"सत्ता आहे उशाला ; बामण पाहिजे कशाला?" संजीव शाळगावकर ।वात्रटीका0403|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
  • श्री.संजीव शाळगावकर यांनी सादर केलेली ताजी वात्रटीका "सत्ता आहे उशाला ; बामण पाहिजे कशाला?"
    कृपया चॅनेलला सब्स्क्राईब करा । विडीओ शेअर व लाईक करा । बेल आयकॉन वर क्लीक करा | विडीओ शेवटपर्यंत पहा।
    आपल्या सूचना / प्रतिक्रीया चॅनेलवर कळवा. धन्यवाद..!! ज्येष्ठ पत्रकार व प्रसिध्द वात्रटिकाकार संजीव शाळगावकर - सम्पर्क :- 8551055113
    twitter :- @S_Shalgaonkar
    तांत्रिक सहकार्य - विनायक करमरकर - 9822944188
    #trending #viralvideo #youtubevideo #youtube #shockingnews #trendingvideos #viralvideos #breakingnews #latestnews #viralnews #shivsena #bjp #comedy #congress #eknathshinde #political #politicalnews #ajitpawar #sharadpawar #ncp #rahulgandhi #narendramodi #india #amitshaha
    #sharadpawar #supriyasule #rohitpawar #ncpsharadpawar #election #baramaticonstituency #loksabha #loksabhaelection #loksabhaelection224 #baramatiagro #sharadchandrapawar #ajitpawar #ncpspeaks #ncpmaharashtra #sharadpawarnews #sharadpawarspeaks #rashtravadicongress #exitpoll

ความคิดเห็น • 109

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 6 วันที่ผ่านมา +7

    आपले बोलण खर आहे..... गोडसेचा मोठेपणा कळण्यासाठी आमच्यासारख्या छोट्या लोकांना ६० वर्षे लागली. २०४० ला मूसलमान ज्याच्यांकडे बोट दाखवतील तो पंतप्रधान होणार. तोपर्यंत आमचे खूप नूकसान झाले असणार.वेळ निघून गेलेली असेल. कडू आहे पण सत्य आहे.हिंदूनो जागे व्हा.

  • @RajaramDPatil
    @RajaramDPatil 16 วันที่ผ่านมา +10

    ब्राम्हण नको अस नाही . आपण वास्तव सांगता अस वाटत नाही . महाराष्ट्राच राजकारण कोनत्या स्तराला गेलय हे सर्वानी विचार करायची वेळ आली आहे

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 9 วันที่ผ่านมา +7

    हि वात्राटायन नाही तर एका बावळटाचे बावळटायन आहे

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 18 วันที่ผ่านมา +42

    नथुराम गोडसेने फार चांगले काम केले आहे. नाही तर भारताचे आणखी तुकडे झाले असते. ❤

    • @paramb8750
      @paramb8750 17 วันที่ผ่านมา

      लखनो करारावर सह्या करून टिळकांनी तेव्हाच तुकडे होण्याच बीज पेरलं होत.आणी पंडित जी ते शेवटी पूर्ण केल दोन तुकडे करून.खरंतर गांधी नाही तर नेहरू जिम्मेदार आहेत फाळणी आणी काश्मीर प्रश्न .पण टिळक नेहरू ठराविक वर्गाचे म्हणून त्यांच्यावर आरोप नाही लावायाचे मग कस गांधींना बदनाम करण सोपं असत

    • @user-od9su2bo5t
      @user-od9su2bo5t 16 วันที่ผ่านมา

      स्वातंत्र काय सावरकर ,गोडसे च्या बापानं दिल होत का

    • @vijaymahakal6977
      @vijaymahakal6977 15 วันที่ผ่านมา

      अहो प्रथम इतिहास वाचा अभ्यासा

  • @user-ms6fm9ef6s
    @user-ms6fm9ef6s 18 วันที่ผ่านมา +26

    चांगल्या सामाजिक विषयाला वाचा फोडली आहे.
    साप साप म्हणून अजुन किती दिवस जमीन धोपटणार आहेत ही मंडळी!

