केलं. संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून विशाळगडवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलनाची हाक दिली गेली. या सगळ्या घडामोडींनंतर विशाळगडावरच्या मलिक रेहान दर्ग्याचा इतिहास चर्चेत आला. याआधी झालेली आंदोलनं, २०२२ मध्ये हटवण्यात आलेली पायथ्याची अतिक्रमणं यांची चर्चा व्हायला लागली. संभाजीराजे छत्रपतींनी १४ जुलैला विशाळगडावर जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळं १४ जुलैला नेमकं काय होणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं.
त्यानंतर दुपारच्या सुमारास बातम्या येऊ लागल्या त्या विशाळगडावर दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या. संभाजीराजे छत्रपती हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत विशाळगडाकडे गेले, नंतर त्यांना सरकारकडून आश्वासन मिळालं, पण आंदोलन, दगडफेक, जाळपोळ याबद्दल काय दावे केले जात आहेत ? संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा का दाखल झाला आहे ? सगळं काही विस्तृतपणे जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
गुन्हा तर आतापर्यंत अतिक्रमण करण्यास जबाबदार ठरलेल्या अकार्यक्षम तहसिलदार,पुरातत्व अधिकारी आणि प्रशासन अधिकारी यांचेवर ही झालाच पाहिजे !
ह्याला जबाबदार कोण ?
ekdam barobar aahe
ekdam correct!
th-cam.com/video/wi_ODr5KUQw/w-d-xo.htmlsi=S4M8ASGS4Qhi4kow
राजकारण सोडा..आपण सर्व हिंदू एकत्र या आधी..❤
Ho jay shree ram 🚩🙏.
The whole essence of Hindutva is unknown to most of us. We can be united as a religion but will always be divided owing to cultural beliefs. These beliefs are hard to topple as those have been passed through generations and now become our habits, behaviour and attitude. The reason why that oneness will NEVER BE achieved by Hindus, anytime.
Aare baba ha sambhaji raje bhosale aapli bhakri bhajtoy kahi garaj nahi hyancha magha magha jaycha aapla kaam dhanda bagha
@@ashirwadshinde280 काम धंदा बघा..तू आपल काम कर..
BJP चे पाद्रे हिंदु नकोत
संभाजी राजे छत्रपती
उत्तम मोहीम आहे,
सुरक्षित रहा भावांनो, काही हि असं करू नका की कोणाचं जीव धोक्यात जाईल.
सर्व तिथे उपस्थीत असलेले आणि अडचणींनी मुळे न आलेले शिवभक्तांचा, पूर्ण महाराष्ट्राचा, देशाचा राजे तुम्हाला
🚩 " *बिनशर्त पाठींबा आहे* " 🚩.
उदयनराजे शिकून घ्या असे डेरिंग करायला लागते नुसती कॉलर वरून नाही जमत
Kaay combination aahe, vadil tya pakshat jya pakshacha neta hindu na shivya ghalto aani mulga hindu chya khandyavar banduk thevun, swatachya pakshacha fayda karun ghet aahe...😂😂
Satara madhe chandan vandan ya killyav sudhha atikraman zhale ahe Ani mothi masjid बांधली आहे तेथील स्थानिकांनी महादेवाच्या मंदिराचे बांधकाम करताना त्यांच्याव गुन्हा दाखल झाला पण उदयनराजे कोठे दिसले नाही ते फक्त नावाचे राजे आहेत एक काम सुध्धा होत नाही आणि छत्रपतींच्या लायकीचे सुध्धा नाहीत
@@factsbazziविशाळ गडावर उदयनराजेची जमीन नाही किंवा विशाळगड सातारा संस्थानाच्या अधिपत्त्त्यात येतं नाही. आणि सरकार पण त्यांचेच आहे मग सगळया विरोधी भूमिका कश्या घेतील.
💯 barobr aahe
छत्रपती आहेत ते ..जरा मर्यादा ठेऊन कमेंट करा 😠 🙏जय महाराष्ट्र 🚩
पहिले हिंदू जाती भेद करायचे आणि आता हिंदू संघटना भेद करायला लागले आहेत..🙏 काल देशाने हिंदूंच रौद्र रूप विशाळगड वर पहिले कारण हिंदूंची सहन करण्याची क्षमता आता संपली आहे ही तर आता सुरुवात आहे धन्यवाद रवि दादा..💪🚩🔥 जय भवानी जय शिवराय हर हर महादेव…🔥
काल जे संभाजी राजेना विरोध करत आहेत ते भाजप चे हिंदुत्व वादी आहेत
हिंदू जातीभेद करतात भावा 🌱🌱
@@amarsawant9361सगळे नाही करत, मी हिंदूत्ववादी आहे मी कधीही नाही केला जातीभेद .
