ज्याने पन्नास वर्षे महाराष्ट्र लुटला , ज्याने पंचवीस वर्षे बीएमसी लुटली त्याना विचारा लुट काय असते.छत्रपतीनी जे काही केलं ते रयतेसाठी आणि या लुटारूनी जे केलं ते स्वताच्या कुटुंबासाठी.
1857 चे बंड म्हणणारे इंग्रज आणि इतिहास पण तसाच शिकवला (कारण शिक्षण मंत्री )स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या घटनेचा पहीली सशस्त्र क्रांती म्हणून गौरव केला आहे 🎉
सुरतेची लूट पेक्षा महाराष्ट्र पन्नास वर्षे कोणी लुटला हे जनतेला चांगलेच माहीत झाले आहे आणि त्याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत होईल हे नक्की आहे. जय महाराष्ट्र 🙏🙏🙏 जय शिवराय.🙏🙏🙏🙏🙏
हा जिवंत असेपर्यंत असाच त्यांना आवडणारा इतिहास लिहिणारे इतिहासकार उदयास येतील. कारण यांना कधीच राजेंबद्दल प्रेम नव्हते. महाराज जन्मालाच आले नव्हते हा इतिहास सुद्धा पुढील काळात वाचायला मिळेल. चाणक्याच्या डोक्यात काय कल्पना येईल सांगता येत नाही.😊
❤ श्री.प्रकाश जी महाजन यांनी खूप छान आणि विस्तृत माहिती दिलीय भावली. ❤ आता काकांचे पेरलेले नवीन कधीही इतिहासाचे अभ्यास न केलेले पण स्वतःहून इतिहास तज्ञ झालेल्या काकांचे हस्तकानी आमचे दैवताला , ज्यांचे मुळे आम्ही आज हिंदू मानाने जगत आहोत त्यांना शिवाजी महाराजांना लुटेरा म्हतलेले कदापी सहन होणार नाही.त्या काकांचे हस्तकाचा निषेध करतो.
सत्तर वर्ष लूट केलेल्या लुटारूंना हवे असे त्यांच्या मनासारखे सध्या काहीच घडत नाही. त्यांची पंचाईत झाली आहे! त्यामुळे नव नवीन वाद निर्माण करून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत!
Sushil ji आपण शिवाजी महाराजांच्या व शहाजी,शरीफजी यांच्या लिखाणाचे जे वाचन करत होता तेंव्हा त्या वेळची पूर्ण परिस्थिती जीवंत होऊन डोळ्यांसमोर तरळत होती. आपली वाचन शैली ही अत्यंत प्रभावशाली आहे,यावरून दर्शकांना ही आज दिसून आले.
बारामतीचे मतदार फक्त स्वतःच्या कुटुंबाचा. विचार करतात म्हणून हे. निवडून. येतात त्या मतदारांना देशाशी काही देणघेणे नाही खरे वाटोळे बारामतीच्या मतदारांनी केले आहे नेत्यापेक्षाही जास्त नुकसान
शिवाजी राजे ना लुटारु, चोर म्हणणारे लोकाशी हात मिळवणी करतात व वर राजेचे मावळे व विचारा वर् चाल णारे स्वतास म्हणतात आणि भक्त् गण आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं म्हणतात धन्य आहे आशा लोकांची व मते देणाऱ्या चि
सुंदर उलघडा👍👏🏼☝🏼👏🏼👍 हा उलघडा पठयपुस्तकात , मध्यम सर्व , जरूर आंतभूत करावे अगदी जरुरी व त्याचा विनियोग , उत्पत्ती सकट करावा. हे लक्षात घ्या ह्या अशा लुटारू , खंडणी वगैरे महाविकास अशी म्हणणारे ह्याना त्यांची तुतारी , मशाल याचा स्वार्थी उपयोग साठी वापरणाऱ्याना त्यांचाच हात दाखवावा , उध्वस्त होणारच असे गद्दार 👏🏼👏🏼👏🏼👍
सुशीलजी व प्रकाशजी तुमचे मनापासून आभार. प्रकाश सरांसारखा प्रगल्भ व अभ्यासू विश्लेषण आमच्या पिढीला लाभला याचा खूप आनंद झाला. तुम्ही शहा व शरीफ नावाचे हजार वर्षांपूर्वीचे जे दाखले दिले व महाजन सरांनी सुरत स्वारी ही स्वराज्याची नुकसान भरपाईची कारवाई होती हे खूप सुंदर समजावून सांगितले.ते , त्याबद्दल बोलणाऱ्या गुलामगिरी अडकलेल्या माकडांना समजायला हवे. स्वतःच्या दैदिप्यमान इतिहास सोडून ही माकडे मोगल, इंग्रजी व काॅग्रेसी गुलामगिरीतच वावरतात. म्हणूनच ती महाराजांविषयी अभद्र विधाने करतात.