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 18 วันที่ผ่านมา +48

    जास्त पाऊस पडला...फडणवीस जबाबदारी घ्या...राजीनामा द्या .....!! उन्हाळा जास्त प्रमाणात होता.....!!फडणवीस राजीनामा द्या ....!!

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 17 วันที่ผ่านมา

      सध्या संजय नावाची कीती कीती चर्चा
      हे संजय नावाच भुत महाभारतापासुन सुटल नाही.आता साळगावकराच भुतं ब्राम्हणांच्या डोक्यावर पणबामण म्हणजे मुंजा
      बारक्या पासुन बाराव्या पर्यतं बामण मुजांलागतोय.भ्रष्ठ कीतीही केला तरी लोकसभा,विधानसभा,महापालीका तरीबामणाच भुतं मागे असतं.

    • @user-re7em7vl5i
      @user-re7em7vl5i 16 วันที่ผ่านมา

      राजकारणातील मुर्ख लोकच ते😂😂😂

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 16 วันที่ผ่านมา

      फडणवीस स्वताच पुढे होऊन सांगत असतात सत्ता द्या मी असं करेन आणि तसं करेन.
      झेपत नाही तर फुकटच्या तोंडाने बोलायचं कशाला.
      उगाच कुठंतरी बोटं घालून शिट्ट्या वाजवायचा प्रयत्न कशाला करायचा?

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 16 วันที่ผ่านมา +1

      झेपत नाही तर फडणवीसांनी राजिनामा द्यायला पाहिजे. पूर्वी कसा घसा खरवडून दुसऱ्यांच्या राजिनाम्याची मागणी करत होते.
      आता कोणी मागितला तर सगळ्यांना मिरची लागली का?
      पुन्हा येईन, पुन्हा येईन सोडून द्या

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 16 วันที่ผ่านมา +1

      ​@@ravindrajoshi504
      ते अनाजी पंतांसारखंच भूत आहे,

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 18 วันที่ผ่านมา +38

    शरद पवारांना आयुष्यभर जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले फक्त आरक्षण दिले ही आयुष्यातील सर्वात मोठी चुक आहे

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 16 วันที่ผ่านมา +7

    कोणीही ब्राह्मण द्वेषाने पछाडलेले नाही.
    दुसऱ्यांना शुद्र समजायचं सोडून द्या. सगळीकडे बामणांचच वर्चस्व ठेवायचं ही मानसिकता सोडून द्या.

    • @udaydeshpande543
      @udaydeshpande543 วันที่ผ่านมา

      यालाच ब्राम्हण द्वेष म्हणतात

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 16 วันที่ผ่านมา +1

    Sarvaat durbhagyapoorn & poorn satya. Rajkaran naahee saheb! Haa Nashkaarn aahe.

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 5 วันที่ผ่านมา +1

    पूर्वी मी फडणीस ला manayacho
    पण ते खूप दिल्लीची लाचारी करू rahile😢😢

  • @ravindradixit3763
    @ravindradixit3763 18 วันที่ผ่านมา +12

    Very correct.

  • @sanjeevmundle3392
    @sanjeevmundle3392 15 วันที่ผ่านมา +1

    It is rediculuous but real fact that in progreesive state like maharashtra; people do not cast votes but they vote for their caste.

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 5 วันที่ผ่านมา

      जातीपातीचं, उच्च नीचतेचं विष ब्राम्हण समाजानेच कालवलं आहे,हे
      सोयीस्करपणे विसरताय! तीच विषवल्ली आज सर्वत्र फोफावली आहे!😡👎😤

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 5 วันที่ผ่านมา

    अहो पण स़जा ला आपला बाप कोण हे माहीत नाही आणि राजीनामे मागतो.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 16 วันที่ผ่านมา +8

    आरे कॉलनीतील ६००० झाडे पोलिस बंदोबस्तात रातोरात कापायची परवानगी कोणी दिली आणि कापायला लावली.
    उगाच गैरसमज पसरवून बामण आणि इतरांच्यात दुफळी माजवायचा प्रयत्न करु नका.

  • @shankarransing4155
    @shankarransing4155 วันที่ผ่านมา

    अरे मनोहर जोशी हे कोण होते.?