जय श्रीराम 🚩
@@Bharatyodhhaबरोबर👍
Falatu gruh khat Ani paise khanar khat
जाळपोळ करून ,दगडफेक करून सकल शिवभक्तांना अडकवण्याचा प्रयत्न काल काही लोकांनी केला
#राजे संभाजी छत्रपती आपल्या पाठी ठामपणे उभे आहेत🚩
आधी सगळीकडे अतिक्रमण करायची आणि ती मोकळी करायला लागले की बोंब ठोकायची....
जोपर्यंत अतिक्रमण होत राहतील तोपर्यंत परिणाम भोगावेच लागतील ...
इतके दिवस हे अतिक्रमण दिसत नव्हते का ? कि अचानक उगवलं ! मग हिंदूची देवळं कुठल्या लिगल जागेवर बांधली आहेत ?
@@dasharaththarali2187जिथे illegal astil ti padun bhimtya
Sadya Maharashtra madhe asa watawara ahe ki muslim is not treated as indian. Even police officer is saying ek vishishta samajachi loka. India and indians mentality will never developed. Some one from poltical will always control a certain group of minds. When a permission is not granted for protest still mobs gathered. It seems like intention to create a ruckus. Hope police will intervene and take action who is wrong.
@@raman87910 please read history...
@@prajwal_khagodar ti pad nuste bomblu nakos karun dakhav.
Swatch Ghar liegal hai Tue check kar
अतिक्रमन काढलच पाहिजे काय गरज आहे यांना थारा देऊन गडकिलले राखले पाहिजे 🚩
Laudya 3km aslelya gavat tujya bapani atikraman kadalay ka😊
@@user-hy7jp5gg8llaandya jashas tase milel
Rahul तुझ्या आई वर दिवस रात्र चढत होते का ते लोकं
Are Tuzya aai chya gandi madhi pay to bolat ahe Vishalgada vrch akrman kadhl pahije 😊@@user-hy7jp5gg8l
100% बरोबर आहे याला सरकार जबाबदार आहे
आई भवानी शक्ती दे..विशाळगडाला मुक्ती दे..
आई भवानी मातेला फक्त शक्ती मागायची
दर्ग्याला मुक्ती आपण द्यायची
जय भवानी ❤
@@AjitkanaseOfficial1008 सज्जनगड? सिंहगड? तिथले बामणांचे रिसोर्ट?
Ayi bahin la marla tumhi amchi ani jay bhawani boltat lajwati ahe ka tumhla ........kashla bolta jay bhawani .....tumchya tondat changla nhi watat jay bhawani cha nav.........jay maharashtra
@@abdulmirza8549killya vr ti masjid ch ky kam re shemnya
@@abdulmirza8549हरियाणा मधे मंदिराला घेरून बायका मुला ना मारहाण केली.तेव्हाचे जे नारे देत होता ते शोभत का
या सगळ्यात रवी दादा पडवळ ज्यांनी पुण्यातून विशालगड पर्यंत पायी चालत जाऊन शिवभक्तांना विशालगडवर येण्याचं आवाहन केल त्यांना सर्व जण विसरून गेले. त्यांचामुळे च तिथं एवढे शिवभक्त आले🙏🥲
विशाल गड मुक्ती झालीच पाहिजे, जिहाद्याच अतिक्रमण इथून पुढं चालू देणार नाहीत..
हर हर महादेव 🔱🚩
Tujhya aaich bhok
😂😂😂😂
मौलाना उद्धव खान नाराज होतील असे काही करू नका जय महाराष्ट्र
@@karankirtishahi4181 landya tujha aaicha chawa aahe ki tu landyachi paidais aahes ??
@@avinashmahajan699त्या खानाला तर ह्या निवडणुकीत त्याच्या मूळ गावी अफगाणिस्थान ला पाठवायचे
चिन्मय एकच नंबर माणूस आहे.. समाचार पत्र व्यवस्थितपणे सांगणे..
आमची जात फक्त मावळ्यांचीच 🚩🚩🚩
जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩
संभाजी राजे खरच एक उत्तम राजे आहेत.
ते कुणाच्या दावणीला बांधलेले नाहीत.
त्यांच राजा म्हणून एक स्वतंत्र अस्तित्वआहे कोल्हापुरात.
( आणि महत्वाचं म्हणजे ते पूर्ण वेळ शुद्धीत असतात )
😂
एवढं मोठं अतिक्रमन होईपर्यंत पुरातत्व विभागाचे अधिकारी कुठं मरून पडले होते?
