कृष्णाने का थांबवला नाही नरसंहार | Suhil Kulkarni | Analyser | Krishn | Radha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2023
- ------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar #AnalyserDivine #SwapnilKumavat
श्रीकृष्ण माझ अत्यंत आवडत व्यक्तीमत्व . जिथे जस आचरण पाहीजे तसेच ते वागले . आणि एवढे करून ते मात्र कुठेच गुंतले नाहीत . ना दुःख ना आनंद . अलीप्त
माझे पण महाभारतातील अत्यंत आवडते व्यक्तिमत्व श्रीकृष्ण अत्यंत व्यवहारी जशास तसे आणि सद् रक्षणाय खल निर्दणाय करण्यासाठी वेळ प्रसंगी तडजोड करणारा आणि वेळ येताच सगळ्यातुन अलिप्त पुणे बाजू ला होणारा श्रीकृष्ण❤❤
दुष्टाचा संव्हार व्हायला पाहिजे आणि सनातन धर्माचे रक्षण व्हायला पाहिजे हीच ईश्वरचरणी प्रार्थना राम कृष्ण हरी खूपच सुंदर विश्लेषण 🙏
दुष्टाचा संव्हार व्हायला पाहिजे आणि सनातन धर्माचे रक्षण व्हायला पाहिजे हीच ईश्वरचरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
लक्षागृहाचा प्रसंग द्रौपदी स्वयंवर होण्या आधीच आहे.
ज्या वक्तीने आपल्या अपूर्ण ज्ञान ने आपला मनातील शंका विशिष्ट भावनेने उपस्थित केली त्यांचामुळे आम्हाला ही गित्तेतील ज्ञान मिळते उत्तम भूमिका 🙏🙏🙏🚩🚩
अस्यने हे ऐकल्या नन्तर त्या महा भागास सद्बध्दी येइल से वाटते .
मी सहसा कुठे प्रतिक्रिया देत नाही, पण आज मला राहवले नाही, तुम्ही खूप छान पद्धतीने विषय मांडता आहात, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, तुमच्याबद्दलचा आदर वाढला, नमस्कार.
कारण भगवान श्री कृष्णा यांनी माहित होते की अधरम आति होईल म्हणुन त्यांनी नरसंहर नाही थांबविल
सुशील भाऊ🙏 तुमचे मनःपूर्वक आभार 🙏
अप्रतिम विवेचन. 💐
काय कमाल आहे नाही लोक देवालाही वाईट म्हणतात. किव येते अश्या लोकांच्या बुद्धिमत्तेची.
मान गये सुशीलजी अतिशय सुंदर विवेचन
आजही अविचारी माणसे ह्या जगात आहेत.त्यांना फक्त नसलेल्या चुका दाखविण्यात आनंद मिळतो.
राधे कृष्ण गोपाळ कृष्ण
केवळ आणि केवळ अप्रतिम विवेचन सुशील जी 🙏🌷
भारत भू सुपुत्र अमर हुतात्मा. राजीव दीक्षित यांना कोटी कोटी प्रणाम
मानवंदन भावपूर्ण .श्रध्दांजली
लोकं आजच्या चष्म्यातून महाभारत रामायणा सारख्या विषयांवर मतं व्यक्त करतात तेव्हा अशांची कीव येते.
ह भ प श्री सुशील महाराज कुलकर्णी जी
सुंदर धर्म व श्री कृष्ण विचार
सुशिल जी अतिशय प्रभावी विवेचन... आजच्या विषयाचे विवेचनाने माझया मनात तुमच्या बद्द्ल वेगळीच प्रतिमा तयार झाली ... खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुशिल जी
नमस्कार सर
आपण खुप छान विवेचन केल. समाजात अश्याच वृत्ती ची माणस जास्त असल्यानेच असे प्रश्न उपस्थित केले जातात. तुम्हीच मात्र खुपच स्पष्ट व समर्पक शब्दात उत्तर दिले,दिले.पण ज्यांना ज्ञान नाही त्यांना काय समजणार?