  • @jayashreekulkarni3558
    @jayashreekulkarni3558 8 วันที่ผ่านมา +8

    देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून राज्य चांगले चालले आहे उगाच ब्राह्मणांना शिव्या देत आहेत

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 5 วันที่ผ่านมา

      हो कां? देवेंद्र फडणवीस हा एक नं अपेशी गृहमंत्री आहे. राज्यभर गुन्हेगारांचा हैदोस सुरु आहे पण ह्या माणसाला राज्याकडे बघायला वेळ नाही, तो कायम दिल्लीहून बोलावणं आलं की, पळतो मोदी, शहाचे पाय चुरायला!😤
      मागे शिवसेना भाजप युतीचे सरकार असतांना मुख्यमंत्री पदाबरोबर गृहमंत्री पद पण स्वतःकडे घेतलं, त्यावेळी नागपूर तर गुन्ह्यांची राजधानी बनली होती, जणू काही हे गृहमंत्री झाले की गुन्हेगारांना संदेश जातो, काहीही करा, मी तुमच्या पाठीशी आहे!😠 आणि म्हणे राज्य चांगले चालले आहे!
      तसं ही आपला दगड जरी असला तरी त्याला शेंदूर फासून देव बनवण्याचा, त्याचा उदो, उदो करण्याचा धंदा ह्या समाजाला चांगला जमतो!👎👎👊

  • @jayashreebapat3232
    @jayashreebapat3232 17 วันที่ผ่านมา +4

    सत्य परिस्थिती चे सुंदर वर्णन केले आहे

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 17 วันที่ผ่านมา +3

    अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @audumbarthakur4213
    @audumbarthakur4213 17 วันที่ผ่านมา +17

    ह्याच्यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुखानी राजीनामा का दिला नाही? शरद पवार साहेबानी गोवारी हत्याकांड झाले तेव्हा राजीनामा का दिला नाही?

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 17 วันที่ผ่านมา

      अहो तो,आपला बाळ्या असतो.

  • @user-or3od5fx3r
    @user-or3od5fx3r 9 วันที่ผ่านมา

    Kay.pan.Sangu.Naka.Maharaj

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 18 วันที่ผ่านมา +35

    ब्राह्मण समाजा सारखे होता येत नाही देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा अत्यंत अभ्यासपूर्ण विषयाची माहिती असणारा देवेंद्र फडणवीस आहेत

    • @gajanansawant5197
      @gajanansawant5197 16 วันที่ผ่านมา

      गद्दार निर्माता....

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 16 วันที่ผ่านมา +1

      बामणा सारखं नकोच आहे, हिंदू हिंदू करत आपल्याच हिंदूंना लुटत असतात

    • @vijaymahakal6977
      @vijaymahakal6977 15 วันที่ผ่านมา

      म्हणून लोकसभा निवडणुकीत भाजपची महाराष्ट्रात दैनिय अवस्था झाली जरा अजून थांब मग कळेल

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 6 วันที่ผ่านมา +1

      घराबाहेर हिरवा झेंडा लावायची वेळ येईल

    • @udaykulkarni8989
      @udaykulkarni8989 3 วันที่ผ่านมา

      ​@@godofliberty3664ब्राह्मण व्देश भरलाय

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 6 วันที่ผ่านมา +5

    आहो मी ब्राह्मण नाही.पण त्यांचे काही गुण आवडतात. धडाडी.शिक्षणाला महत्व सर्वच क्षेत्रात आपल्या बुद्धीने प्रवेश.त्यांना तर आरक्षणही नाही कला,क्रीडा,संगीत ,आध्यात्म,या सारख्या क्षेत्रात वर्चस्व आम्ही मात्र त्यांचा द्वेष करीत बसलो.उठसूठ फडणवीस साहेबांना शिव्या अरे तुमची खूर्ची गेली म्हणून हे आपल्याच माणसांना झाले नाही.

  • @pratibhapatke4005
    @pratibhapatke4005 16 วันที่ผ่านมา +1

    तंतोतंत शब्द रचना केलीयं तुम्ही !