छत्रपतींचा विजय असो.
एकतर ते स्थानिक नाही....अतिक्रमणकारी आहेत...शब्द योग्य प्रकारे वापरावा....नम्र विनंती...
are bhaade vishal gad pason 4 km door ahe gaon tithe kasla aatikraman
उदयनराजे राजे तुम्ही या राजांच्या जरा आदर्श घ्या !फक्त दारू ढोसू नका!
😂😂😂😂😂😂
उदयनराजे यांनी नुसता पाठिंबा दिला ना गडावर एक घर रहाणारं नाही
@@qualitysarees9420पण असे होणार नाही
@qualitysar😂😂ees9420
@@qualitysarees9420आदि त्याना बार मधुन बाहर पडू द्या
अतिक्रमण केल्यावर असाच होणार, बरो बर केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
भाजपच्या दावणीला बांधलेले उदयनराजे कुठे गेले?
delhi
Apli layki ahe ka raje varti bolaychi te pahile bagav nantr pude kahi bolav
हा म्हणजे दाद पण माग नये काय?
बीचाऱ्याने विचारला तरी तू विचार ना एवढं बोलतो आहे तर@@kirandhangar2903
हिरव्या लाळघोट्या तू कोणाच्या दावणीला बांधलाय मग?
@@kirandhangar2903काय केलं मराठ्यांसाठी कुठे तरी पिऊन पडतं ते
कुठलंही अतिक्रमण हे सरकारी आणी राजकारण्यांच्या आशीर्वादानेच होते हे सर्व जनतेला माहित आहे! !!
अतिक्रमण हटावलंच पाहिजे...
आम्ही नेहमी तुमच्या सोबत आसू राजे..... 🚩🚩
मौलाना उद्धव खान नाराज होतील जय महाराष्ट्र
गजापुर मध्ये कोणते अतिक्रमण होते?काय बोलतोय.फक्त हिन्दू मुस्लिम करा
@@sohelmulani8609 Are kay boltay madhye kolhapurat eka school Bus var dagad phek Keli tyaveli khute gelat tumhi. Are thumhi kahihi karu shakta pan aamhi kele ke dangal hote. Are to aatankvadi vishalgadavar aalach kasa tumchi saat naslashivay to aatankvadi kolhapurat aalach kasa aani evdhya divsapasun shantatet hot hote pan te tumhala patle nahi mhanun he honarach hote aani ase kahi parat zale tar parat marathe gappa basnar nahit
मग कोल्हापूरच्या हिंदुत्ववादी संघटना fkt मोदीला support करायचा असला कीच पुढे येतात काय
Mg yani tyancha vadlana khangres chya tikitavr ladhavla navta pahije .
@@king-mv3li अच्छा म्हणजे भारतीय जुमला पार्टी कडून काम केलं तरच हिंदुत्ववादी संघटना शिवरांच्या गडकिल्यासाठी समोर येणार.
म्हणजे शिवरायंपेक्षा BJP मोठीं वाटली
खरंच अंधभक्तीत लोक कोणत्या थराला जातील आहेत
@@king-mv3liप्रत्येक वेळी हिंदूंना भाजपच्या दावणीला का बांधता. हिंदू म्हणजे भाजप .....
अगोदर हिंदू कोण आणि काय हे समजून घ्यायला हवं. भाजप आपल्याला हवी असणारी भूमिका घेत हे चांगली गोष्ट आहे .आपण त्यांना राजकारणात पाठिंबा देऊ. पण त्यासाठी धर्म त्यांच्या हातात नाही देऊ शकत.
😂😂😂
भाजपाळलेली कुत्री आणि भाजप च्या इशाऱ्यावर चालणाऱ्या काही संघटना, आपल्या शिवाय दुसरं कोणी या लढ्याच नेतृत्व करत आहे हे बघवू शकत नाही आहेत, त्यांचा संभाजीराजें ना विरोध हेच स्पष्ठ करतो.
वेळ आहे सर्व हिंदूंनी एक होण्याची....🚩🚩🚩
आंदोलन करणाऱ्यांनी विशाळगड मुक्ती साठी आंदोलन करावे, कोणाच्याही मालमत्ते, चे नुकसान करू नये. जाळपोळ करणे, दगडफेक करणे , कायदा हातात घेणे या गोष्टी करू नये, कारण ही शिवरायांची शिकवण नाही.🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
Ti malmatta Chatt.Shivaji Maharaj chya malmatte var illegally ubhi hoti kiti divas sahan karnar .udya tumchya gharat muslim Yeun rahtil ntr mhantil mazcha Ghar kasa vatel
Muslim lokanna maraych hich shivkwan aahe ka maharajachi
Gap re 🍌@@user-mf5jl6hu8i
@@user-mf5jl6hu8i@user-mf5jl6hu8i Amchya jamini lubadun ghenaryana Muslima na Chatrapati Shivaji Maharaja ni marle ahe, mg toh Afzal Khan aso jyane Mandir todh le, Nahitar Sahita Khan jayala Pune madhe Lal Mahal madhe ghusun Marla.
