शेवटचा दिवस बच्चू भाऊंनी गाजवला ! सर्वांनाच तीखट शब्दात सुनावलं | Bachchu Kadu Vidhan Sabha | AB4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ส.ค. 2023
- शेवटचा दिवस बच्चू भाऊंनी गाजवला ! सर्वांनाच तीखट शब्दात सुनावलं | Bachchu Kadu Vidhan Sabha
#bachchukadu #vidhansabha #maharashtrapolitics
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
बच्चूभाऊ बोलतो शंबर टक्के खरं.. भाऊ.. पण गद्दारी तुम्हीही खारीचा वाटा केला आहेच..😢😢
खारीचा वाटा नाही...letter यांनीच दिलं..
😊😊
Vastav aahe sir he. Yane aapali kimmat ghalavali.... Ha fkt natak karit aahe aata.
Paise khau aahe ha
अपक्ष निवडून येणारा माणूस आहे हा....कोणत्या पक्षाचा नेता या माणसाचा. प्रचार करत नाही....त्यामुळे या माणसाला गद्दार म्हणुच नाही शकत ..... बचू कडू त्याच्या नावावर निवडून येते....लोक या माणसाला पाहून मत देते.....कोणता पक्ष पाहून देत नाही......त्याला कोणाला पाठिंबा द्यायचा नाही द्याचा हा त्याचा वयकतीत प्रश्न ....मतदराणले काही देणं घेणं नाही हा माणूस कोणाला पाठिंबा देत आहे तर.....मतदरणले बचु कडू पाहिजे आणि ते त्यांना निवडून देते.....
तेलंगणा मध्ये कर्जमाफी झाली महाराष्ट्र कर्जमाफी कधी होणार एक बायको तीन नवरे महाराष्ट्रात आहे😢😢😢 कडू साहेब तुम्ही खरच बोलत आहे 🎉
झ
आदरणीय आ. बच्चू कडूसाहेब अतिशय खरं आणि झोंबणारे शब्द वापरुन बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.पण यामुळे कुणावरही काहिही फरक पडणार नाही.
Good sir
बचू कडू साहेब आपल्या सारखे 4 5 जण जन्मले तर पूर्ण देश बदलून जाईल प्रणाम आपल्या इमानदारीला मलांनाही वाटत या जन्मात तरी आपण निवडणूक हराल खूप शुभेच्छा आपल्याला पुढील वाटचाली साठी
धन्य हा महाराष्ट्र माझा राज्य भवनात एकतरी असा निर्भिड /जिवंत आमदार आहे.
तुमचा हिशोब चुकता झाला बच्चू भाऊ आता शांत बसा...
बचु भाऊ कडु यांना सर्व बेलापूर पंचक्रोशीतील सर्व शेतकरी यांच्या वतीने शेतकरी यांच्या वेत मांडल्या बद्दल मन पृवक अभिनंदन
मी एक गडचिरोलीवासी आहे. मा.आ.बच्चुभाऊ आपण सामान्यांची जान असणारे माणूस सोळा आणेच आहात मात्र थोडाश्याने स्वतःला वाचवू शकला नाहीत याचे वाईट वाटते.😊
इतक्या दिवस आवाज निघत नव्हता भाऊ चा जसच पक्कं झाला की आता आपल्याला काही मंत्रिपद मिळत नसतं भाऊचा आवाजच वाढला परत
बचु भाऊ ची प्रहार संघटना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली पाहिजे त्यांचे विचार फार प्रभावी व शेतकर्यांची जाण असणारे आहेत
खुप अभ्यासु आमदार आहे
सर्व सामन्यांची बाजू कणखर पणे मांडतात ❤❤
क्षीमान सनमानिय कडु साहेब यांना नमस्कार
यशस्वी भव तुमच्या कर्तुत्वाला जोड नाही
धन्यवाद
वन्दे मातरम् जयहिंद सत्यमेव जयते संविधान की जय जय हो महाराष्ट्र माझा
असे आमदार जन्माला आले हे महाराष्ट्रातील जनतेचे भाग्य आहे आम्हाला आपला स्वार्थ अभिमान आहे कडू साहेब ❤
@kashilingsule7199 lo9l
देव माणूस बच्चू भाऊ 🙏🙏
Ho guhati surat firun naav kamavle te tumche bgagya maharashtra che nhave
@@vikaswagh3544मंत्री केले नाही म्हणून, जनतेचा कळवळा , फक्त खरे तेच वास्तव सभागृहात बोलले!!