  • @manoharmore3151
    @manoharmore3151 2 วันที่ผ่านมา +1

    छान.. खरी परिस्थिती मांडली...

  • @subhashkharat8553
    @subhashkharat8553 16 วันที่ผ่านมา +1

    जे भाजप फडणवीस करत आहेत तेच विरोधी पण करत आहे.आपण पण तेच करत आहात

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 17 วันที่ผ่านมา

    अगदी साधी गोष्ट,तीन मिनिटे वाल्याला(वाल्मिकी ऋषी नव्हे) मुख्यमंत्री करा.नसलेली .........पाजळु दे.👌👍🙏🙏

  • @NarayanRaghuvir
    @NarayanRaghuvir 17 วันที่ผ่านมา +1

    Ye Maharashtra droha MVA zindabad

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 17 วันที่ผ่านมา +19

    फडणवीस राजीनामा देनार 😂😂
    पण kadhi??????
    बारामतीचे साहेब पंत प्रधान zalyavar 😂😂😂

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 17 วันที่ผ่านมา

      😁😁😁

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 16 วันที่ผ่านมา

      परक्यांची गुलामी करण्याची मानसिकता इतक्या पिढ्या नंतर ही जात नाही.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 6 วันที่ผ่านมา +1

      देवेंद्र जी फार मोठे राजकारणी आहेत ते सगळ्यांना जड जातात हे नक्की म्हणून जळतात जळणारे जळा आयुष्यभर

  • @user-zq5py9lm9t
    @user-zq5py9lm9t 16 วันที่ผ่านมา +5

    फडणवीस सगळ्यांना भारी पडतोय हे दुख आहे मराठे हे बिगर मराठ्यांना सहन करू शकत नाही आपले जातभीई वर्षे न वर्ष सत्तेत होते आता दुसरे आले हे दुःख आहे सहन होत नाही व सांगता येत नाही ही आहे खरी पंचिंयत

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 16 วันที่ผ่านมา

      मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन करत उप पदाच्या तुकड्यावर समाधान मानावे लागले.
      कर्माची फळं भोगावीच लागतात.
      भाकऱ्या महाराष्ट्राच्या खायच्या आणि चाकरी गुजरात ची करायची, असली मानसिकता.

  • @user-wk1nj8nq1j
    @user-wk1nj8nq1j 18 วันที่ผ่านมา +12

    पण कृपया माझे मत असे आहे की मा फडणवीस सर हेच पुढील महाराष्टा चे मा मुख्यमंत्री असावेत आणि जर तसे नाही झाले तर महाराष्ट्राचे गृहमंत्री तरी असावेत अन्यथा महाराष्ट्रातील जनतेला पुढे कोणत्या दिशेला जाईल याची कृपया हिंदू समाज बांधवांनी लक्षात ठेवा
    माझे वय पासष झाले आहे पण समाजात व देशात हिंदू म्हणून मानाचे मी जगत आहे सर्व हिंदू सण मानाने साजरा करत आहे हिंदु नाही जागा आतातरी जागा नाही झाला तर तर
    हिंदू समाज बांधवांनी. आता गॅस स्वस्त महागाई रोजगार संविधान आरक्षण यांचे मागे न जाता आपल्या पुढील भावी पीढीला साठी हिंदू म्हणून मतदान करा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
    जय महाराष्ट्र जय श्री राम

    • @ATpatil96K
      @ATpatil96K 17 วันที่ผ่านมา +3

      70 वर्ष काँग्रेस होती मग तुमचे वडील मुस्लिम झाले असतील ना..