Jayni chukiche kele ahe tyana.
औरंग्याच्या पापी औलादीचा खात्मा केल्याशिवाय खरे स्वराज्य येणार नाही.@@user-mf5jl6hu8i
स्थानिक नाहीत, अतिक्रमणकारी आहेत ते सांगळे ......मुक्ती तर होणारच....
निवडणूक सुरुवात झाली आहे आता फक्त हिंदू मुस्लिम दंगल घडवण्यासाठी प्रयत्न केला जातो
हि तर सुरवात आहे अबकी बार श्री मलंग गड ला मुक्त कराय आहे हिंदू पेटला तर काय होईल समजलं असेल जय श्रीराम जय शिवराय 🚩🔥
जळगवात railway var दगड फेक झाली काय कारवाई झाली
बारामती छा करामती gandikhali दबलेली media he nahi दाखवत eg Sam Tv शरद पवार चे channel ahe te
काय होणार ...किती मार खाणार हिंदू 😂....कधी एकत्र होणार आपण 😢
@@sauravrajput5456सरकार bjpch पण काय झालं की लगेच बारामती बारामती करता मग सत्ता त्यांच्या हाती दिलं तर काय वाईट होईल
@@swapnilpatil1550 अचानक दगड फेक झाली ना भाऊ ..!आता कारवाई करतील ना ते त्या प्रकरणाची शाह निशा करून नेमके त्यांना कोणी भडकवल आणि ज्या ज्या समाज कडकांनी केली त्या area तल्या सगळ्यांवर होईल कडक कारवाई.
@@swapnilpatil1550 गुन्हा दाखल झाला आहे मी पण जळगांव च आहे
हिंदू एकजुटीचा परिणाम 🚩हा नेहमीच चांगला असतो.त्यामुळे हिंदूंनी नेहमी एकजूट राहावे👏
अतिक्रमण लवकर काढले पाहीजे
जय शिवराय 🚩
मौलाना उद्धव खान नाराज होतील असे काही करू नका जय महाराष्ट्र
विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे....
जीव लाऊन देऊ त्यासाठी
जय भवानी... 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
गझापुर हे गाव गडावर नाही ते विशाळगडा पासुन लांब आहे तरी मावळ्यांनी असे वागु नये कारण गाव लांब आहे काही वैयक्तिक कारणास्तव या समाजाला टार्गेट करु नये गडावरची अतिक्रमण काढावे त्याबद्दल वाद नाही पण कुणाच्या घरावर दगडफेक करणे योग्य नाही
You are Right Bhau ❤❤❤❤❤
Masjid var humala kela gandi aahet tummi he sidh tummi babri aani Aaj gajapur mde dakhvoon dilay jar vishalgad mukt karaich aahe tikde kara je stanik aahe tyana ka dosh dila aani nuksan kel tras dila bola
@@zuber828गजापुर चा आजूबाजूचा परिसर हा दाट जंगलाचा आहे तिथे फक्त आदिवासी लोक आणि वनविभाग च्याच जमिनी असु शकतात मग तिथे मुस्लिम कोठुन आले.तिथे पण अतिक्रमण असू शकते. तिथे गजापुर मध्ये पण ते खोल्या भाड्याने देत होत असे मी ऐकले आहे
आला का पुळका
@@Pinutinu2869 tuja navatch kalat ahe ki tu balish budhi cha ahe ithe vad vivad karun kahi milnar ahe ka he tujasarkhyana nahi kalnar
सखल हिंद चे दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय
जे काम सरकारला करायला हवे ते सामान्य लोक करत आहेत.सरकारने स्वतः लक्ष दिलं असत तर ही वेळ आली नसती.
हेच काम सरकारने केले असते तर तूम्ही सरकार हिंदू मुस्लिम समुदायात तेढ निर्माण करते असे म्हणता...
@@aniketkhambayatkar5314 हो काही लोक आहेत तसे पण अतिक्रमण कोणत्याही धर्माने केले तर ते काधावेच लागेल.मागे उत्तर प्रदेश मध्ये मंदिर ही अतिक्रमणामुळे काढावे लागले होते.या गोष्टीवर धर्म आणून चालणार नाही.