मंत्री पद मिळालं नाही म्हणुन खडखड बाहेर 😅
जे मागील 15 वर्षात कमवली ते एका गुवाहाटी सूरत वारीमुळे,सगळ गमालेला माणुस मणजे बचचु नाही आता डच्चू भाऊ झालेत 😂😂
😂😂😂 barobar
😂
😂😂
😂😂😂
खुप छान बच्चु भाऊ सलाम तुमच्या भूमिकाला ( विचाराला )
बच्चुभाऊ कडू सलाम तुम्हाला!सगळे आमदार असेच संवेदनाक्षम असते तर "महाराष्ट्र"हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं असतं.
जर शेतकरी कामगार छत्रपती नाही आणि म्हतमा ज्योती बा नाही कळवण चा शेतकरी यांनी सचिव ला माहिती विचारणा केली असता त्यांनी आपल्या कर्ज प्रकरण दोन्ही योजना मध्ये बसत नाही अल्प भूधारक असुन देखील बसत नाही असे उडवाउडवीची भाषा वापरतात आणि वसुली अधिकारी घरी येतात आणि सांगितले जाते तसेच तुम्ही घेतलेल्या तारीख दोन्ही योजना मध्ये बसत नाही.
100% मंत्री पद नाही गद्दारी शिक्षा
Tithe konch dudh ka dulha nahi pan te mude tari mandat ahet nahitar sagle jati chech mude mandat tyamule swatala jar tumhi sahane samjat asal tar samnya mansach hit kasat ahe te samjun ghya
@@Unknon991⃣0⃣0⃣✔️
मंत्रीपद मिळणार नाही म्हणून भाषा बदलली बच्चू कडू यांची आसेच भांडत रहा फरत जणमत मिळवा
ग्रेट भाऊ नाद नाय करायचा बचू भाऊ... शेतकरी तळमळ व्यथा सांगणारा नेता..... 🙏🙏
खरच कडुनाव आहे पण फार गोड आहेत आपण.
कडू साहेब आज एकदम बरोबर बोललात हे सर्व अन्न धाग्यात भेसळ चालूच आहे ती बंद झालीच पाहीजे.
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🐅👌👍✌️💐
Are vasulibaz haptebaz khandanikhor tumcha ubatha
खान्याचे दात वेगळे,आणि दाखविण्याचे दात वेगळे.आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही. म्हणुन बोलतात.
रागाने बोलो किंवा मंत्रिपदासाठी पण मुद्दे खूप अभ्यासपूर्ण मांडले, धन्यवाद🙏🙏
बरोबर आहे
अशी हि बनवा बनवी बच्चूभाऊ कडू सांगत आहेत. खूप खरी परिस्थिती सांगत आहेत. धन्यवाद साहेब.🙏🙏
बच्चु दादा कडु दिलदार व कार्यसम्राट माणूस
प्रेम गरिबांवर की मंत्रीपद दिलं नाही याचा राग.
त्यांना मिळणार कारण ते योग्य बोलतात
@@ajaybhagat7290 दादा मिळालं तर आम्हांला पण आनंद आहे. bhaaunसारखे नेते होने ही काळाची गरज आहे
ते काही असू दे.
बच्ची भाऊ खरं बोलतात पण मंत्री बंद गेल्यावर ?
ते काही का असेना पन गरीब लोकांच्या side ने बोलतात तरी. नाहीतर बाकीचे भगत पण नाही 😂
मंत्री पद मिळणार नाही हे 100% झाल्यावर भूंकने चालू🤣🤣🤣🤣🤣🤣
चांगले बोलला हे पण खुप त
हे फक्त बच्चू कडू सारखे नॉन currupt लोकप्रतिनिधींच इतकं ठासून बोलू शकतात
@@tarachandmhaske8228 आधी होते मंत्री पद ...गद्दार झाल्यावर कुत्रे पण किम्मत देत नाही आहे हे त्यांना पण कळले आहे
@@tarachandmhaske8228tyachi thasli aahe mhanun aawaj karto aahe
@@tarachandmhaske8228 But he was party to corrupt MVA. Don’t know abt his individual corruption
मला वाटणी नाही भेटली, मग मी सगळ्याची भांडी फोडणार, लय विश्वास होता आपल्यावर कडू साहेब.