जय श्री कृष्णा🌹🌹🌹🌹
खूप छान कृष्ण लीला 🌹🌹🌹🌺🌺
खरचं त्या माणसाच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते
अहो बुद्धी नसलेली केवळ द्वेष मनात ठेवणारे दुसरे काय बोलणार? आणि असले बोलायला मिळते तरी हिंदू असहीश्णु फतवा काढणारे आणि गळा चिरणारे मात्र महान....असले बोकड मेंदू चे हे लोक..
.भगवंतांची इच्छा कायम रहावी. आधुनिक कौरवांची योग्यती सोय लवकरात लवकर भगवंतांनी करावी अशी प्रार्थना करूया.
खूप सुंदर विश्लेषण.
जय श्रीकृष्ण 🙏
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।” इस श्लोक में श्री कृष्ण कहते हैं “जब-जब इस पृथ्वी पर धर्म की हानि होती है, विनाश का कार्य होता है और अधर्म आगे बढ़ता है, तब-तब मैं इस पृथ्वी पर आता हूँ और इस पृथ्वी पर अवतार लेता हूँ।”
फार सुंदर विवेचन. अनेक गैरसमज दूर होतील. कदाचित समाजातील चांगले प्रवाह बल धरतील
अतिशय सुंदर विवेचन, धन्यावाद नमस्कार, हिंदी काव्याचा योग्य अभ्यास आणि संदर्भ हे अनपेक्षित !
सुरेख.राम कृष्ण हरी.जय हिंदू राष्ट्र.
किती छान आणि सुंदर भाषेत विवेचन केलं आहे तुम्ही... सादर प्रणाम तुम्हांला...
सखोल अभ्यास सुशिल आहे. ऐकायला खूप छान वाटते. संपूच नाही असे वाटते.🎉🎉
सुशीलकमार जी खूपच सुंदर,अप्रतिम.
वा वा शा वा वा
जय योगेश्वर जय श्री कृष्ण 🌹👃👃🌹🌹💐💐💐
जय जय राम कृष्ण हरी 🌹💐🌹🙏
अभ्युत्थानम् अधर्मस्य म्हणजे अधर्माची वाढ बाकी सर्व ठिक
कुलकर्णी सर फारच सुंदर.धन्यवाद.
उत्तम विष्लेषण 👏🙏
स्रियांवर अत्याचार करणाऱ्या कोणालाही लगेच मृत्यूदंड दिला जाण्याचा कायदा आला पाहीजे. रामायण आणि महाभारतातलं युद्ध घडलं ते अशा नराधमांना आणि त्यांना साथ देणाऱ्या समाजकंटकांना मृत्यूदंड देण्याकरीताच.
॥जय जय राम कृष्ण हरी॥
अप्रतीम अतिसुंदर साहेब..!!❤❤❤❤❤
Jay ho prabhu shree krishna ji ki
very nice analysis , Krushna is superb., far sighted, and a diplomat. Jai ShriKrushna!
Atishay सुंदर विवेचन. माहित असलेल्या गोष्टी पण परत एकदा ऐकायला छान वाटल्या.
Parfect Analysis ! Congratulations !!
राम कृष्ण हरी असे नास्तिक प्रत्येक युगात होते आता जास्त आहेत
छान. आवडल..
खूप छान अगती पटण्यासारखे स्पष्टीकरण केलेत ,धन्यवाद
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
अतिशय उत्कष्ट उपक्रम आहे.
खूप छान विश्र्लेषण.
जय श्रीकृष्ण!
खूप छान विचार मांडले
Ekdam uttam vivechan. Hats off to you sir.
फार सुंदर
छान, सुंदर स्पष्टीकरण.
जय हरी🚩
रामकृष्ण हरी
कुलकर्णी.... छान...
एक कल्पना सुचली..अशा गोष्टी लहान मुलांना समजेल असं सांगा.खरंच हो संस्कार हे लहान असताना झाले पाहिजे.सोबत इंग्रजी सबटायटल असू द्या.भाषा सोपी असू द्या.मधे मधे चित्र असू द्या..बघा जमवून घ्या.जरा जास्त मेहनत आहे..
