Bachchu Kadu Full Speech : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार ABP Majha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ส.ค. 2022
- #Raigad #MaharashtraMonsoonSession #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #maharashtrapolitics #abpmajha #marathinews
ABP Majha LIVE TV | Maharashtra Monsoon Session | Eknath Shinde Maharashtra | Marathi news LIVE 24/7
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
हा आता जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणी प्रयत्न करतोय
मंत्री पद मिळाले असते तर लय गोड बोलले असते.
. हे फक्त वसुली आणि देखावा चाललंय.
बच्चुभाऊ,
तुम्ही आमदार म्हणुन जास्त भारी समस्या मांडता ,मंत्रीपद असल्यावर तुम्ही खुप अवघडल्यासारखं वागता.
विश्वास उडाला की नंतर बसत नाही हो हा राग केवळ पदा साठी दिसतोय पण मुख्यमंत्री महोदय आपल्याकडे पाहणार नाहीत
Te tula vaty Sadashiv pawar
बचू कडू समजायला येवढ सोप नाही त्यासाठी शेतकर्याचि औलादच असायला हवं
ग्रेट लीडर
@@Vijayyadav-nu4dw barobar bhava tya Sadashiv pawar la ky kalnar to swata sharad pawar ani ajit pawar cha khalcha ahe
तुमचा गैरसमज आहे हा.. शिंदे नक्की चांगल कामं करेल आणि फडणवीस हे सर्व आमदाराचं ऐकून घेणारा माणूस आहे असं बचू भाऊंनीच एकदा सांगितलंय..
पन्नास खोके घरी बोबा ठोके विधान परीशद दारी
जोशी..बच्चू भाऊ वर त्यायच्या मतदारायचा फुल्ल विश्वास आहे..कारण बच्चू भाऊ साठी त्यायच्या शेतकरी अंन गरीब मतदारा समोर कोणीच मोठ नाही. तुम्ही बाकीचे पक्ष वाले तुमची पक्षनिष्ठा तुमच्या पक्षानंसहित तुम्हीच घालून घ्या.
बच्चू भाऊ तुम्हला खरच कॅबिनेट कृषी मंत्री पाहिजे होते तुम्हला खूप तळमळ आहेत तुमच्यात पण काय तुम्ही घर का ना घटका असे झाले
हो द्या द्या .. मुख्यमंत्रीपद द्या कारण न विकलेला आमदार. पन्नास कोटीचा लिलावतला आमदार
बच्चू कडू यांना क्रूषी मंत्री करा शेतकर्या न्या मिळेल अशी आशा आहे देशातच शेतकर्यांचा नेता दाता तळमळीचा नेता खरा नेता👍👍👍👍👍👍👍👍🙏🏽
बरोबर आहे
हा अट्टाहास फक्त मंत्रीपदासाठी🤗
बरोबर
खरी आहे
बरोबर मंत्रिपद भेटला की आवाज निघणार नाही याचा.
दहा पाच टक्के खरी गोष्ट आहे तुमची
himmat tari kartat bolnyachi
बच्चू भाऊ स्वतःला आणि सर्वांना दोष देतात हे सत्य आहे
👍 धन्यवाद आमदार श्री बच्चुभाउ कडु साहेब. वऱ्हाडप्रांत गाडगेबाबा शेतकरी मजूर गोरगरीबांचे आधारस्तंभ दमदार सुधारणा
काय शेतकऱ्यांची तळमळ, काय 50 खोके, काय ते गुहाटी काय ते सुरत.. 😄😢🍉 काय ती गडारी..
Barobar dada
अगदी बरोबर .50 खोके सर्व बोके सगळे ओक्के ...
कुंड्या..बच्चू भाऊ वर त्यायच्या मतदारायचा फुल्ल विश्वास आहे..कारण बच्चू भाऊ साठी त्यायच्या शेतकरी अंन गरीब मतदारा समोर कोणीच मोठ नाही. तुम्ही बाकीचे पक्ष वाले तुमची पक्षनिष्ठा तुमच्या पक्षानंसहित तुम्हीच घालून घ्या.
बच्यू कडू , मजा करायला कुठ, कुठ गेला होता? त्यावेळी शेतकऱ्यांची आठवण नाही आली.? कुठे गेली संवेदनशील ता.
बहुतेक सगळ्यांना माहित असावे कि मंत्रीपद न मिळाल्याने वेगळे बोलणार म्हणुन ऐकायला कोणीच नाही ! अरेरे, काय ही अवस्था !!
Abe.. Konache tri wha..kahi vishay samaj ma.. Ka...
Bhau Khoop Chhan👌
बच्चू भाऊ खरच वास्तव तुह्मी मांडले,खरे जनतेचे नेते वाटतात तुह्मी ,या देशात तुहमच्या सारखे अजून आमदार वाढले तर शेतकरी सुखी होईल
तुमचे म्हणणे एकदम योग्य आहे.👍👍
नाटकी बोलण आहे हे.
Mantripad betle nahi manun gelat na tithe mag fakt camere sathi chalu ahe focus madhe rahnya sathi. Ata he bolna khara asun khota vattya bhau
Are bolale he important ahe nhitr kon bola te.. Tith srv chup bstat.....jantecha prashna uthvnara neta bacchu bhau🙏
बचु भाऊला मंत्री पद न मिळाल्याने साहेब नाराज आहे त महुन भुकाले पद मिळाले असते तर शेपुत हलवत बसले असते
🤣🤣🤣🤣🤣😂😂
याला हुसका पहिला लबाड राजकारणी मंत्री पदासाठी अस बोलुन राहीला
अगदी बरोबर.. पावसात घर पडल तर पन्नास कोटी रूपयातील थोडे खर्च करना
बच्चु भाऊ तुम्ही आहे तिथेच आहेत
जय जवान जय किसान
Mantri pad gelay mag
बच्चू कडू तुम्ही अपंग आणि शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करू नका, सर्व गोष्टींचा हिशोब होत असतो इथ नाही झाला तर देवापाशी चुकीला माफी नाही. फक्त राजकारण चालू आहे तुमचं मंत्रिपदासाठी, शेतकऱ्यांचं काम करायचं असेल तर आमदार म्हणून ही करता येते.
बच्चू कडू आमदार साहेब एकदम बरोबर बोलतात गरीबाची जाणीव आहे त्यांना अशाच माणसाची खूप गरज आहे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सुद्धा
तुम्ही जोपर्यंत मंत्री होता तोपर्यंत हा आवाज विधानसभेत त्या दरम्यान कधीच पाहायला दिसला नाही असेच आमदार रहा आणि विधानसभेत शेतकऱ्याची बाजू मांडा मंत्री पदाचा नका मागे लागू🙏
चेहरा एक बोलत आहे, मन एक बोलत आहे
यांच्या पासून कलाकरांनी अभिनय कसा करायचा हे शिकायला पाहिजे,हेच खरे नाटकी कलाकार
या आधी दोन अडीच वर्षे शेतकऱ्यांची काहीच काळजी नव्हती ऐन कोरोना काळात शेतकऱ्यांचे कृषिपंपाची वीज कनेक्शन तोडली त्यावेळी मंत्रीसाहेब शांत का होते? खरीप,रब्बी हंगामात युरिया शॉर्ट च्या नावाखाली शेतकऱ्यांना काळ्या बाजार भावाप्रमाणे युरिया बरोबर बाकी भसकापुरी खते औषधे खरेदी करायला लावणारे सरकार यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत नव्हती का?आज पुन्हा शेतकऱ्याचा कळवळा कसा आला ?
ही सगळी नाटके आता बंद करा तुम्ही लोकांचा विश्वासघात केलेला आहे.आता फक्त तुम्ही मंत्री पदासाठी आरडाओरडा करीत आहात हे जनतेला कळत नाही का?
नाटकच आहे
नाटक छान आहे मंत्री पदा साठी😂😂
बच्चू भाऊ तुम्ही माझ्यासाठी ग्रेट आहेत पण तुम्ही जे पन्नास खोके घेऊन जे केले ते अमान्य
तू पहिले का
Mi pahle
बच्चु भाऊ आधी तुमचे भाषण आवडायचे आता बघू से वाटत नाही गप बसा नाहीतर रस्त्याची घोटाळे बाहेर येतील
शेतकऱ्यांचं काही होवो पण तुमचे नुकसान झाले आहे. कारण तुम्हाला मंत्री केलं नाही. शेतकऱ्यांचं दर रोज काही ना काही अडचणी येतात तो निमुटपणे सहन करतो.