खाजगी दूध संस्था किती आमदार खासदार लोकांच्या आहे ते सांगा म्हणजे खरे भेसळ खोर उधड होतील
बरोबर आहे
मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान मिळवून अथवा न मिळो पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलात याची जर तुम्ही ओपीडी मंत्रिमंडळात सादर केला तर तुमचे धन्यवाद उपकार
वा बच्चूभाई वा विश्लेषण एकदमच अभ्यास पुर्ण परंतु सरकार ढिम्म
100% खरं बोलता आहे बच्चू कडु धन्यवाद बच्चू कडू महाराष्ट्राला डोळे उघडणारा नेता पाहिजे
आता विश्वास नाही यांच्यावर..यांची इमेज संपली आता
गुवाहाटी जाण्याचे परिणाम भोगा आता
मा बच्चु कडु साहेबांनी एकदम सत्य घटणा मांडल्याबद्दल त्यांना शंभर तोफांचि सलामी दिली तरी कमी पडेल.
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला.
सत्य स्पष्ट व सडेतोड निर्भिड प्रश्न मांडनारे एकमेव सभाग्रहातील नेते मा.आ.बच्चूभाऊ कडू साहेब .अभिनंदन .
लबाड.. विस्वासर्थ गमावलेले माणूस 🙏
अस बोललं तर मंत्रीपद अजून दूर पडण्याची शक्यता..😅
गरज नाही मंत्रिपदाची
Ek mantri garibacha bajune boltoy tar tuja gandit ka valvaltay
@unknown99 कडू सुद्धा भाडोत्री आहे भडव्या..भाजपा भ्रष्टाचारी आणि गद्दार लोकांना च फोडते..आणि हा सुद्धा फुटला..ज्यादा आभाळ हेपलुन फायदा नाही जनतेला सर्व कळते.
Mantripad😂😂😂😂
अगदी बरोबर आहे भाऊ तुमच्यासारखे माणुस महाराष्ट्रचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
आदरणीय, बच्चुभैय्याअतिशय_1001_खरतुम्हिसच्चेआहातनामगतुम्हिनकोभैय्याजीसच्चाईनेचरहा❤❤❤😂😢😮😅😊❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रामाणिक आणि दिलेला शब्द पाळणारया उद्धव ठाकरेंना दगा दिला बच्चू भाऊ. आता आकांडतांडव करून फायदा नाही. भोगा आता.
जीवनात धोखा हा सर्वांनाच मिळतो पण त्यात सुधारणा करून आपण पुन्हा चांगल्या. काम करावे ..पण आता विश्वास मिळविण्या साठी खूप काम करावं लागणार आहे
कधी का होईना, पण मा.कडुसाहेब खरं बोलत आहेत. लाज सोडून सगळ चालू आहे. ना आदर्श ना विचार, फक्त सत्ता. ह्या हव्यासात मरतो तो फक्त सामान्य माणूस.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
बच्चु भाऊ हा सामान्य माणसाचा नेता आहे
एक दिवस बच्चुभाऊ किंगमेकर असेल
बच्चू भाऊंचा प्रहार महाराष्ट्राची दिशा बदलेल जय महाराष्ट्र
विधानसभेमध्ये बोलणारे लोक सारी स्वार्थी असतात आपल्या स्वार्थासाठी बोलतात
बच्चु भाऊ बोलतो चांगला गद्दारी चा शिक्का लावून घेतला
😌😌😌
बच्चुभाऊ तुमच्या बोलण्यावर मी खुश होतो जय प्रहार
बचू भाऊ तुम्ही स्वतंत्र राहून असे प्रश्न मांडत
चला सरकार च डोकं जागेवर येईल 🚩🚩🚩
असलेली इज्जत कशी घालवायची ह्या साहेबान कडून शिकावं .....
बच्चू हौद से गई वो बुंद से नही आती.
अठीच भरा लागते.हे बरोबर बोलले भाऊ...शेती परवडत नाही.म्हणून मी विकली. व व्यवसाय टाकला.
बच्चूभाऊ तुमच्यासारखा राजकीय नेता हवा...रोखठोक बोलणार
ऐवढ बोब लायची गरज पढली नसती जर सुरत गोवा हाटी वारी केली नसती प्रहार बाय बाय
अप्रतिम भाषण.
विधिमंडळात असे मुद्दे उपस्थित करणे अपेक्षित आहे..
ते सोडून औरंगजेब, मस्जिद, मंदिर, लव जिहाद असले भंगार विषय विधिमंडळात काढून वेळेचा आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय केला जातो
बच्चू भाऊला मुख्यमंत्री करा ते खरे बोलता आणि सत्य वादी आहे
बच्छु कडु साहेब आपला अवतार नशेवाल्यासारखा दिसत आहे महाराष्ट्राला.