खूपच सुंदर विश्लेषण
सुप्रभात, जय श्री कृष्ण
छान विश्लेषण. आवडले 😮👌👌
वास्तव मध्ये महाभारत स्वता भगवंताने जगाला संदेश देण्यासाठी घडवलं. ना त्यात कोणाचा मृत्यू झाला ना कोणाचा विजय झाला. तस पाहायला गेलं तर अस म्हणता येईल की देवाने स्वताच जन्म घेतला आणि स्वताचाच वध केला
Very good analysis sir
Hope you bring such type of chapters more more to enrich ourselves
सुशीलजी अप्रतिम विश्लेषण तुम्ही ह्या असल्या लिब्रांडू लोकांच्या फालतू कॉमेंट्स ना विचारात घेऊ नका.
पण पसायदानात मागितल्या प्रमाणे दुष्ट लोकांचा दुष्टपणा संपत नाही. जास्त माजलेत आणि आपल्याच धर्माला नावं ठेवतात.
कृष्णाला मी देव म्हणून पाहू शकत नाही एवढेच. मी कट्टर हिंदुत्ववादी असून मला शिव, पार्वती, गणपती, सरस्वती आराध्य आहेत! माझी वरची मोठी कंमेंट अवश्य वाचावी. कृष्णाला मी देव म्हणून पाहू शकत नाही एवढेच. मी कट्टर हिंदुत्ववादी असून मला शिव, पार्वती, गणपती, सरस्वती आराध्य आहेत! माझी वरची मोठी कंमेंट अवश्य वाचावी.आणि आश्चर्य वाटेल पण रा.स्व. संघाचा पण आहे! कौरव पण हिंदूच होते हो आणि दुर्योधन शिवभक्त होता. त्यामुळे ह्याचा संबंध हिंदुत्वाशी जोडू नका.
@@Gaganvihang तू कृष्णाला देव म्हणून पाहत नसशील पण आमच्या श्रद्धा आणि अस्थेला दुखवायचा अधिकार कोणी दिला तू दुसऱ्या धर्मावर बोल तुला लगेच सर तनसे जुदाच्या धमक्या येतील.
@@shobhatengaskar4242 तसे केल्याबद्धल क्षमस्व! उद्देश तो नव्हता. ह्यासाठीच मी मोठ्या कंमेंट मध्ये म्हटले ह्यापुढे मी कृष्णावरच्या व्हिडिओवर कंमेंट करणार नाही
@@Gaganvihang good thats like good boy 👍🏻👍🏻 आणि हेच अपेक्षित होते भावा तुझ्याकडून.
@@shobhatengaskar4242 🙏
Kulkarni dada lay bhari
Dhanny he tumche dnan ! Amhala "Kovid" parikshet ha kavya sangrah hota ! I salute U Sir !
खूप छान सुशीलजी🙏🏼👌👌👌
Jay Shrikrishna
Jai shree Krishna 🙏🙏
तो माणूस म्हणजे लिब्रांडूचा प्रतिनिधित्व करत असावा. ही प्रभूची लीला आहे. असो संहार होईल
साहेब (गुरुजी) आपणांस साष्टांग प्रणाम 🚩🙏
सत्यमेव जयते. जशास तसे बरोबर आहे.
सविनय राम राम!!
हे सर्व हिन्दू संस्कृति मध्येच आढलतील कारण मी तुमच्या पेक्षा श्रेष्ठ विचार करतो हि चुकिची भावना ठेवून आपले ज्ञान पाखण्ड सर्वाना प्रदान करण्याचा दृष्ट विचार अश्यापध्दतीन मांडत असतात .
