Electricity for Agriculture: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना काय आहे? अंमलबजावणी कशी होणार?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- #bbcmarathi #freeelectricity #maharashtrafarmer #agriculture
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना -2024' ची घोषणा केली.
राज्यातल्या 7.5 एचपीपर्यंत शेतीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेच्या शासन निर्णयानुसार नुकताच जाहीर करण्यात आलाय.
आता ही योजना नेमकी काय आहे? कोणत्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे? ही योजना किती वर्षांसाठी लागू होईल? राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो? याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.
ही आहे #गावाकडचीगोष्ट-१२७
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
कनेक्शन तर द्या आधी.... नविन कनेक्शन कधी चालू होणार आहे..विचारा त्याना
खुप मोलाचे मार्गदर्शन केले आहे
शेतकरी मोफत वीज मागत नाही तर दिवसा वेळेत द्या आणि अशी रेवडी संस्कृती (तुमच्या मोदीच्या शब्दात) निर्माण करू नका राज्याला तुमच्या निवडणूक जुमल्यासाठी भिकेला लावू नका.
अरे तुमच्या सारख्या मूळ शेतकरी जेरीस आलेला आहे
महाविकास आघाडीच्या काळात किती वसुली केली शेतकऱ्यांना
आणि सरकार पडले तर....
७.५ अश्वशक्तीचे २-३ पंप वेगवेगळ्या जागी लावले तर😂
Magil Thak baki badal Kay sanga
Fakt ratri 12 taktil light dya pani
Gavat Vij band aste tar ti mofat chi rahila na ani banda kara faltu che wellfare scheme tax bharun bharun jiv challa ahe smanya nokari karnary lokancha mantrynchya private account madhun kara kaya wellfare karyche te.
Ha fayda nki ahi tri konala
काही कामाची नाही ही योजना
तु बिल भर
आमच्यासारखे जे शेतकरी आहेत त्यांना ही योजना किती महत्त्वाची आहे ते माहीत आहे
यांना शहरात बसून काय माहिती
वसुली सरकारच्या काळात किती वीज बिल वसुली झाली