बच्चुभाऊ सारखे आमदार प्रत्येक मतदारसंघात असले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
बोल बच्चु भाऊ कानाला फार गोड लागत ऐकायला तुम्हच कोणी सुनायला तयार नाहीत ना घर का ना घाट का
असं अभ्यास पूर्ण स्पीच करण्यासाठी हिंमत व सचोटी असावी लागते.
बच्युभाऊ कडू तुम्ही आज खरं बोलत आहेत.पण कुठे तरी एक तर्फी विचार करता तेव्हा तुम्ही दुतर्फा मतं मांडायला कमी पडता तिथे स्वार्थाचा वास,भास होतो.कारण अन्याय होवूनही मुक्याचा मार सहन करत होते.पण आज सत्याला वाचा फोडली आहे 👍 उद्या ह्याच सत्यासाठी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चाळीस मधले विस बाविस जणांचा पाठिंबा मिळेल अशी आशा आहे 👍🚩
एक गद्दारी ने सब खेल बिगड दिया अब कितनेही जोरसे चील्लानेसे क्या मिलने वाला
गुहहाटीत जाऊन आलो खाऊन बसलो कोणाला ऊलु बणवता निवडणुकीत तुमची जागा दाखवून देऊ
तुमचा तालुका कोणता? अचलपूर की चांदुर बाजार?
मा, कडु साहेब आज सर्व च अनन, धान्य तेल तुप खाद्य पदार्थात बेमालुन भेसळ करून व्यापारी माजले तर आम जनतेला केमिकल व भेसळ मुळे आजारी होऊन अनेक रोग होत आहेत हास्पिटले कमी पडतात हिकडे शाशनाने गंभिर पणे कडक कारवाही करणे आवश्यक आहे आपण सर्व च मंत्री महोदय आमदार खासदारांनी जनतेच्या हितासाठी आरोग्यासाठी जातिने ऊपाय योजना करावी स्थानिक सबंधित अधिकारि काहिच कारवाही करित नाहित त्यामुळे जनता हैराण आहे असे मला वाटते 🙏म्हणुन कडक कारवाही करणे व जनतेला खरा न्याय देणे आवशयक आहे
अत्यंत सत्यतापूर्ण आणि स्पष्टपणे मांडणी केली आहे.
सुपर.... 🙏🙏👍👍
कडू साहेब तुम्ही अचलपूरच्या व्यथा मांडू नका पुऱ्या महाराष्ट्राच्या व्यथा काय गरिबां सोबत होत आहे😢
100% खरं बोलले भाऊ
मंत्री मंडळात न घेतल्यावर डोक्यावर कसा परिणाम होतो 🤣🤣🤣ते आज समजले 🤣🤣🤣🤣तरी बच्चू ला दच्चू च भेटणार 🙏🙏🙏🙏
बच्चू कडू यांनी अतिशय उत्तम प्रकारे प्रश्न मांडलेले आहेत धन्यवाद
उद्धवजींनी कर्ज माफी केली. खरं बोला कडू. 🍉आता तुम्ही किती ओरडले तरी विकलेले आहे तुम्ही. 🍉🍉🍉गद्दारीचा शिक्का बसला पक्का.
तू पण लूच्चा निघाला, मंत्री पद नाही मग रंग दाखवायला लागला तू😂😂😂, आता तुला सर्व सुचते आहे गरीब, शेतकरी वैगरे
शिंदे सोबत पळून गेला तेव्हा नाही इतकं भाषण सुचलं
Divyang mantralay pahije hota tya sathi gela hota re bacchu bhau
@@viveknistane2239 दादा आम्हाला पण खूप अभिमान होता भाऊ चा पण गद्दारी झाली तिथेच संपलं मंत्री पद दिल स्वतःच पक्षातल्या लोकांना नाही दिल पण त्यांना दिल आणि काय केलं त्यांच्यावरच उलटले त्या बाबतीत गडाख साहेब मानलं त्यांना जाण तरी ठेवली कोणाच्या मनात राहील असा म्हणल्यावर स्थान आम्ही पण भाऊ सोबत काम करत होतो
Tithe konch dudh ka dulha nahi pan te mude tari mandat ahet nahitar sagle jati chech mude mandat tyamule swatala jar tumhi sahane samjat asal tar samnya mansach hit kasat ahe te samjun ghya
@@kiranbansudekd3520 पण त्यांनी दीव्यांगा साठीच केलं सर्व
😊😊
कडु भाऊ छा गये आज तुम ना सताधारी नाविरोधक् और ना अधिकारी कोई नहीं टिक सकता आपके सामने 🙏
बच्चू कडू, जबरदस्त....तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे
खुप विदारक भाषण.सत्य परिस्थितीचं भयाण वास्तव विषद केले आहे.पण एवढं चांगलं भाषण केलं, असं असताना आपणसुद्धा गोहाटीला गेले हे मनाला अजिबात पटले नाही.आपण तटस्थ राहिले असते तरी चालले असते
एक नंबर साहेब,तुम्ही डोळे उघडले,अमुल विष😊
बच्चू कडू साहेब...... वंदे मातरम्.
