फक्त ब्राम्हण लक्ष्य का ? | Sushil Kulkarni | Analyser | Hinduism
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ธ.ค. 2023
- ------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar #AnalyserDivine #SwapnilKumavat
1000% सहमत
धन्यवाद सर
मी एक क्षत्रिय मराठा आहे
पण जेव्हा ब्राम्हणांन बद्दल बोलले जाते तेव्हा खूप संताप येतो.
🚩
💯% माझं ही तेच होते
आज हिंदुनी हिंदू म्हणून एकत्र यायची गरज आहे
Shabbas sushilaji khupach himtine pan awashak aslela vishay hatalala tyabaddal aple abhinandan v abhari ahe
मस्जिद मदरसा मजार मुक्त भारत झाला पाहिजे
अगदी बरोबर सुशिलजी.या लोकांना हिंदु धर्म् संपायचा आहे
आपण उत्तम कार्य करत आहात कुलकर्णी सर. धन्यवाद.
धन्यवाद सुशीलजी 🙏 काळाची गरज ओळखून नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण व्हिडिओ केलात
मनुस्मृती चं सत्य आज समजले धन्यवाद
Wa sushilji नेहमी प्रमाणे मस्त आणि सडेतोड,मुद्देसूद लेख.तुम्ही भाऊ आणि प्रभाकरजी जे काही अप्रतिम लेखन चालू घडामोडी वर करता लाजवाब .आपण ब्राह्मणांची बाजू न घेता जे काही लिहीत आहात ते अप्रतिम.😅.आमचा पूर्ण पाठिंबा.असेच छान व्हिडिओ बघायला मिळू देत हीच सदीच्या.
खूप सुंदर विवेचन.
धन्यवाद.
जय श्रीराम 🙏
हे ज्ञान सर्व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करताय.खूप खूप धन्यवाद
पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर आहोत
मनुस्मृतीचा अभ्यास न करता सांगोवांगी काही ही बोलतात घटनेला प्रमाण करणार्या नी मनुस्मृती थोडी अभ्यासावी.आपला उपक्रम स्तुत्य आहे.धन्यवाद.🙏🙏
खुप अप्रतिम. अभ्यासपूर्ण कथन. खरी वास्तविकता अतिशय चांगल्याप्रकारे मांडली.
क्लास कोणतीही असो क्षत्रिय रज्वाड़े प्राचीन संस्कार आणि संकृतिचा आधारे देशाचे भवितव्य सुख आणि न्यायपूर्वक चालेल अशी व्यवस्ता प्राचीन कालापसुन आहे। फक्त परशुराम आणि वामन अवतार सोडलेतर व्यवस्तात फरकनाही , जे एक संस्कारिक राष्ट्रा साठी पाहिजे
खुबच्च सुंदर विश्लेषण सुशील कुमारजीन केलेआहे 🎉
खूप स्पष्ट व परखड विचार.याची सर्व समाजाला खूप गरज आहे🙏🙏
सहमत आहे
सर्वच आक्षेप अगदी योग्य पध्दतिने खोडून काढले आहेत, धन्यवाद
ज्ञानात भर पडणारी महत्त्व पूर्ण माहिती
😂😂😂 चांगलेच कान पकडून कापले. सुशील जी. इंदापूरच्या सभेत भुजबळ यांनी आपल्या एनलायझर चा उत्तम उदाहरण दिले होते.लोकांना ऐका म्हणून सांगितले की 😅😅
कालोचीत हिंदू धर्माचे धोरण यानुसार हवे
खरेच आहे सुशीलजी आपले विश्लेषण छान ब्राह्मणवाद म्हणजे काय हे सुद्धा विश्लेषण करण्यात यावे
सत्य छान प्रकारे मांडले आवडले
वाह छान लेख जय श्रीराम
कमाल आहे कुलकर्णी साहेब , आपण धर्म आणि अधर्म यात काय फरक आहे हे कसं काय ठरवलंय
आजच्या लोकशाही भारतात ही न्यायप्रक्रिया संसदीय लोकशाही पद्धतीने होत असते, त्याबद्दल आपण काहीच बोलत नाही
असो , ज्या माऊलीचा आपण उल्लेख केलात त्यांना ब्राह्मणांनी संन्याशाचे पोरे म्हणून जातीबाहेर ठेवले
ब्राह्मणांना अनिर्बध अधिकार देणारा हा धर्म की अधर्म तेही स्पष्ट सांगा.
उगीच दैवी योजना ,ईश्वरेच्छा वगैरे सांगून माऊलींच्या अवहेलनेच्या विस्तवावर धर्माच्या पोळ्या भाजून नका
मनुस्मृती काय हे त्याचा अभ्यास केला तर त्या काळात ती का चालली ते कळेल आज नवीन व्यवस्था आली class ची
Class 4karmchyryala class1adhikarykadun sanmanachi , samantech vagnuk milat nahi. He classch nast karavet?