@@shrivardhankamble9270 हिंदू लोक प्रत्येक वेळेसच सरकारच्या कोणत्याही धोरणाला पाठींबा देतात परंतू मुस्लिम धर्माचे लोक हाच उदारपणा घेताना दिसत नाहीत...
जो पर्यंत मला माझा खरा इतिहास समजणार नाही....तो पर्यंत मी भविष्याच नियोजन करून वर्तमानकाळात सुखाने जगूच शकणार नाही....!🌹‼️जय शिवराय‼️🌹🙏🙏
स्पष्ट बोलत जा😅
तो प्रत्येक आवाज चिरडला जाईल जो स्वराजाचा वीरोदात आसेल ,,,,जय शिवराय 🚩🚩🚩🚩
काँग्रेस मध्ये असून पण आंदोलन करत आहे
अभिमान आहे तुमचा
स्वराज्य पक्षाचे आहेत राजे ❤
नवीन पक्ष काढलाय त्यांनी म्हणून तर एवढी उठाठेव चालू आहे😂 मुस्लिम द्वेष पेरल्याशिवाय आणि असले धंदे केल्याशिवाय पक्षाचा कसा प्रचार प्रसार होणार
Tyncha स्वतंत्र पक्ष आहे स्वराज्य पक्ष
*मुस्लिम मावळा सिद्धि हिलाल ने शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी स्वतः ची पाच मुलं कुर्बान केली त्याची आज चांगली परतफेड मिळाली समस्त मुस्लिम समाज सदैव ऋणी राहिल.*
मग अतिक्रमण कशाला करायचे, कायद्याने रहा...कोणी धक्काही लावणार नाही...हा पाकिस्तान नाही minority समाजाला उगाच त्रास द्यायला...
barobar ahe tuz dada pn he sagal baherun yenarya lokanmule hot ahe je hydrabad Ani Karnataka muslim ahet
छत्रपती संभाजी महाराज यांचे पण लक्षात राहिल. समजल
ते उद्या कुठे 90 पित फिरत आहे 😂😂
Pakya baddal bolu nako 😂
दादा तुम्ही majidi चा इतिहास बरोबर सांगता पण विशाळगड चा का नाही?
सांग?
हा चॅनल डाव्या लोकांचा आहे
सिंहगडावर पण टिळकांचा बंगला आहे. तो देखील पडला पाहिजे.
@@inn1145 अगदी बरोबर
Tuni bandla kaa
मी सातारचा आहे पण मी मुजरा फक्त छ संभाजी महाराजांना करतो
🚩जय शिवराय 🚩
हिंदूंनो एकत्र या ❤🚩⚔️
माणूस सत्ता गेली की विरोधात जातो... संभाजी राजे राज्यसभा खासदार होते ६ वर्षे... आणि १५ वर्षांनी विशालगडावर गेले.. आणि आता क्रेडिट घेत आहेत...
क्रेडिट फ्कत इतके वर्ष लढा असलेल्या कार्यकर्त्यांचा आहे
Ho
छत्रपती हेच आहे credit इतक्या दिवसात झालं नाही ते 2 दिवसात झाले
बरं लवकर आठवलं तुम्हाला जाळपोळ झाल्याशिवाय बातम्या काय धंदा लावला प्रत्येक गडावर अतिक्रमण वाढतंय तुमचं चाललंय आपलं जाळं झाल्यावर😊 धन्य आहे मीडिया
चौथा स्तंभ फक्त नेत्यांची हुजरेगिरी करायला आहे
रवि दादा पड़वल 🙏🏻🔥
हिंदू- मुस्लिम, मस्जिद - दर्गा या गोष्टी करून काय साध्य करतो आहे आपण महाराष्ट्रात???
छत्रपतींनी आपल्या शत्रू ची समाधी सुद्धा स्वतः बांधिली होती. याची जाणीव असू द्या.
हे राजेंना कधीच प्रेरित नसेल.
गेली पन्नास वर्षे कोल्हापूरचे छत्रपती झोपले होते का? एवढी सगळी बांधकामं उभी राहात गेली आणि आता जागे झाले.