डच्चू कुडू पाटील खरा माणूस आहे,🙏🙏🙏🙏
गद्दारीची शिक्षा भोगा.....
मंत्रीपदासाठीचा संताप आहे सगळा
कडू साहेब सभेत जनतेला जगण्या ला लागणाऱ्या विषया वर प्रश्न घेतला. धन्यवाद
गरीब जनतेचा आशीर्वाद घ्या नाहीतर........,.
आमदार बच्चू कडू साहेब आगदी बरोबर बोलतात खर तर भ्रष्टाचार कमी होणे गरजेचे आहे त्याच्या सारखा मुख्यमंची हवा आहे
1 no saheb ❤
बच्चू कडू हे स्वतः कसे आहेत हे काय लोकांना ठाऊक नाही.काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये हेच खरं 😂😂
बचू कडू सारखे 1000 मंत्री होत नाही तो पर्यंत महाराष्ट्र चे खरे नाही।
लोकांनी असेच खरकटपात्रं चाटत रहायचं, मंत्री आपले प्लेन आणि 5 स्टार हॉटेल आनंद घेतात आणि लोकांना केलं।
जय महाराष्ट्र, जय हिंद।
बचु कडू साहेब अपन एक वाघ अहा त no1, बोलता अपन,मना पासुन्, आपल्य 🙏🙏🙏🙏🙏
मंत्री पद भेटलं की कोणी बोलत नाही साहेब...... सरकारी भरती वर किती फीस आहे दिसत नाहीत तुम्हाला फक्त निवडणूक आलं की गरीब आठवतो.... वरचा आहे बघणारा... सब का हिसाब होगा
कशाला बोंबलतोयस तु पण बदमाशीच केली आहेस.
😊😊
छान विचार मांडले बच्चू भाऊ ❤❤❤❤❤
कम्
बच्चुकडु साहेब तुमच सर्व बरोबर आहे सर्व यंत्रणा सडली आहे. एसी मध्ये बसुन निर्णय घ्यायचे पण प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना नाके नऊ होतय.
Kadu.... No 1 Person.. I love his speech... Salute...
थोड़ा उशीर झाला
@@goodlistner25 Barobar
Zhaatu ahe toh ani zhatu rahanaar
देवमाणूस बचू भाऊ🙏🙏
खरच बच्चूकडूना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केल़ं पाहिजे.
बचुदादा आपला अभिमान आम्हाला मी विलास कडु आमचा मानुस किती ताकदवान . आहे.या गोष्टीचा.
वारे... कडू साहेब या हलकट राजकारणी लोकाची तेल तूप लाऊन ठोका 😂😂😂😂😂
Ha pan tyatla😂😂😂😂
जबरदस्त बचूकड 👌👌
बाचुभाऊ आपण विरोधी आमदर म्हणून मंत्र्यापेक्सा मोठे आहे.
यांना सांगुन काय फायदा हे सगळे दावणीला बांधले गेले आहे खुटा जाम ठोकला आहे पैष्याची धुंदी आहे हे करोडोंची संपत्ती आहे खरा माणूस बच्चु भाऊ धन्यवाद
जबरदस्त भाषण
बचु कडूची हवा गेलेलं आहे
विधानसभेत, कोणी पण अशी भाषणे देऊ शकते. परंतु आतली गोष्ट वेगळी च असते.
खूप मस्त sir,, एकदम कडक आणि रिअल कंडिशन मांडली... तुमच्यासारखे प्रामाणिक लोक संसदेत असेल,, तर लोक बिमारीने,, आणि ह्या खराब vyavthet बदल करणे, जरुरी आहे
.
जय शिवराय, बच्चू भाऊ, तुम्ही महान आहात.