शिवछत्रपतींनी सुरत मधून जी संपत्ती वसूल केली तिचा उपयोग स्वराज्याच्या साठीच केला. शिवछत्रपतींनी जश्यास तसे धोरण अवलंबले तेच धोरण आता हिंदूंनी वापरले पाहिजे.
अफजलखान, शाहिस्तेखान , दिलेरखान ह्यंनी जशी स्वराज्यावर स्वारी केले होती तशीच स्वारी महाराजांनी शत्रूपक्षाच्या महत्वाचे शहर असलेल्या सुरतेवर केली आणि तेथून मोठी संपत्ती जिंकून आणली.
*न्याय्य मानवी हक्क अधिकार जर मागून मिळत नसतील तर हिसकावून वा बळजबरी ने वा लुटून घ्यावे लागतील. लूट हा शब्द सापेक्ष आहे. मुळात हा शब्द वाईट नाही. महाराजांनी व्यापाऱ्यांना लुटले, गरीबांना नाही*
☆☆ बरोबर आहे , तिथें मोगल राज्य होतें , आणि मोगलांना धडा शिकवण्यासाठींच महाराजांनीं 1664 च्या जानेवारींत सुरतेवर स्वारी केली आणि फक्त मोगलांना लुटलें , तिथें इंग्रज वस्ती आणि वखारी होत्या , त्यांना हातही लावला नाहीं ☆☆
@@Pragatipath.123 याना नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांचेवर राग आहे , त्या साठी हे गुजरात गुजरात करून वीनाकारण पंगा घेत असतात . मता साठी Narative set करने । इकडे गुजरात द्वेष अन तीकडे सीमा प्रश्न कर्नाटक शी भांडन । तीकड दिल्ली शी भांडन, दिल्ली पूढ़े झुकनार नाही पण 10 जनपथ वर जानार . यांचे कस होईल ते देवच जाने
नवीन शोध ब्रिगेडीनी लावले. छत्रपती शिवाजी महाराज बौद्ध धर्मीय होते. पण ते विसरतात की महाराज महादेवाच्या मंदिरात जायचे. तुळजापूरची भवानी माताची पूजा करायची. कोणता बौद्ध मंदिरात जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आजही हिंदू आहे. बौद्ध पराक्रमी नसतात.
Chhatrapati Maharaj यांच्या व्यवस्थापनाचे धडे खास पणे परदेशात शिकवले जातात आणि त्यांचा सन्मान करतात. आणि आपल्याकडे असे इतिहास सांगून भ्रमात takatat. खरय, kharya शिवप्रेमींनी आपली आस्था जागरूक ठेवायला हवी. Jay Bhavani. Jay Jijaoo. Jay Shivray. Jay Malhar. Jay Sriram. वंदे Mataram.
अशीच आमची आई असती असं न म्हणता महाराजांनी तिचा सन्मान न करता परत पाठविले नसते नां...... आणखी काय हवाय पुरावा??????? मठ्ठांनो??????? किती अपमान करतात??????? सुरतेत ही तुम्ही कसे म्हणता????????