हे शिवभक करू शकणार नाही. हा preplan आहे कोणी तरी समाज कंटकानी हे केलंय
महाराष्ट्रातले सर्व गड किल्ले यांच्यावर कोणतेही अतिक्रमण नसावे आताचे मुख्यमंत्री यांनी विचार करावा जनतेला काही नको आपल्या राजांचे गड किल्ले वाचले पाहिजे गड किल्ले वाचले तर महाराष्ट्र वाचन जो मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गड किल्ले व महाराष्ट्र वाचवेल त्याला जनता प्राधान्य देईल
कॉलर उडवून चालत नाही...राजा रयतेचा कोल्हापूर करानी मनावर घेतले की नाही तटत
पण मौलाना उद्धव खान नाराज होतील जय महाराष्ट्र
तुला बायको लवकर चपाती देत नसेल पण 😂😂😂😂😂😂😂असू दे राग असतोच kuth tri काढावा लागतो 😅😅😅😅😅
घरे हे अतिक्रमण वाले बांधतातच कशी काय?
बांगलादेशी, पाकिस्तानी, रोहिंग्या घुसखोरी केली नसेल कशावरून? घरे बांधून देण्याच्या अगोदरच या सर्व लोकांची चौकशी झालीच पाहिजे. सर्व हिंदू समाजाने या बाबतीत जागरूक राहिले पाहिजे.
संभाजी राजे हे राजकारण गेलं उडत छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार दाखवा अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे राहील
Vishal gad atikraman mukt jhalach pahije jai shivray 🚩🚩
गड संवर्धन कायदा केला पाहिजे. व गडाच्या देखभालीसाठी एखादी सरकारी विभाग तयार केला पाहिजे.
उध्दव ठाकरे सरकारने 360 कोटी गड किल्ल्यांसाठी छत्रपतींशी बैठकीनंतर मंजूर केले होते त्याचे काय केले
Tumhala kay watate? 'Khokebaj Mindhe Sarkarne' te milun dile astil?
@@swapnilpatil8441bhikarchot vadapav sainik 😂😂😂
शरद पवार ने दाबले
जनाब उध्दवमिया शरदमिया खान😂😂😂
Plz yavr ek video banva
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥🚩
जळगावच्या रेल्वेवर झालेल्या दगडफेकीचे माहिती द्या
संभाजी महाराज छत्रपति असताना भिडे कधी झाले कलालेच नाही... 😢😢😢😢
Tras zala kay kelya
😊😊😊😊
आपण एक सत्य परिस्थिती दाखवली याबद्दल म्हणून गजापूर चा रहिवासी म्हणून आपल्या अभिनंदन करतो
राजकारण करण्यापेक्षा शिवभक्तनि एकत्र या आणि राजेंना साथ द्या 🙏🏻
पुरोगामी बगा कसा विरोध करतील आता .....
त्यांच्या च पक्षाचे शाहू महाराज खासदार आहे
त्यांचा मुलगा ने पुढाकार घेतला
पुरोगामी च लढतोय.. तुझ्या सारखे हांड गे घरात बसून फक्त एखाद पोरगं काढू शकतो..
@@Kattar_hindu_bramhan mag asu det apan tari todun taku dargah
कोण नाय करत झाट्या, चुकीच्या गोष्टीला चुकीचांच म्हणतो आम्ही. तुमी दोन तोंडे आहेत सत्तेसाठी धर्माचा वापर करतेत भुरटे.
@@Kattar_hindu_bramhandargah la khodun tithla khuda palvun lavu😂
अतिक्रमण हे विशाल गडावर आहे आणि ते हटवले पाहिजे यात काही शंका नाही परंतु गावामध्ये जे नाजूक केली त्याचा काय फायदा उगाच लोकांना फक्त एखाद्या विशिष्ट वर्गाला त्रास देणे हे का स्वराज्याची शिकवण
70 वर्षे माजवलं ज्याची सत्ता होती त्यांनी
He atikraman 70 vrshat zale tr magil 10 varsh zople hote ka sarv
@@dipakghadgeमौलाना उद्धव खान नाराज झाले असते जय महाराष्ट्र
@@avinashmahajan699 aani to Maulana fadtus aane Maulana minde n kay upali 7 varshat
@@dipakghadge २५ वर्षे मौलाना उद्धव खान भाजप बरोबर होता, तरी बरं, वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन मौलाना उद्धव खान वर खुप उपकार केले आहे म्हणून तर मौलाना उद्धव खान चे खासदार निवडून आले जय महाराष्ट्र
@@dipakghadge
वक्फ बोर्ड सारख्या तरतुदी काँग्रेस ने बनविले आहेत त्याचा एक भाग होऊन जातील ही अतिक्रमणे आणि आपण कोर्ट मध्ये पण जाऊ शकणार नाही त्या विरोधात.