माहिती पूर्ण विश्लेषण
सहमत, पुढच्या भागाची वाट पाहत आहोत.
सुशीलजी आपलं विश्र्लेषण नेहमीप्रमाणेच अचूकच होतं. पण मनुवादी मनुवादी म्हणून ब्राह्मणांना झोपणाऱ्यांना समजवणार कोण? आणि त्यांची समजून घेण्याची इच्छा तर असायला हवी!
👍👍👍👍👍, अत्युत्तम विश्लेषण
अगदी 100%, बरोबर, खूप खूप धन्यवाद
A
उत्तम आणि अभ्यासपूर्ण विवेचन.
अत्यंत अभ्यास पूर्ण व.अनमोल माहिती.
खूप perfect vishleshan.
हरिओम
सुशीलसिह तुमचा ह्या भागातील हा शब्द 'शपावा वादी' खुप आवडला हे लोक देवांना अप शब्द बोलून आदिक शापित होत आहेत हा भाग अतिशय सुंदर तू बोलत रहा नाहीतर हे मानव रुपात आलेले हे राक्षस डोक्यावर बसतील हरिओम
खुप सुंदर सांगितलं कळायला हवं अभिनंदन सर,👌👌👌🙏🙏👍
जय जय राम कृष्ण हरी 💐🌹🙏
वा खुपच छान अभ्यासपूर्ण विवेचन
व्वा. अप्रतिम सुंदर,सखोल,अभ्यासपूर्ण विश्लेषण. मनू म्हणजे कोण ? मनूस्मृती म्हणजे काय ? हे आता चांगलच समजलय. धन्यवाद सुशिलजी. जय श्रीराम।
Parshuram....
खूपच छान माहिती आणि विषलेषण
अप्रतिमच. बहुसंख्य जनतेने अशा विस्तृत माहीतीचा विचारही केला नसेल. 👍👌👍👌👍👌🙏🙏
खूप छान सुशील जी तुम्ही अभ्यासपूर्ण विवेचन करून माहिती सांगत असता बोलत असता तुमचा एकही भाग बघितला नाही बघितला नाही असं नाही तुमचे सगळे ॲनालिसिस चे भाग बघत असते अतिशय सुंदर असं तुमचं विवेचन असतं धन्यवाद
एकदम बरोबर आहे
Very well explained
👌👌खूप खूप छान
Aaple samaj jagruti che karya khup molache ahe ,nirantar chalu theva, hi ek peakarchi samaj seva ch ahe ,abhinandan dhanyavad Ani shubhechha
खूप छान उपक्रम!! अभिनंदन व आभार!!
सुंदर विश्लेषण 🙏
वाल्मिकी हे वाल्या कोळी होते..!🌹🙏
आम्ही कोळी समाज मात्र व्यासांचे वंशज आहोत असे समजतो
वाल्या कोळी हे सुमति ऋषींचे पुत्र होते .त्यांचे आई वडिल हे तिर्थ क्षेत्री गेल्यावर वाल्मिकी कोळी समुहाबरोबर राहिले .
पूर्वी जात ही कर्मावर अवलंबून असे .कारण सर्वांमधे एकच चेतना कार्यरत असते .
राजकिय पुढारी काही न अभ्यास करता लोकांचा बुध्दिभ्रम करतात .
Khup abhaspurna ❤
व्वाह वा!अगदी बरोब्बर!
Ur comments & summery is very good
चांगला प्रयत्न, काही तरी महत्वाचं बोलणे आवश्यक , कारण ते योग्य आहे.
अप्रतिम विवेचन,सर
मा. तुमचे हे विश्लेषण खासकरून तामिळनाडू अथवा दक्षिणेतील राज्यातील जनतेपर्यंत पोहचणे गरजेचे आहे असे दिसते...
नमस्कार,
मतांच्या राजकारणासाठी मनु स्मृतीचा वापर करून ब्राह्मणांन विषयी द्वेष निर्माण करायचा म्हणजे फक्त ब्राह्मणांना लक्ष करण सोप्पं झालेल आहे.
अदभुत
खूप छान विवेचन केले सुशिलजी.तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी मनापासून ऐकते.तुमचे अभ्यासपूर्ण विचार पटतात.
अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन.
👌👌chhan mudda.. Bramhan "laksha" nahi tar "lakshya" mhanje shikar.. Tar Marathi Lakshya (ksha la ya jodla) pahije.
छान ❤
आपल्याला हे माहिती असेल चकी चार युगांसाठी चार स्मृती आहेत ही स्मृती सत्य युगासाठीची असावी
छगन भुजबळ साहेब यांनी तुमचं व तुमच्या चॅनल च उल्लेख केलं भर सभेत सुशिलजी
रामकृष्ण हरी
खुप छान स्पष्ट केले
🙏🙏🙏
HINDUTVA khup sunder vyakhya sa ngitalasaheb🎉
तुमच्या विचारांशी १०० टक्के सहमत आहे तुम्ही हा ज्वलंत विषयावर भाष्य केल्याबद्दल अभिनंदन
खूप छान धन्यवाद
अतिशय छान
खुपच सुंदर विवेचन, सुशीलजी,आपले मनपुर्वक अभिनंदन 🪷
रामकृष्ण हरी माऊली ❤
सुन्दर अगदी मुद्देसुद परखड विचार
धन्यवाद सुशील जी, खूप खूप धन्यवाद .