शरद पवारांना काय वाटतं आपण कसे आहोत बाकीचे पण तशा आहेत का असे वाटते का शिवाजी महाराजांनी सुरत वर स्वारी केली होती जिंकून घेतलं होतंदे देवेंद्र फडणवीस साहेबांनी योग्य तेच उत्तर दिलं
अगदी बरोबर बोललात देवेंद्र फडनवीस साहेब
माझा राजा लुटारू नव्हता
- देवेंद्र फडणवीस (२०२४)
साहेब, फडणवीस साहेबानी अतिशय परखड मत व्यक्त केले " आम्ही आमच्या बापाला लुटारू म्हणणं बरोबर नाही "
लागले सगळे युरेशियन पेशवे वांझोटी चर्चा करून फडणवीस च समर्थन करायला . छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास तर ह्याच युरेशियन पेशव्यांनी दीलाय
देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना लुटारु म्हणणाऱ्यांना स्पष्ट सांगितले की आम्ही आमच्या बापाला लुटारु म्हणनार नाही!
सगळे युरेशियन पेशवे लागले वांझोटी चर्चा करून फडणवीस च समर्थन करायला
वाद चालू ठेवा निर्णय लोक घेतील
छ. शिवाजी महाराजांचा सूरतची खंडणी असा उल्लेख करणार्या कुजकट बोलणार्या जंतराव पाटील यांचा निषेध आणि धिक्कार.
जंत पाटलाच्या तोंडातून जंत च बाहेर पडतात. तो संभाजी ब्रिगेड नी लिहिलेला इतिहास सांगत फिरतो. संभाजी ब्रिगेड 'श प' ची पैदास आहे.
आपल्याला म्हणजे हिंदू धर्माला इतके शत्रू असुनही आपण हिंदू म्हणून जगताना हिंदू असण्याचा अभिमान आणि गर्व आहे.
अगदी योग्य बोलले देवेंद्रजी .अभिनंदन देवाभाऊ .आमच्या बापाला लुटारू म्हणू देणार नाही .❤❤
लागले सगळे युरेशियन पेशवे वांझोटी चर्चा करून फडणवीस च समर्थन करायला . छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास तर ह्याच युरेशियन पेशव्यांनी दीलाय
आमचा बाप आमचा देव ़
खेद वाटतो की देवेंद्र सारख्या हिऱ्याची किंमत महाराष्ट्रास नसावी.
श.पवार हेतर अलिबाबा.जे चाळीस चोरांचे सरदार.आणि उध्दव हा वसुली करणारा टिपू सुलतान आहे.
खरा नेता महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस जसास तसे
देवेंद्र चे हातात धारदार शस्त्र देण्याची चूक केली जाते, तो आकेलाच आहे पण पुरा पडतो हे मान्यच्च करावच्च लगतच्च
DEVENDRA ha kharach vidaan,susanskrut, ani ekmev yogya manus ahe MUKHYAMANTRI pada sathi.❤
ज्याने पन्नास वर्षे महाराष्ट्र लुटला , ज्याने पंचवीस वर्षे बीएमसी लुटली त्याना विचारा लुट काय असते.छत्रपतीनी जे काही केलं ते रयतेसाठी आणि या लुटारूनी जे केलं ते स्वताच्या कुटुंबासाठी.
महाल बांधले ,लंडनमध्ये इस्टेटी केल्या. शपबद्दलतर काय बोलणार पुढील 10 पिढ्यांना पुरतील व हेच पिढ्यानपिढ्या चालत राहणार.
❤❤❤😂😂😂🙏🙏🙏 ... व्व्वाह व्व्वाह व्व्वाह ... व्व्वा व्व्वा व्व्वा 👌👌👌🙏🙏🙏❤️❤️❤️
Maze kutumb mazi jababdari.😉😄😉😲😉😄
लागले सगळे युरेशियन पेशवे वांझोटी चर्चा करून फडणवीस च समर्थन करायला . छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास तर ह्याच युरेशियन पेशव्यांनी दीलाय
अगदी शंभर टक्के सत्य !
आजचा विषय अत्यावशकच होता आणी तुम्ही दोघांनी खूप चालल्या प्रकारे मंडळात धन्यवाद.
लागले सगळे युरेशियन पेशवे वांझोटी चर्चा करून फडणवीस च समर्थन करायला . छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास तर ह्याच युरेशियन पेशव्यांनी दीलाय
ती लूट न्हवतीच. ती शाहिस्तेखानाने केलेल्या नुकसानाची भरपाई होती. 👍
प्रकाशजी आणि सुशील जी आपण सत्य सप्रमाण सिद्ध करून जनतेसमोर मांडले.