रस्ते घोटाळे. निघतील बाहेर ५० कोटी घेतले ना आत्ता. गप्प बस
Right right
५० कोटी झिंदाबाद
Aata koni odkt nahi tula bachu
तो बिनपगारी शिक्षक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यांनी आता काय आत्महत्या करायची की काय ?
खर्या वास्तवतेची मांडणी,
बेधडक वक्तव्य, अशाच नेत्याची शेतकर्यला गरजय.
शेतकर्यांच्या नावावरून राजकरन आहे फक्त
आज पर्यंत बोललं नाही पण आज बोललात त्याबद्दल धन्यवाद साहेब
साहेब खरच तुमी बोरबर बोललात 👌👌👌👍🚩
किती पुळका आला नाटक आहे बंद कर बच्चु पन्नास खोके एकदम ओके
पहा यांना शेतकर्याचि कीती काळजी आहे लोकांना पन समजत बचु भाउ ?
50 खोक्यातले निम्मे देऊन टाका 5 गावे तरी समृद्ध होतील.
भाजपचे कट्टर वैरी होते तुम्ही आता गेले तिकडे,जनतेला सगळं समजत,कमी बोला नाहीत ed माग लागण
रे बाबा सगळे चोर झलाव आणि उग काही तरी कीव दाखता . आ ज शेतकरी किती अडचणीत येतो त्याच्या योजना कागदावच ,उग मोठ मोठ्या गोष्टी बोलता .अरे तुम्ही रात्र दिवस चीकलात शेतकरी राबतो तर त्या साठी द्यारे बाबा
चांगलं बोळा मित्रानो!
मंत्री पदासाठी , स्टंटबाजी . भाऊंची , मस्तच आहे.
बच्चुभाऊ खरच तुम्ही शेतकरी यांची कळवळ करता पण काय करणार कायदा व सरकार शेतकरी विरुध्द आहे
Jy kaydyn tula bolnycha chalnych adikar dila thos bekar ahe kayda wary marda
50 खोके
एकदा कृषी मंत्री पद द्या बच्चू कडूना मग बघू शेतकऱ्यांन बद्दल किती आत्मियता आहे अरे शेतकरी आहे तर तुम्ही आहेत इच्छाशक्ती पाहिजे स्वामीनाथन आयोग ऐकून ऐकून शेतकऱ्यांच्या किती पीढ्या खपल्या तरी अजून आयोग काही लागू होईना.
Ha bachu pn nusta popat ahe...yala yek mantripad dil ki yacha ahe to pn avaj band honar...
2.5varsh mantri hota to parayt aavaj koth hota.full bolbachan aahe ha.
खरं आहे साहेब
तूमचे सलाम तूमच्या विचारायला
खच आहे जय जवान जय किसान एक नबंर
Mantri पदासाठी shetkaryanchya navacha wapar krtay . Dhanyawad shetkari ahe he 2.5 varshanantar tari samjle tumhala
वा बच्चूभाऊ जय जवान जय किसान
शेतकऱ्यांना ची बाजु मांडतात हे म्हत्वाची गोष्ट चांगली आहे जय महाराष्ट्र जय जवान जय महाराष्ट्र
बच्चू कडू, आज तुम्ही एवढे बोलले आज सरकार तुमचे आहे, तुम्ही जेवढं बोलले तेवढं सरकार न जर अनुदान नाही दिलं तर तुम्ही राजीनामा द्या. नाही तर आजच भाषण फक्त मंत्रिपदासाठी
Salute to you sir
साहेब जास्त बोलु नका ... भाजपा रस्त्याचा घोटाळा कामाचा मूद्दा उकरुन काढेल ""बच्चु""साहैब ...ED लावतील दादा...
साहेब तुमची भूमिका नेमकी काय तेच कळत नाही राव ,
त्यांची भूमिका ही कि ते विकले गेलेत याचा समाजाने मान्य करावे
खूप महत्वाचे विषय मांडले साहेब. कापूस व्यापारी कडे गेल्यावर 10000चा भाव होतो किती चूकीचे निर्णय आहे,साहेब तुमचे खुप खुप धन्यवाद कारण गाव पातळीवर चे विषय, खरी हकिकत तुमच्यासारखे कोणालाच कळालेल नाही
बच्चुभाऊ नेहमी खरे बोलतात महाराष्ट्रातले बच्चुभाऊ सारखाच माणूस पाहिजे
खुद की पानटपरी चालवा की, कशाला मंत्री पद पाहिजे
Barobr बोलल्या bachhu भाऊ...तलाठी खातो पैसे...तलाठी कमी पण padhavadi जास्त खातो...साधा अहवाल लिहायचे 500 घेतो तो....