चलो विशालगड हाक दिली पण काय करायचं तिकडे जाऊन हे सुधा स्पष्ट सांगितलं गेलं पाहिजे.. परिस्थिती कधीही हाताबाहेर जाऊ शकते.. आणि मूळ हेतू बाजूला राहून जातो
Nakali chatrapati .....
congress chi gulami
kay apekha karnar
@@rahuldesai8755 mg udyan raje ka nay kele kahii Satara mdhe koregav mdhe pn chadan fort vr ahee mg thith kaa nay kelr tyani sambhaji maharaj boltoy eikde
@@rahuldesai8755gapp tujhya aaaicha navra landya
जर अतिक्रमण केलं आहे तर त्याच्यासाठी कोर्ट आहे परंतु कोणाच्या पवित्र स्थळाला तोडून तेथील पवित्र ग्रंथ जाळून हा कोणता धर्म आहे
तुम्हाला भारताची कमकुवत बाजू चांगली माहिती आहे, त्याचा फायदा घेऊन तुम्ही अतिक्रमण करता कारण तुम्हाला माहिती आहे की कुठलेही सरकार तुमच्यावर कारवाई करणार नाही. आणि कोर्टाच्या कामाला खूप वेळ जातो तोपर्यंत जमीन हडपून मस्त मजा मारायची...आणि जरी सरकारने काही कारवाई केली तरी सरकार तुमची दुसरी सोय करून देईल...म्हणजे फुकट सरकारच्या पैशावर मजा.... सगळा देश ओळखून आहे तुम्हाला
Hi akkal Nupur Sharma la dhamki denarya lokana pan de
Tu aadi tith te aale kse te bg nantr pudhch vichar kar
Election मूळ चालू आहे.
विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय
आणखी काही वर्षांनी वक्फ बोर्ड सुद्धा दावे करेल आपल्या गडकिल्ल्यांवर...
Kashmir made hindu var hya prksha danger atyachar kele😂
राजे महाराष्ट्रच्या तरूण पोरानचा
भविष्यशी खेळुनका काल जे घडल
ते कायदेशीर झाल आस्त तर बर झाल आस्त🙏
We understand and support your point also.
पण अतिक्रमण हटवने सुद्धा फार गरजेचे आहे..
अतिक्रमण कायदेशीर नाही आणि जे बेकायदेशीर आहे त्याच्या विरोधात आहे तेच कायदेशीर.
Ha Raja nahi. Hyachyat maharajanche rakt nahi
जर अतिक्रमन् असेल तर 100% हटाव झालाच पाहिचे
@@ShaunakDeo-gs2prनसू दे जे अतिक्रमण हटवात आहेत ते राजाचे वंशज तुम्ही मुघलचे वंशज आहात असे वाटते.
सगळे आतीक्रमण हटवलै पाहिजे, गडाला सरकारी संरक्षण मीळाल पाहिजे 🙏🚩🚩
चिन्मय चांगल्या आपल्याबजूनी बोल फक्त ❤ लव्ह यू cusalman मुर्दा बाद
ओबीसी नंतर मुसलमान दलितांनो उया तुमचा नंबर
इलेक्शन साठी...कोल्हापूर चा एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न.
विरोधकांच्या डोक्यात नेहमीच निवडणुका... एवढेच जर तुमचे उध्दव ठाकरे भारी आहेत तर ते का नाही असले विषय हाती घेत? फक्त म्हणायला हिंदुहृदसम्राटांचे पुत्र...
दुसऱ्यांची घरे जाळणे कदाचित त्यांच्या तत्वात बसत नसेल.
@@riyajjamadar7361 बर मग तुमच्या तत्वात अतिक्रमण करणे बसते का ?
@@riyajjamadar7361 निरपराधी लोकांची घरे जाळण्याचा मी पण निषेधच करेल... परंतू खऱ्याला खरे म्हणायची ताकद आता तुमच्या साहेबात राहिली नाही...
वक्फ बोर्ड सुद्धा थोडे दिवसांनी आमच्या गड किल्ल्यांवर असेच अतिक्रमण करून दावे करत सुटेल.. मग काय काँग्रेस च्या कृपेने वक्फ बोर्ड ला कोणी कोर्ट मध्ये पण ठेचू शकत नाही. बसा बोंबलत मग.
सज्जनगड, प्रतापगड, सिंहगड, रायगड हे किल्ले पण अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे.
बघु किती शिवभक्त समर्थन देतात
तू मुक्त भारत करणार आम्ही
संभाजी राजेंचा विजय असो.
राजांनी गडाची रक्षा केली, त्याबद्दलचा खूप खूप आभारी
शिवाजी महाराजांनी हेच शिकवलं का ? अतिक्रमन हटवायची हिच पद्धत आहे का? कायद्याने केल असत तर काय बिगडलं असत.