धन्यवाद.
तुका म्हणे ऐशा नरा।
मोजून मारावे पैजारा।
1857 चे बंड म्हणणारे इंग्रज आणि इतिहास पण तसाच शिकवला (कारण शिक्षण मंत्री )स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या घटनेचा पहीली सशस्त्र क्रांती म्हणून गौरव केला आहे 🎉
याच जेष्ठ नेत्याला..८४ वर्षाच्या मराठी माणसाला...परत एकदा शाळेत प्रवेश घेऊन..फक्त इतिहास शिकविलां पाहिजे..आपल्या बापाला लुटारू म्हणू शकतो 🚩
फडणवीस साहेबांना मनःपूर्वक आभार
लागले सगळे युरेशियन पेशवे वांझोटी चर्चा करून फडणवीस च समर्थन करायला . छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास तर ह्याच युरेशियन पेशव्यांनी दीलाय
सुरतेची लूट पेक्षा महाराष्ट्र पन्नास वर्षे कोणी लुटला हे जनतेला चांगलेच माहीत झाले आहे आणि त्याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत होईल हे नक्की आहे.
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏 जय शिवराय.🙏🙏🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारू म्हणणा-यांचा त्रिकाळ धिक्कार करतो.गोब्राह्मणप्रतिपालक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय..!
प्रकाश महाजनजी सुंदर इतिहासातील माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब.
शिवाजी महाराजांनी सुरत वर चालू करून ब्रिटिशांना हाकलून लावला आहे त्यावेळेस सुरत हे जिंकलेला आहे देवेंद्र फडवणीस साहेब अगदी योग्य तेच बोलले बरोबर बोलले
महाराजांनी सुरतेवर स्वारी केली तेव्हा इंग्रजांच्या वखारीला हातही लावला नाही. किंबहूदा त्या वेळेस इंग्रज हे महाराजांच्या खिजगणतीत देखिल नव्हते.
@@sameerpatil566 British, Portugese tevha Amchya Maharajan virodhat moglana shastra purvayche jasa ki long rifles, long range tofa... Tyanchya sobat asa tah keleela hota ki tyani fakt vyapar karava Ani rajkaranat utru naye... Pan sagle tah modun tyani milel tevha tyani Amchya shatruna madat keli....
Agadi Sidhi johar chya vedha padlela tevha sudha...
Tyamule te khijgantit navhte asa mhnaala logical vatat nai
देवेंद्र जी शिवाजी महाराज यांच्या बद्दल आपणं केलेल्या खुलासा बद्दल आभारी आहोत
श्री शिवछत्रपती ने जे राज्य आणि राजकारण केले ते लोकहितासाठी.
स्वहितासाठी नाही. त्यांचा आदर्श तुम्ही ठेवू शकतच नाही.निदान आदर तरी बाळगा!
जंत पाटलांना खंडणी वसूल करण्याची सवय आहे.
देवेंद्र फडणवीस साहेब यांना सलाम.
खरोखर जंत पाटील !
हे मोसमी जंत जंतू आहे.
आजही किल्ल्याच्या आतील कड्या उघडून देणारे जयचंद आहेत.
Devendra fadanvis is a polished knowledgeable politician, Salut to Devendra ji
देवेंद्रजींचे अभिनंदन. काही विशिष्ट व्यक्तींनी ऐतिहासिक घटनांचा कसा विपर्यास केला आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.
छत्रपतींनां जाणता राजा म्हणण्याची गरज नाही असे बोलणारे, खंडणी, लुट चा वापर करून स्वताची घरच भरली,
तुटारी वाजवायला रायगडावर गेले होते त्यावेळी महाराजांच्या समाधीवर पण गेले नाहीत. आज एका रात्रीत "शिवप्रेमी" बनले आहेत.
सत्य व वास्तविक दिशादर्शक विवेचन
केवळ नीच प्रवृत्तीचे लोकच अशी बेताल वक्तव्ये करू शकतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक हिंदुस्थानात होतो आहे, हेच भीषण वास्तव आहे.
