आमचंच घेतात अन् आम्हाला देतात, अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #Incometax #gold #UnionBudget2024 #NirmalaSitharaman #MaharashtraTimes
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 2024-2025 अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत.
केंद्राच्या अर्थसंकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी खंत व्यक्त केली.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी महिलांनी केली.
केंद्रात बसलेल्या मंत्र्यानी एक वर्ष शेती करून दाखवावी म्हणजे त्यांना समजेल असं खुले आव्हान शेतकऱ्यांनी दिलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
आजीला समजलं बजेट पण मोदी आणि निर्मला सीताराम यांना बजेट समजलं नाही सलाम या आजीला
खरा भारत इथे आहे भाऊ.... आई किती शिकली माहीत नाही पण बोलताना असं वाटतं.... चांगल्या चांगल्या ना गार पाडू शकते.
# सलाम स्त्रीशक्ती 🙏🏻🙏🏻
अगदी योग्य सामान्य जनतेचा आवाज
मस्त बोललात शेतकरी खूप अभ्यास आहे .👌👌👍
अगदी बरोबर दादा
हि अशी परिस्थिती आहे एक वेळा एका मेढराने आपल्या कळपातील सवगडयाना सांगितलं की या हिवाळ्यात आपणास 1/1ऊनी शाल मिळणार आहे सर्व एकदम खुष झाले त्यातील च एका म्हाताऱ्या मेंढ्यांने ठीक आहे पण वारीसाठी लोकर कोणाकडून घेणार हे सगळं ऐकून सर्व निराष झाले आणि विचार करीत बसले होते
जसं आता लाडकी बहिण लाडका भाऊ सारख्या अनेक योजनांचा तडाखा लावला पण पैसा येणार कोठुन तर साधं सोपं उत्तर आहे अंबानी ने रिचार्ज चे भाव वाढवून दिले व तेच पैसे परत मिळतील झालं आमचं ... आम्हाला च पाजत आहे
शेतकरी बांधवां नी याचा विचार जरूर करावा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा लोकसभे पेक्षाही जास्त खतरनाक परिस्थिती निर्माण झाली पाहिजे
यातणा भोगतात कायम कसला अभ्यास कसला काय
मी पण एक शेतकरी आहे आणि या मावशीच्या विचाराशी मी सहमत आहे आणि हो हि खरी वास्तविकता आहे.
आजी तुम्ही तुमचा अनुभव अगदी बरोबर मांडला एक दिवस शेतकऱ्यांनी सरकारला अदल घडवली पाहिजे ती वेळ विधानसभा निवडणुका मधून दाखवून दिलं पाहिजे
मावशी आगदी बरोबर आहे
सलाम मावशी ला मेहनत ला पैसे द्या. 🙏🏼 खऱ्या जिजाऊ च्या लेकी...
Salam mavshi Kai. Tumhi tyanchi situation samjun ghya aadhi. Fakat appreciation Karu naka. Kahi tari kara
न डगमगता तसेच परखडपणे भूमिका मांडली या शेतक-यांनी ❤❤❤
सत्य परिस्तिथी आहे शेतकऱ्याचा कोणी नाही वाली
अगदी खरोखर बोलली मावशी
मनापासून सलाम 🙏🙏
एकदम बरोबर आहे मावशी मानलं तुम्हाला काय अभ्यासू मत मांडलं तुम्ही
या मावशीने अतिशय उत्तम माहिती दिली आणि सरकारचे काय पण सगळ्या लोकांचे डोळे उघडतील अशा त्या बोलल्या खरंच
अगदी बरोबर आहे
समजदार आहे माऊली छान मुलाखत दिली
एक नंबर मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आजी एकदम बरोबर बोलत आहेत. बघा राज्यकर्त्यांनो लाज वाटु द्या सामान्य मानसाचा आवाज आहे.