भाऊ आडनाव सगळ सांगतंय आपल 😂
Ashi velach nasti yeudyaychi mg😡
कायद्याला फाट्यावर कसं मारावं हे तुम्हांला माहीत आहे, तर कायद्याला फाट्यावर मारणाऱ्यांना फाट्यावर कसं मारावं, हे आम्हांला माहीत आहे.
बेकायदेशीर अतिक्रमणे हे फक्त बेकायदेशीरपणे काढायची असतात.
@@Vick_G01 आता नावावर कर्तृत्व ठरवणार का तुम्ही.
दोन्ही छत्रपती घराणे व गादया पवित्र आहेत त्यांच्यावर कोण्ही टिपण्णी करू नये.
शिवाजी महाराज ♥️ , संभाजी महाराज ♥️, शाहू महाराज ♥️ खासदार छ . शाहू ♥️ ..
बाकी चे वंशज फक्त नावाला आहे.. टोल नाके , जमिनी , हिंदू मुस्लिम बास्स इतकेच माहीत यांना.. महाराज आले पुन्हा तर यांना कठोर शिक्षा देतील
आपल्या गड-किल्ल्यांना हा कर्करोग लावणारा एकच माणूस तो म्हणजे शरद पवार 😠.......
सर्व शिवभक्तांना नागपूरकरांचा पूर्ण पाठिंबा आहे 🙏🚩⚔️
उदयनराजे बहुधा झिंगलेले असावे असं ही त्यांना फक्त त्यांचं पडलंय कसलं स्वराज्य कसलं काय? जे चांगले संस्कार क्षम त्यांनाच लोकं पाठिंबा देतील. 🙏🚩जय शिवराय
होय r राजे झिंगलेले असतील पण तुझ्या घरचं देतोस काय भुरट्या
हेच संभाजी राजे भाजप ची राज्यसभा सीट मिरवत होते 😌😌
उदयन राजे ना ज्ञान देणार्या साठी आठवण
Jevha seat hoti tevha kahi Kam kele nahi, aata seat nahi tevha aandolan kartat. Ektar Chatrapati hi padvi lavu naye. Maharashtra government ne compulsory fort vachvnya sathi Kam kele pahije, hey vanshaj lok fakt bhav khatat, Kam nhi karat.
Tula Keti akkal ahi mahit ahi Chuitya
लोकांचा लोकशाही वरील विश्वास जिवंत रहावा हीच विनंति. कायदा हातात घेण्यापूर्वी लोकांनी विचार करावा. हे महाराष्ट्र आहे.
विशाळगड आणि इतर गडकिल्ल्यवरील अतिक्रमणे हटविली गेली पाहिजे ... सूरवात विशाळगड ...
मस्जिद,दर्गा आणि कब्रिस्तान यामर्फत मुस्लिम लोकांनी खुप ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे, ते कशासाठी..? सरकार झोपलय का..?🤬
मुस्लिमांनी अतिक्रमण विरोधात पण उतरले पाहिजे...
दर्गा पडली अभिनंदन 🚩
हे भिकार भनगे या राजांचा गू खायला कधीच चुकत नाहीत.. ज्यांना त्यांनी बाप म्हणून स्वीकारले आहे. 🤦
बापाची इजार फटलीये आनी म्हणे आंदोलन करायचं 👀 #JayBhavani #JayShivrai #JayParshuram
राजेंचा विजय असो
मी कुणाकडून नाही मी फक्त आणि फक्त शिव भक्त
विशालगडावर बंगालादेश तुन आले आहेत
तू पण नेपाळी दिसतोय नेपाळवर नालायक का काय😂
Please falatu lokana chatrapati bolun kharya chatrapatincha aapaman karu naye !!!
Kon ahes re tu.
@@B_Gosavi_Kolhapur. tu kon be...?
Tu kon aahes re fuktya
We love you ❤
Yuvraj chatrapati sambhajiraje
Tumchya mulech amchya rajanche jivant smarakacha etihas jivant rahil
Support raje 🔥🔥
संपूर्ण युवा मंडळ या मोहीम मध्ये सहभागी आहे . तरी युवांची हाक मान्य होने गरजेचे आहे
दंगल घडवून आणायची नंतर म्हणायचं अतिक्रमण हटवण्याची घोषणा करायची आता हे राजकारण सर्वसामान्य लहान मुलाला सुद्धा समजू लागला आहे
दया काकाला मत..
कार्यकर्ते नका म्हणु शिवभक्त म्हणा 🧡🧡