Prakash ji Yanni खूपच यथार्थ विश्लेषण केले आहे
सुशील भैय्या महाजन साहेब कडुन आपण महाराजांचा बराच जुना इतिहास आम्हाला कळाला धन्यवाद
लागले सगळे युरेशियन पेशवे वांझोटी चर्चा करून फडणवीस च समर्थन करायला . छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास तर ह्याच युरेशियन पेशव्यांनी दीलाय
हा जिवंत असेपर्यंत असाच त्यांना आवडणारा इतिहास लिहिणारे इतिहासकार उदयास येतील. कारण यांना कधीच राजेंबद्दल प्रेम नव्हते. महाराज जन्मालाच आले नव्हते हा इतिहास सुद्धा पुढील काळात वाचायला मिळेल. चाणक्याच्या डोक्यात काय कल्पना येईल सांगता येत नाही.😊
येथे " चाणक्य " म्हणजे आपले नेणते राजे का ?
कुणाबद्दल लिहिताय हे
दुसरे कोण?@@chintamansaraf5868
@@chintamansaraf5868दुसरं कोण?
❤ श्री.प्रकाश जी महाजन यांनी
खूप छान आणि विस्तृत माहिती
दिलीय भावली.
❤ आता काकांचे पेरलेले नवीन
कधीही इतिहासाचे अभ्यास न केलेले पण स्वतःहून इतिहास तज्ञ
झालेल्या काकांचे हस्तकानी आमचे
दैवताला , ज्यांचे मुळे आम्ही आज
हिंदू मानाने जगत आहोत त्यांना
शिवाजी महाराजांना लुटेरा म्हतलेले
कदापी सहन होणार नाही.त्या काकांचे हस्तकाचा निषेध करतो.
Yes very true i have also Read it mahajan saheb
सत्तर वर्ष लूट केलेल्या लुटारूंना हवे असे त्यांच्या मनासारखे सध्या काहीच घडत नाही. त्यांची पंचाईत झाली आहे! त्यामुळे नव नवीन वाद निर्माण करून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत!
खूप छान वि विश्लेषण केले सर
श्री.प्रकाशरावांचा इतिहासाचा अभ्यास प्रशंसनीय आहे.श्री.सुशीलजींनी देखील ही मुलाखत नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण घेतली आहे.
Sushil ji आपण शिवाजी महाराजांच्या व शहाजी,शरीफजी यांच्या लिखाणाचे जे वाचन करत होता तेंव्हा त्या वेळची पूर्ण परिस्थिती जीवंत होऊन डोळ्यांसमोर तरळत होती.
आपली वाचन शैली ही अत्यंत प्रभावशाली आहे,यावरून दर्शकांना ही आज दिसून आले.
देवेंद्र फडणवीसांसारखा बुद्धिमान, संस्कारी नेता असून एरव्ही किती वाईट शब्दात त्यांच्यावर टीका केली जाते.तेव्हा खूप वाईट वाटतं.
फारच योग्य विश्लेषण केले आहे प्रवीण महाजन यांनी. 🙏
प्रकाश महाजन, प्रवीण नव्हे.
शरद पवारचा पक्ष मुळात सूर्याजी पिसाळचा पक्ष आहे. औरंगजेब विचारावर चालतात.
एकदम पटलं.
तरीही ते निवडून येतात हे महत्वाचं
चालतात नाही नाही ". जगतात .' हरामखोर नमकहरामी बांडगूळ देशद्रोहीं हरामजादोंकीं औंलादों महाठगबंधन ...
Public is foolish.They gave votes to chor company.@@sushrutagencies4140
@@sushrutagencies4140करोडोंची लूट करायची, शेकड्यात वाटायची परत करोडो जमा करायला मोकाट. हे मतदार अजूनही समजून घेत नाहीत हीच तर खंत
अगदी बरोबर बोललात ✌️🚩
महाराजांसारख्या देवतुल्य व्यक्तिमतवाला लुटारू म्हणणारे लोक किती खालच्या पातळीवर गेले आहेत आणि हे सगळं सहन करणारे आपण किती असवेदनशील झालो आहोत!