Right boltat Tai tumi
मावशीला अर्थसंकल्प समजलेला आहे तरी मावशीला माझा सलाम आणि मावशी अशा जर 50 मावशी जमा झाल्या तर सरकार हलवून टाकतील सरकारला आज निर्मला सीताराम ला इथं खुरपायला आणायला पाहिजे निंदायला आणायला पाहिजे तेव्हा तिला समजेल दिवसाचा काय पाणी काय आणि पाऊस काय आणि निम्मी टोकणी काय आजीला माझा सलाम
एकदम बरोबर बोलले मावशी अनुभवाचे बोल आहेत सरकार मायबाप जरा जागे व्हा आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका सर्वप्रथम पत्रकार बंधूचे आभार कारण त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवावा
शिकलेल्या लोकांना आर्थिक बजेट समजलं नाही पण एक अडाणी श्री आर्थिक बजेट मी सांगू शकते
Aaj paryent kuthlya hi economics chya professor ne gramin lokana budget samjun sangitala nahi
Mag Sharad Pawar na sanga na budget. To buwa tar 4 Vela CM hovun pan kahich karart navhata.
Sheti aahe ka tuzya ghari
वाह! मावशी ने शेती विषयक सुंदर माहिती दिली. शिका या मावशी कडून आर्थिक बजेट. खरी माहिती आहे.
आता कुणी अडाणी राहिलेला नाही. आपले अधिकार प्रत्येक आला समजतात. राजकारण ी लोक लबाड असतात. आता जो शेतकरयाची हिताची गोष्ट करेल त्यालाच बहुमत मिळेल.
ताई आणि आई यांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या भाऊ नी शेतकर्याच मनितील बोलले धन्यवाद जय बळीराजा🎉
शेतकरी सुध्दा हूशार आहेत सरकारने यड्यात काढायची कामं करु नये सरकारने लवकरच सावध व्हावे
मला काही भेटत नाही सरकारकडून समजेल
उद्याच्या जीवावर सरकार जगते शेतकऱ्याला समजत नाही सरकार
बोलता ताई शेतकऱ्याला फसवते
शेतकऱ्याची
ताई ताई तुम्ही खरं
सलाम यांच्या बोलण्याला खरी हकिकत madali
बरोबर आहे शेतकऱ्याचे दुःख शेतकरीच समजू शकतो. मालाला योग्य भाव दया
या आजीबाई खरोखरच शेतकरी आहे खरी सत्यता आजीने मांडली आहे या सरकारने 1 वर्ष तरी शेती करून दाखवावी
मावशी च्या अनुभवला आणि कष्टाला सलाम 🙏
महाराष्ट्र टाईम्स सामान्य जनतेचा आवाज ❤🎉
निर्मला सितारामन हिला फक्त टोमॅटो व कांदा भाव वाढले तर तिला जास्त टेन्शन आलं त्या अंबानीने मोबाईल रिचार्ज भाव तीस टक्के वाढले तर कोणी ब्र शब्द काढेना शिंदे फडणवीस उघडा डोळे बघा नीट
100% barobar.
मावशी खरी शेतकरीन आहे हे आनभावाचे बोल आहेत पत्रकार बंधुंनो तुमही सागा की सरकारला शेतकऱ्यांचे सरकार आयकत नाही तुहमी तरी शेतकऱ्यांचे वाली व्हा आणि सरकार प्ररयनत कहाणी पोचवा ही विनंती आहे
पत्रकार खरोखरच लोकशाहीचा चौथा स्तंभ असेल तर शेतकऱ्याची व्यथा मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडेल शेतकऱ्याचा विंटरयू लोकांनाच नका दाखवु अर्थमंत्री निर्मला सीताराम यांना जाब विचारा
सर्व वडील दार बहीण-भावाला विनंती करतोय चालू सरकार असं झोपू आता कायम उठलं नाही पाहिजे धन्यवाद
मावशी खरी शेतकरीन आहे हे मात्र १०० टक्के खर
आईने भाजीपाला पिकांचे प्रक्रिया बद्धल खूप छान बोलले.सर्व लोक बोलले पाहजे.आता गाफील राहून नाही जमणार..
भाऊ खुप महत्वाचे बोलला हे खर आहे
ताई,आई ला सलाम चांगले उत्तरे दिली आहेत. शासन हे भिकारी आहेत
कीटकनाशके, शेती अवजारे यावर 28℅ GST आहे। शेतीमालाचे भाव जैसे थे आहे।
जोपर्यंत सरकार आमच्या बांधावर येत नाही, तोपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांचा आवाज हा बांधापर्यंतच मर्यादित रहाणार.किती राजकरणे आली नि किती गेले कोणाच्याही मनात शेतकऱ्यांच्ये हाल कळले नाही.आजपर्यत जी जी संकटं आली त्यात फक्त आणि फक्त माझा शेतकरीच होरपळलेला आहे.😢😢😢😢
किती पुस्तकं शिकली असेल हो ही आजी.. काहीच नाही, किंवा ३-४ इयत्ता शिकली असेल.. पण शेतीविषयी किती खर्च, निघणारे पीक, त्याला विकून मिळणारी रक्कम, त्यात किती फायदा किती तोटा या सगळ्या गोष्टीची सविस्तर मांडणी करून सांगितली आहे... त्यामुळे सरकार शेतकऱ्याप्रती जे काय निर्णय घेत आहे त्यामुळे शेतकरी फायद्यात आहे की तोट्यात याचा अभ्यास सरकारने करणं आवश्यक आहे..