अध्यक्ष महोदय मनातल्या मनात: दुसऱ्या विस्तारात नक्की भेटेल.
करणार तर कोणी नाही. पण, निर्बिड पणे सत्यता मांडली साहेब धन्यवाद. कारण सगळे वाटून खातात. ग्रामपंचायत मध्ये असणार typewriter, क्लर्क यात फार फरक आहे. साहेब बाकी कर्मचारी कष्ट करुन करुन जिजून जातात पण प्रगती काय होत नाहीं. मात्र ग्रामपंचायत कर्मचारी पगार कमी असतो पण प्रगती 2 वर्षात बंगला,गाडी, सगळी ऐश होवून जाते. 😀😀😀 कडलो नसेल तर जावून बगा ग्रामपंचायत मध्ये
आदरणीय बच्चुभाऊ आपण अपंगाचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे विश्वास अहर्ता गमावलेली आहे आता तुमच्यावर तो विश्वास राहिला नाही पाहिला सारखा
अगदी बरोबर विकून घेतला... विकत जाणा-या आमदारांत सर्वात महागडा आमदार
साहेब तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्यां बाबत बोलता परंतु समस्या मार्गी लागतील काय?
बचू साहेब एक दम बरोबर आहे
Ekdam correct, thx bachu ji very strong sweet spech, god bless you.
बच्ची है क्या ??
50 खोके दिये है अब मंत्री पद नही मिलेगा..
जनता उल्लू नाही बच्चुभाऊ..
Well Said Sir 👏🏻👏🏻👏🏻
सगळ्यांच्या मनातील सुप्त भावना बच्चू कडू यांच्या माध्यमातून व्यक्त झाली
Bachhu bhau kadak👌👌👌
असा नेता पाहीजे कोणताही पक्ष असो सत्तेत असो किंवा नसो कुणालाही सोङत नाही बच्चु कङु साहेब तुम्हाला मनापासुन अभिनंदन
असा नेता मुख्यमंत्री पाहीजे साहेब तुमचा पक्ष आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हता
परंतु आज तुमचे भाषण ऐकुण खुप बर वाटल
प्रहार पक्षाचा विचार केला पाहीजे
शेवटी पैशासाठी शेण खाल्ल केली गद्दारी
Wawa shenkhaye saheb
@@sachinmuneshwar8923tu pahile ka re ghetna zatu
Well-done,,,😄👏👏🙏🙏👍💯👃
शेतकरी आणि सर्व सामान्य माणसांची खरी कळवळा असणारा एकमेव सच्चा नेता.
सत्य परिस्थिती मांडली..👍🙏
तुम्ही मांडलेले विषय खूपच महत्वाचे आहे भाऊ 🙏🙏
कोण विश्वास ठेवणार तुमच्या बोलण्यावर, तुमचा राग लक्षात येतोय, पानटपरी सोडून का गेले मग?
बंडू भाऊ खरं तुम्ही बोलली हीच शेतकऱ्याची परिस्थिती
बच्चु भाऊ तुम्ही क्रान्तिवीर आहे
मागच्या आडीच वर्षात बाच्चू कडू आणि त्यांचा आवाज..त्यांचे भाषण हे सगळं थांबलं होतं...आज सगळं परत बघायला मिळालं..म्हणजे ह्यांना मंत्री पद मिळालं नाही की मग ह्यांना शेतकरी आठवतो...बस करा बाच्चु भावू..हे सगळं अगोदर मला पण खूप आवडायचं तुमचं..आता सगळं कृत्रिम वाटतं..मंत्री पदासाठी वाटतं...
Tu farmar nahis na mahunu tula ya speech ch value samjnar nahi
अग्नीवीर योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात प्रत्येक पास सरकारी नोकरी हमखास अशी योजना सुरू करावी. शिव संकल्प 🚩
घरकुल योजना संबंधित वास्तव मांडले आहे दुरुस्ती झाली पाहिजे
👍👍👍बरोबर आहे
100% bhacchu bhau🙏🙏
साहेब तुम्ही खरोखर खरे बोलता आणि तुम्हाला आणि सर्व मंत्री आणि आमदार या सर्वांना माहीत आहे आज 70 वर्षे तुम्ही आणि मंत्री मोठे कसे होणार
सत्य आहे हे
Best MLA ....👍👍
धन्यवाद कडू साहेब, पावसाळी अधिवेशनात आपले भाषण एकदम बरोबर आहे, फुटलेल्या आमदार, यांची खैरात आपण जनते समोर काढली, सरकार बीजेपी वर अवलंबून आहे, करा कराविता धनी बीजेपी आहे, कुठे नेऊन ठेवलाय गद्दारांनी महाराष्ट्र, आपण पोल खोल केली, या बद्दल धन्यवाद,
Haawra aahe mantri pada sathi
सर्वसामान्य चा नेता म्हणजे बच्चु भाऊ ✌️👍🙏
कसं का असेना , कश्या साठी का असेना
पण साहेब खरं बोलले.
Barobar ahe saheb mazy 2 varsha pasun file pending madhye ahe
Nice bhau
बच्चुभाऊ तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री होने काळाची गरज आहे
पन्नास खोके साठी नि मंत्रिपदासाठीचा दलबदलू हा, महाराष्ट्र पन विकेल हा😡
Kon naste dhutlya tandlache bhau
All same
Gadhharie Amddhar khajddhar Needhie-- History's-- 420
Bachhu kadu---420
1000% बरोबर आहे .
साहेब माझं घर 12 वर्ष झाले,पत्राचे आहे.
मला अजुन घरकुल नाही.
आमच्या मतदार संघा मध्ये तुमच्या सारखं नेतृत्व पाहिजे.
पण आमचं नसीबच फुटक.
परळी वैजनाथ ,कन्हेरवाडी अंबेजोगाई रोड.
दम आहे bachhu भाऊ... असेच रहा... ह्यांच्या हातात विकले जाऊ नका... दबु नका...
विकला गेला शेवटी
भाऊ आपण बीजेपी बरोबर बसलात हेच चुकीचे झाले. जातीयवादी पक्ष आहे कोठे गेले बारा बलुतेदार आपणावर नाराज आहेत.
Ani rastrvadi kay aahe
साहेब सर्व पक्षांना बाजूला सारून लोकांनी तुम्हाला अपक्ष म्हणून निवडून दिले होते,पण तुम्ही या लोकांन सोबत okay खेळायला नको जायला हवय होते.
दमदार नेता❤
बचू भाऊ आम्हाला तुमचा गर्व आहे,पण तुमचं अलिकडच वागणे बरं नवं,,,
चांगली एक्टिंग आहे मंत्री पदासाठी
बरोबरच आहे
बचचु भाऊ शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या
काय पण
साहेब. तुम्ही फार चांगले बोलतात.मला वाटते . पन्नास खोके तुम्हाला मिळाले नाहीत. म्हणून एवढी जोरदार चर्चा सुरू आहे 😅😂😂
100 % barobar
जय शिवराय भाऊ, खू प छान विचार या सरकारला माहिती करून देता,आज मी 3 एकर उडीद साठी 22 हजार खर्च केला,अजून रास करण्यासाठी प्रतेक पाकिट साठी 500रू, मजूर खर्च प्रत्येकी 300रू शेतकरी ३ महिन्यात कमीत कमी 6ते 7हजार मिळतो स्वतः कष्ट करून वाट बघून 2000 मिळतो
100%truth.We must stand with our Farmers.
Gaddar aahes tu
Yess we will 🫂🔥
0
बच्चुभाऊ तुम्ही आम् आदमी पार्टी शमील वाहा ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️AAp AAp AAp✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️ लय मोठे नेते बनता ✌️✌️✌️
खूपच आव आणून बोलत आहे,5 0 खोके एकदम ओक्के
देशी..बच्चू भाऊ वर त्यायच्या मतदारायचा फुल्ल विश्वास आहे..कारण बच्चू भाऊ साठी त्यायच्या शेतकरी अंन गरीब मतदारा समोर कोणीच मोठ नाही. तुम्ही बाकीचे पक्ष वाले तुमची पक्षनिष्ठा तुमच्या पक्षानंसहित तुम्हीच घालून घ्या.