देवेंद्रजिचा खूप अभ्यास आहे. अशा DCM चा आम्हाला अभिमान आहे
हे मात्र खरे की हिंदूचे खरे दुष्मन जंयत पाटील,सुसु,पवार हया सारखे हिंदूच ़़
जनता अशा लोकांना निवडून देतेच कशी?
बारामतीचे मतदार फक्त स्वतःच्या कुटुंबाचा. विचार करतात म्हणून हे. निवडून. येतात त्या मतदारांना देशाशी काही देणघेणे नाही खरे वाटोळे बारामतीच्या मतदारांनी केले आहे नेत्यापेक्षाही जास्त नुकसान
शिवाजी राजे ना लुटारु, चोर म्हणणारे लोकाशी हात मिळवणी करतात व वर राजेचे मावळे व विचारा वर् चाल णारे स्वतास म्हणतात आणि भक्त् गण आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं म्हणतात धन्य आहे आशा लोकांची व मते देणाऱ्या चि
सुंदर उलघडा👍👏🏼☝🏼👏🏼👍
हा उलघडा पठयपुस्तकात , मध्यम सर्व , जरूर आंतभूत करावे अगदी जरुरी व त्याचा विनियोग , उत्पत्ती सकट करावा. हे लक्षात घ्या ह्या अशा लुटारू , खंडणी वगैरे महाविकास अशी म्हणणारे ह्याना त्यांची तुतारी , मशाल याचा स्वार्थी उपयोग साठी वापरणाऱ्याना त्यांचाच हात दाखवावा , उध्वस्त होणारच असे गद्दार 👏🏼👏🏼👏🏼👍
देवेंद्र फडणवीस यांना पुरून उरणारे🚩
जे महाराज शुद्र आहेत म्हणून राजाभिषेक नाकारणारे आज महाराजांविषयी पुळका दाखवतात. हे सर्व जनता ओळखून आहे.
सुशीलजी व प्रकाशजी तुमचे मनापासून आभार. प्रकाश सरांसारखा प्रगल्भ व अभ्यासू विश्लेषण आमच्या पिढीला लाभला याचा खूप आनंद झाला. तुम्ही शहा व शरीफ नावाचे हजार वर्षांपूर्वीचे जे दाखले दिले व महाजन सरांनी सुरत स्वारी ही स्वराज्याची नुकसान भरपाईची कारवाई होती हे खूप सुंदर समजावून सांगितले.ते , त्याबद्दल बोलणाऱ्या गुलामगिरी अडकलेल्या माकडांना समजायला हवे. स्वतःच्या दैदिप्यमान इतिहास सोडून ही माकडे मोगल, इंग्रजी व काॅग्रेसी गुलामगिरीतच वावरतात. म्हणूनच ती महाराजांविषयी अभद्र विधाने करतात.
माफ करा पण आज पर्यंत खंडनी चालू आहे
अगदी बरोबर आहे.देवा भाऊ
😁4:44 👈अच्छा!! तर शाहिस्त्या सुपा वगैरे करत ‘बारामती’लाही गेला होता. तरी म्हटलं एक एवढा ‘बारा’चा कसा काय निघालाय?!!!😁😁😁
खुप छान.ते बाराचं आहे.
आयला काय पंच मारलाय 😅
Khupach chhan mazya agdi manatl bolalat
वाह मस्त 😂
@@environmentalhealthsafetye104 धन्यवाद!!😁🙏
खूप छान विश्लेषण 🙏🙏
महाजन सरांनी अतीशय उत्तम माहीती दीली.
जय श्रीराम सर जी धन्यवाद देवेंद्र जी की जय वंदे मातरम
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्थान .
सुशिलजी मी मराठा असुन देशात यशवतंराव नतंर एकच नेता राजकारनात
चांगली ओळख आहे असा नेता कोन असेल ते देवाभाऊ आहेत
या निमित्ताने का होईना "आमचा बाप" हे शब्द आले आहेत. यापुढे कोणीही विचार करून बोलावे महाराजां विषयी.