मावशी बरोबर बोलला
रिपोर्टर सलाम 🎉🎉अभिनंदन
शेतकरी.विरोधी. केंद्र सरकार
शेतकर
काँग्रेस ने देश लुटला, शेतकरी लयाला लावला ते पणं बघा. योजनांचा लाभ फक्त मोठ्या शेतकऱ्यांनाच होतो.
आता तरी शेतकऱ्यांना पैसा मिळतो आहे. काँग्रेस ने काय केले शेतकऱ्यांसाठी. फक्त देश लुटला आहे.
कामाचा आढावा घे काय केलं ते😊@@ngX2-r
10 varshat kay dilae. 2022 la sheti utpan double karnar hotae. Kayzale. Jyana shetkaryanche chalu utpan mahit nahi. Sarva bharstachari chor pakshat ghetlae.
Potli,Zoli time ala ahe andh bhakta.
भाजपने काय कुठून पैसा आणला तर शेतकऱ्यांना द्यायला शेतकऱ्यांचा पैसा आहे तेव्हा दिलाय शेतकऱ्यांना जीएसटी आणला चार पटीने महागाई औषध खताची केली त्यावेळचा काळ आणि आताचा काळ खूप बदलले ऊसाला घ्यायला खताचा वापर पेटी खत घेतलं तर ₹एक लाख रुपये जातात जीएसटी 18000 रुपये जातेत शेतकऱ्याला देतात किती 6000 रुपये शेतकरी सरकारला पोचतोय
शेतकरी ताईंनी अगदी तळमळीने सत्य परिस्थिती सांगितली आहे शेतीमालाला भाव मिळत नाही हमीभाव मिळावा
मावशी एकदम योग्य बोलत आहे मावशीच्या बोलण्याला मी सहमत आहे
कांद्यावरील सर्वात चुकीचं धोरण आहे केंद्र सरकारच 40%निर्यात शुल्क कमी करावे. शेतीला लागणार खते,औषध सगळे माहग झालेले आहे .शेतकऱ्याचे कष्ट अमाप आहे .रात्री ११ते६.लाईट असते येवढ्या रात्रीच पाणी भरावा लागत..
आमच्या सेतकर्याचा नशिबी शेवटी निराशाच सगळ काही काँग्रेसच्या काळात जे होत तेच आता पण ते चे भाव मिळत आहे
शेतकऱ्यांसाठी शेती न करणे हाच मोठा फायदा आहे शेती फक्त स्वतःसाठी करावी
त्यांचं म्हणणं आहे मालाला दर द्यावा सरसकट जर कर्ज माफ केलं इलेक्शन पृथ्वी पळवापळवी करू नये असं त्यांचं म्हणणं आहे
सरकार सागत कि आम्ही
वर्षाला 6 हजार रु शेतकर्याला देतो .पण या 4 वर्षात खते व बीयाणे यांच्या किमतीत कीती वाढ झाली हे पण सरकारणे सागीतले पाहीजे.
निर्मला बाईलदाखवा हा व्हिडिओ🎉
ताई एकदम बरोबर बोलतात मेंढराला लोकरीची शाल पांघरायला दिल्यासारख आहे की हो
शेतकऱ्याच्या शेतीमालाला कशालाही भाव नाही मध्ये दलाला मोठे झाले शेतकरी आहे तिथे आहे
जनंता जागरूक झाली आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩✊✊
शेतकऱ्याना हमी भाव दया आम्हाला सरकारची फुकट विज पाणी सबसीडी नको
ताई साहेब लय भारी विचार मांडले शेतकऱ्यांचे जय श्री राम ताई तुम्हाला
दीड हजार रुपये महिन्याचा सरकारला काही फायदा होत नाही असे मावशीच्या बोलण्यातून समजते
मग घरी बसून वीस हजार रुपये द्यायचे का प्रत्येक व्यक्तीस.
Tyanchya malala bhav dya asa mhanat ahet tya murkha
@@honey2023-f9jModichybi adhi kay fayda zala nahi?
@@honey2023-f9jमग लाखो रुपए अधिकारी वर्गाला पेंशन रूपात घरी बसून घेणार.......... वा re सरकारी जवाई
तू देशील का ? २०००० रुपये 😂 अरे सोंडग्या काय म्हणतील अजी आम्हाला १५०० नको भाजीपाला शेतमाल लां भाव द्या तू साला अनपढ निघाला@@honey2023-f9j
Maushi 1 no mulakgat
Great Tai
एकदम बरोबर आहे
हा विडिओ पीएम ,कृषी मंत्री,व अर्थमंत्री सेंट्रल government. तसेच स्टेट government यांना पाठवावा. 😢
Dhanyawad Maharashtra times
आम्हाला दहा रुपये देतात आमच्या कडून हजार रुपये घेतले जाते
बजेटमध्ये महाराष्ट्राला काही मिळालं नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून येईल येणाऱ्या विधानसभा मध्ये महाराष्ट्रतील जनता यांना यांची जागा दाऊण देईल
खूप सुंदर अर्थसंकलपावर विवेचन केलाय राजकारण्यांना चपराक
१५०० हजार ने तर खेडे गावात घोडे लावले सगळ्यांना 😅😅 रोज नविन काही तरी एक
सगळेच.पाडा.शेतकरीच.निवडणुक.लढवा
हि खरि शेतकर्याची व्यथा आहे
एकदम बरोबर आहे ताई
अगदी बरोबर बोललात खऱ्या शेतकऱ्याची कर्ज माफी होतच नाही👍🏻💪🏻
Ekdam sttya ahe mauli 👍👍👍👃👃👃👃
एवढी मोठ्ठी जुडीला फक्त 10 रू मागतात.अवघड आहे रे भाऊ शेतकऱ्यांचे.
वांझोट्या अर्थमंत्री सिताराम यांचा अर्थसंकल्प त्या अर्थ मंत्रालयाला हिंदी सुद्धा बोलता येत नाही मावशी
खरोखर या शेती विषयी माहिती दिली
अगदी बरोबर दादा
एकदम बरोबर
ताई अगदी खरंय सोलापूर भा ज पा मुक्त होणार आहे
Barobar
सलाम मावशी आणि ताई तुमचे विचारला
अगदी बरोबर आहे 👍
निर्मला तुला पाच एकर शेती देतो किती कष्ट करावे लागतात ते बघ किती खर्च किती शिल्लक राहतात ते बघ
Ekdam barobar, ek divas shetat rabun bahgav mag samjel
भाजप हटाव देश बचाव
The most needed interview of the time
खाणदाणि शेतकरी
खरच आर्थिक परिस्थिती त्याना समजत नाही त्यांनी एकदा सेतिकनबघा मोकळे त्याना 💯💯💯💯💯
असे व्हिडिओ घेत जा ...आणि फालतू राजकारण दाखवत जाऊ नका...😢
जे प्रत्यक्षात शेतात राबणाऱ्या आया बहिणींना, सामान्य ज्ञान असलेल्या शेतकऱ्यांना कळते ते ह्या अदानी, अंबानी पुरस्कृत व्यापारी विचारसरणीच्या राज्यकर्त्यांना कळत नसेल का?
कळतय पण वळत नाय
एक दम बरोबर आहे भाऊ तुमचं
बरोबर बोलल्या धन्यवाद
Mavshi la Salam ha bhaga arthsakalp ghya shika nirmala Bai
आजी एकदम बरोबर बोलते शेतमालाला बाजारभाव नाही परंतू खत औषधे किती महाग झाली आहुत हे सरकारने सांगावे डिझेल पेट्रोल महाग झाल्यामुळे ट्रॅक्टरची मेहनत किती वाढली हे सरकारने बांध्यावर येऊन बघावे
💯 Salam ya tai la Jay maharashtra
खरोखर आहे ताई
एकच नंबर
No1 sir
अगदी बरोबर आहे मावशी तुम्ही बोलतात.
Mavashi.Akdam.Barobar.Aahey
योग्य. सांगितले मावशीने
आजी बरोबर बोलत आहे.
एक नंबर मावशी खरे शेतकरी