    • @rahulaphale7705
      @rahulaphale7705 17 วันที่ผ่านมา +1

      ​@@ATpatil96Kजरांगे छाप दिसतोस 😂😂😂

    • @paramb8750
      @paramb8750 17 วันที่ผ่านมา

      काही लोकांच्या बायका मुस्लिम मुलासोबत् नाचतात ,मंगळसूत्र कुठ घालाव् याची पण माहिती नसते असे लोक हिंदुचे रक्षण करणार काय 😅😅
      त्यापेक्षा शिंदे साहेब हजार पटीने उत्तम आहेत किमान मराठी हिंदू संस्कृती तरी खड्यात नाही जाणार

    • @hanmantrajpatil5566
      @hanmantrajpatil5566 16 วันที่ผ่านมา

      ​@@rahulaphale7705गोडसे छाप व माफीवीर सावरकर छाप दिसतोय.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 16 วันที่ผ่านมา +1

      आजिबात नको.
      २०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत तरी मूग गिळून गप्प बसले आहेत.
      भारतातील सर्वात प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रशिक्षण केंद्र ६ महिन्यांपूर्वी गुजरातला पळवून नेले तरी गप्प.
      वेदांत प्रकल्प गुजरातला पळवला तरी गप्प
      असला पुळचट व गुजरात धार्जिणा कोणताही मुख्यमंत्री नको.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 17 วันที่ผ่านมา +5

    श्री देवेंद्र फडणवीस यांना श्री मशाल व तुतारी व छावा चे कार्यकर्ता ने जास्त बदनाम केल। गृहमंत्री नसते तर हे ईतके भारी आहे, हे तर जेल मधे टाकायल कमी केल नसत 🇮🇳🛕🙏🙏

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 16 วันที่ผ่านมา

      अगोदरच बदनाम माणसाला आणखी कोण आणि कशाला बदनाम करणार

    • @udaykulkarni8989
      @udaykulkarni8989 3 วันที่ผ่านมา

      ​@@godofliberty3664समजल

  • @anilchavan4685
    @anilchavan4685 4 วันที่ผ่านมา +1

    आर एस एस मध्ये असे बावळट लोक भरलेले आहेत!
    त्यांना मोठमोठ्या पदावर बसवून देशाचे वाटोळे केले आहे.
    मोदी शहाची ही सर्वात मोठी कामगिरी आहे!फडणीस काय इथलं प्यादा आहे !
    कवितेतला क कळला तरी नशीब!

  • @ArunASHTURKAR
    @ArunASHTURKAR 17 วันที่ผ่านมา +1

    CHAN 😊
    AOL. A. ARUN. PBN. MAH.

  • @HaridraMadke
    @HaridraMadke 16 วันที่ผ่านมา

    Actually ya bhatanich purvi pasun desh kharab kela ahe

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 6 วันที่ผ่านมา +1

      Mag tumhi sudharla ka? Kontya field madhe pudhe gelat ?

    • @anupamakulkarni4678
      @anupamakulkarni4678 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      देश स्वतंत्र होण्या साठी ब्राह्मणांनी जास्त काष्टा घेतले विसरू नका. संसार पणाला लावून देश भक्ती केली याचा पण अभ्यास करा.

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 5 วันที่ผ่านมา

    बरोबर याना ब्राम्हण व्देश आहे नाहीतर
    जरांगे फक्त आरक्षणणावरूफडणवीसांना बोलले नसते सरकार मधे दादा शींदेसाहेब पण आहेत पण आगपाखड अपशब्द फक्त देवेंद्र जींना याच ऊत्तर आहे

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 8 วันที่ผ่านมา

    बामणचाटीका...😂😂😂

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 6 วันที่ผ่านมา +1

      Aadhi brahmnanpramane pragti karun dakhava.

  • @sunilPatil-hy4ow
    @sunilPatil-hy4ow 16 วันที่ผ่านมา +5

    शाळगावकर पुन्हा शाळेत जा .
    एवंढी फडणीस भक्ती तुम्हासच जमेल . अंध भक्त एकांगी असणारच . ही वात्रटिका नसून बामणीचाटीका आहे .

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 16 วันที่ผ่านมา

      जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन
      याच्यावर देखील रियाज अली अमृताने काळी जादु केली वाटते पक्ष फोडाफोडीमुळे मोदीला प्रचारसाठी यावे लागले फडणवीसने ज्यांना घोटाळेबाज म्हणत होता त्यांनाच जीजाजी म्हणतो त्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले कुठे काय बोलतो बेशर्म काय बोलतो म्हणे पक्ष सांभाळतो रियाज घर सांभाळतो हे तर समाजाला देखील आवडत नाही.
      जय जवान जय किसान