नाहीतर हे बाप म्हणणे पण एक
नाटक सिद्ध होईल
जय शेलार मामा । जय शिवराय ।
श्री. मा.प्रकाशजी महाजन अभ्यासू, हुशार सुशिक्षित सुसंस्कृत आणि निरपेक्ष आहेत. परत परत त्यांना बोलावावे, म्हणजे आमच्या ज्ञानात भरच पडेल. 🎉😮
लागले सगळे युरेशियन पेशवे वांझोटी चर्चा करून फडणवीस च समर्थन करायला . छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास तर ह्याच युरेशियन पेशव्यांनी दीलाय
great देवेंद्र फडणवीस साहेब
जे स्वतःच्या कुटूंबासाठी दुसऱ्यांची संपत्ति जबरदस्तीने गोळा करतात त्याला लुटारू म्हणतात. जे मविआ सरकारमध्ये असताना 100% वसुली होत होती.
सर्व वर्गांना इतिहास शिकवला जावा हे केंद्र सरकारनेसक्तीचे करावे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती
🚩जय भवानी जय शिवराय 🚩
देवेंद्र फडणवीस कायमच खरे आहे❤
काही लोकांना "खंडणी" या शब्दाचे खूपच अप्रूप आहे!
यांना "खंडणी" या शब्दाची नेमकी व्याख्या तरी माहिती आहे का?
शिवछत्रपतींनी सुरत मधून जी संपत्ती वसूल केली तिचा उपयोग स्वराज्याच्या साठीच केला. शिवछत्रपतींनी जश्यास तसे धोरण अवलंबले तेच धोरण आता हिंदूंनी वापरले पाहिजे.
अतिशय अभ्यासपूर्ण व ऊत्तम विश्लेषण ऐकायला मिळाल त्याबद्दल आपल्या दोघांच खुप खुप धन्यवाद. आतातरी राजेंना लुटारू म्हणण बंद करा म्हणाव. बस एवढच.
त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात ला जात आहे
१०० % बरोबर आहे 👍
🎉 SALUTE to Prakash Maharjan sir आणि Sushil kulkarni.col Suresh Patil green 💚 thumb Pune
खंडणी सरकारने ( औरंगजेब फॅन क्लब ) तर अडीच वर्षें महाराष्ट्र लुटला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🇮🇳
त्या काळी सर्व राज्यांचे राजे एकमेकांच्या राज्यांवर छापे मारणे, लुटमार करणे,नवीन नाही.यावर चर्चा करू नये
🙏👌👌👌👌🙏🙏
खूप छान ह्या विषयावर विश्लेषण करून जयंत पाटील यांची गोची केली
खंडणी म्हणणारे नेते बहुतेक डोक्यावर आपटलेले दिसतात
अफजलखान, शाहिस्तेखान , दिलेरखान ह्यंनी जशी स्वराज्यावर स्वारी केले होती तशीच स्वारी महाराजांनी शत्रूपक्षाच्या महत्वाचे शहर असलेल्या सुरतेवर केली आणि तेथून मोठी संपत्ती जिंकून आणली.
*न्याय्य मानवी हक्क अधिकार जर मागून मिळत नसतील तर हिसकावून वा बळजबरी ने वा लुटून घ्यावे लागतील. लूट हा शब्द सापेक्ष आहे. मुळात हा शब्द वाईट नाही. महाराजांनी व्यापाऱ्यांना लुटले, गरीबांना नाही*
कुलकर्णी सो. मला आपणास भाऊ व तोरसेकर. व अनय जोगळेकर यांना प्रत्यक्ष भेवयाचै आहे.मी एक प्राध्याकहोतो आता नाही.
सुरते चा राजा कोन होता
सूरत हे मुगलाच्या ताब्यात होते काय ।
मग मुगलाना लुटले म्हना ना ।
☆☆ बरोबर आहे , तिथें मोगल राज्य होतें , आणि मोगलांना धडा शिकवण्यासाठींच महाराजांनीं 1664 च्या जानेवारींत सुरतेवर स्वारी केली आणि फक्त मोगलांना लुटलें , तिथें इंग्रज वस्ती आणि वखारी होत्या , त्यांना हातही लावला नाहीं ☆☆
@@Pragatipath.123
याना नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांचेवर राग आहे , त्या साठी हे गुजरात गुजरात करून वीनाकारण पंगा घेत असतात . मता साठी Narative set करने ।
इकडे गुजरात द्वेष अन तीकडे सीमा प्रश्न कर्नाटक शी भांडन ।
तीकड दिल्ली शी भांडन, दिल्ली पूढ़े झुकनार नाही पण 10 जनपथ वर जानार .