‘Snakes in the Ganges’ लेखक श्री राजीव मल्होत्रा यांना प्रश्न विचारला सोन्याची चिमणी असणारा भारत स्वातंत्र्या नंतर कमजोर का झाला त्याचे उत्तर दिले कि "क्षत्रिय ब्राह्मण रक्षेत कमी पडले ".........
आणि महाराष्ट्रात तर क्षत्रियांनी ब्राह्मणांना च टार्गेट केले.
राजीव मल्होत्रा स्वतः क्षत्रिय आहेत .
. कोणतीच जात नाही केवळ फक्त सर्व सकल हिंदू समाज बस...
सर्व पुरोगामी लिब्रांडु मंडळी अर्धवट माहितीच्या आधारे अक्कल पाजळत असतात, मनुस्मृती हि कोणत्या युगासाठी आहे किंवा होती हे माहीत तरी आहे का.
सांप्रत कलियुग आहे व या कलियुगासाठि पराशर स्मृती सांगीतली आहे. हि पराशर स्मृती किती लोकांनी वाचली व समजून घेतली आहे.
सुशील जी परशुराम मंदिर चिपळूण जवळ आहे
🕉🕉🚩🚩🙏🙏🇦🇪🇦🇪
Ram Krishna Hari sir
सुशिलजी अभिनंदन, आभ्यासपूर्ण परखड विचार मांडलेत.✌️👍🚩🚩
वाह, क्या बात है...
अगदी बरोबर !
🙏🙏
👌💐👌
मस्त
झाले ते झाले ,......नी केलेच तसे.आता सुट्टी नाही .
जय श्रीराम.
अत्यंत सडेतोड विश्लेषण...
प्रेरणादायी असा विषय...
सुशिलजी...ग्रेट!💐
Farach sunder!
आपण तसे होऊ शकत नाही तर त्यांना आपल्यापाशी खाली आणायचं. दुसरा काय हेतू?
वाव मस्त विवेचन
मी मनुस्मृती वाचली आहे... त्यात सगळ छानच आहे...
Very nice 👌
💯 sachin ji 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ. 😊
कुलकर्णी साहेब सर्व जातीवर टिका होतेच. दलित,मुस्लिम, मराठा, ब्राह्मण हे एकमेकांवर टीका करतातच.
गायकवाड साहेब, बरोबर आहे तुमचं पण ब्राम्हणांवर जास्त टीका होते.
हसत्या-खेळत्या जीवांना पाषाण बनवणारे ते यांचे देव आणि दशदिशांची सुकिर्ती त्यागून मांगल्याचा मार्ग दाखवणारे तथागत तथा वर्धमान यांचे भग्नदाते....असे हे बटालियन(एस्ईबीसी)आणि काॅलेजियमवाले!.......आणि हे नेहमी "वेदोक्त"पेक्षा मनुस्मृतीचे संशोधन करतात.
ब्रम्हादेव कोण मग सर.जे अजमेर ला आहे ना.ब्रम्हा मंदिर...तुम्हाला आहे आहे का माहीत. ब्रम्हवर्ण मंदिर आहे ना ते
@@Aps-m7j ते ब्रह्म वरण मंदिर नाही.
🕉 फारच सुंदर आंणि परखड विश्र्लेषन नमस्कार सुशिलजी 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏
खूप छान माहितीपूर्ण असेच विश्र्लेषण नेहमी करत रहा
👍👌🙏🏽
म्हटलंय ना की गरीबी जाते पण दळिदृ कधीच जात नाही. यांना कितीही सोयी, सवलती, संरक्षण द्या हे ब्राम्हण द्वेष करतच राहणार. सरकारी नोकरयात ब्राम्हणांचा वाटा किती. आणि तिथे किती लाचखोरी होते बघा. माणसं चांगलीच असतात हो पण मूळ प्रवृत्ती बदलत नाही ना.
खूप सुंदर आणि सुस्पष्ट निवेदन.
Fantasic
राम क्षत्रिय कुळातील,कृष्ण यादव कुळातील.
बाबासाहेबांच्या रिझर्व्हेशन ची गरज होती आहे पण त्यांचे विचार सामाजात भेद करत असतील तर त्यांना इतीहसहतून हटवलं पहिजे, देशा पेक्षा मोठे कोणी नाही.
Ala bamanacha najayaj putra...patil😂
अप्रतीम
जे आत्ता स्वतःला पराक्रमी क्षत्रिय किंवा शूद्र समजतात ते पण मनुवादी झाले.