असे फक्त आपल्यातच! इतरत्र असे भूमिका मांडल्या नंतर सर धडसे अलग होतात .त्यात यांची टरकते.
|| जय श्रीराम जय जय श्रीराम ||
भाऊ🙏🙏
श्री राम कृष्ण हरी🙏🙏🙏
बुद्धी भसट अशा माणसाला अशुद्ध म्हणतात
भाऊ🙏🙏🙏🙏🙏
वंदे मातरम् मतदारानो स न वि वि
कर्म केमिस्ट्री ने जेव्हा विवेक हरपतो कारण विध्वंस नशिबात
🇮🇳भारत भारतीय तनमन जिवनसे जुडो मातृभूमीसे🙏 जा ग ते र हो🙏 वं दे मा त र म🇮🇳
Totally agree. Fantastic speech
सुशील जी! आपण जे प्रवर्चन करता
त्यावरून सनातन हिंदू धर्म कसा श्रेष्ठ होता व आहे. हे लगेच लक्षात येते. परंतु काही आपलेच व बरेच ईतर धर्मांतील आपल्या धर्मा विरूद्ध
चुकीचा संदेश पसरवतात. अभ्यास करुन रास्त शंका नम्रतेने विचारल्या
तर ते क्षम्य असू शकते.
खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम पद्धतीने विवेचन केले आहे.
Very good analysis, this channel deserves as analyser devine.
खूप सुंदर सुशिलजी!!! हे सांगणं गरजेचं आहे .....
🙏🙏🙏
** पांडवांना द्रोपदी सर्वांनी वाटून घ्यायला सांगितले. जनता त्याचा शब्दशः अर्थ घेते.
** मोह, माया रुपी द्रोपदी मुळे भावाभावात कलह निर्माण होऊ नये, ही त्यामागची खरी कल्पना. आजकाल भ
मस्त विवेचन..!
DNYANAT KHUP CHHAN BHAR TAKLIT. DHANYAWAD SUSHILJI.
जय श्रीकृष्ण, सुशील जी.🙏
खूप छान 👍
ज्याने कोणी पोष्ट टाकलीय त्याने कोणतेही वाचन केलेले आढळत नाही सर्व दशावतार श्रुष्टीच्याभलल्या साठी केले इरावती कर्वे यांचं भाष्यवाचावं
भरपूर वाचलंय मृत्युंजय, राधेय, युगंधर, दुर्योधन आणि खूप. नुसते शिव्यागाळी करून कंमेंट केली नसून अभ्यासपूर्ण आहे हे माझ्या मोठ्या कंमेंट वरून लक्षात येईल. जरूर पहा. उगीच नाही सुशीलजींने खास विडिओ केला !
Jai ShriKrushna.
रश्मीरथी महाकाव्या बाबत सविस्तर विश्लेषण आपल्या वाणीतून ऐकायला आवडेल सर.कृपया शक्य असल्यास विश्लेषण करावे 🙏
🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏♥️
🙏🙏👌👌👌
Very true 👍
अति सुंदर
Atishay samarpak ani sunder analysis. Tya comment karnaryache aabhar manavese vaatta kaaran tya nimittane tumhi ha video kelaat. Dhanyavaad tumhala ani Dinkarji na suddha.
उत्तम कथा आहे
Khup chhan ,Sushilji.
🎉
🙏🏻
Jay Shree Ram
फारच छान सुरेख विवेचन. अतीशय सुंदर चॅनल आहे.
Very good analysis
सुशीलजी तुम्ही छान समजावून सांगितले.
कुलकर्णी देव लोकात संकट आले आहे.. परमेश्वर नैराश्य ग्रस्त झालेला आहे... मानव लोकांसाठी धर्म संस्थापक देईना... विचार करा कोणतं संकट... येईल.
Geeta dnan jagbhar gele pahije
हाच कॉमेंट करणारा दुसऱ्या धर्मावर करणार का असल्या फालतू कॉमेंट. मग तर सर तनसे जुदा होईल.
सुशीलजी या फालतू माणसांकडे दुर्लक्ष करावे. तुम्ही आम्हाला छान माहिती सांगत आहात. बर्याच गोष्टी नव्याने समजत आहेत.
Khupach sundar💐👏