यांचे कस होईल ते देवच जाने
नवीन शोध ब्रिगेडीनी लावले. छत्रपती शिवाजी महाराज बौद्ध धर्मीय होते. पण ते विसरतात की महाराज महादेवाच्या मंदिरात जायचे. तुळजापूरची भवानी माताची पूजा करायची. कोणता बौद्ध मंदिरात जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आजही हिंदू आहे. बौद्ध पराक्रमी नसतात.
हे काहीच नाही, आंबेडकरवाड्यानी शोध लावलाय की औरंगाझेबाने संभाजी महाराजांना मनुस्मृतीत लिहिल्याप्रमाणे शिक्षा केली होती.
Tya yz na mahtvach deu naka ... geli 20 yr zale tyanche he natak chalu aahet.. ky ghanta fark padat nahi..
Caste certificate var sagle free che khaun piun hech kaam aahet
Chhatrapati Maharaj यांच्या व्यवस्थापनाचे धडे खास पणे परदेशात शिकवले जातात आणि त्यांचा सन्मान करतात. आणि आपल्याकडे असे इतिहास सांगून भ्रमात takatat. खरय, kharya शिवप्रेमींनी आपली आस्था जागरूक ठेवायला हवी.
Jay Bhavani.
Jay Jijaoo.
Jay Shivray.
Jay Malhar.
Jay Sriram.
वंदे Mataram.
जंतराव पाटील हा माणूस खंडणीच्या पैशातील वाटेकरी असल्याचे सचिन वाझेने सांगितलं आहे. असल्या माणसाकडून दुसरी काय करावी.
Namskar sushil sir
अशीच आमची आई असती असं न म्हणता महाराजांनी तिचा सन्मान न करता परत पाठविले नसते नां...... आणखी काय हवाय पुरावा??????? मठ्ठांनो??????? किती अपमान करतात??????? सुरतेत ही तुम्ही कसे म्हणता????????
सच्चा शिवभक्त आदरणीय देवाभाऊ यांचे मनापासून अभिनंदन. आमचे छत्रपती शिवाजीमहाराज यांच अनादर करणार्यांना चपराक मारली
महाजन तुम्ही सुधा म्हणालात महाराजांनी व्यापारी लुटले.
देवेंद्र साहेब काहीच चुकीचे बोलले नाहीत
जय शिवराय 🚩🚩
🙏🏿🌹🙏🏿🌹छत्रपती शिवाजी महाराज की जय 👍🏿👏🏿🦾🌺🦾🌺🦾🌺
शरद पवारांना काय वाटतं आपण कसे आहोत बाकीचे पण तशा आहेत का असे वाटते का शिवाजी महाराजांनी सुरत वर स्वारी केली होती जिंकून घेतलं होतंदे देवेंद्र फडणवीस साहेबांनी योग्य तेच उत्तर दिलं
जंत पाटील श्रीमंत कोकाटे कडून इतिहास शिकतात,कारण काका त्याचे स्पोंसरर आहेत कोकटेचे
Dear Sushilji Apan ha Changala video Banawala ahe Prakash Mahajan yachi Mulakhat changali zali ahe Shivaji Maharaj kadhich lutere navate tyancha apaman amamachya apaman ahe Prakash Joshi 78
"RAJGADAVAR KHADE PASARLE SHIVRAYANCHA PAYI....." "TECH AAMHALA MANIK MOTI DUSARI DAULAT NAHI.... "❤🚩kattar shivpremi .....100%🙏👍Dil se
संवाद चांगलाच वाटला,पण् तो डाव्या विचारसरणीच्या लोकांनी ऐकून /विचार भाष्य करायला हवा.
देवेंद्र फडणवीस योग्यच बोलतात. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाहीत.