ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
लाडकी बहीण योजना 2024 | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2024
- लाडकी बहीण योजना | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
Free Demat account opening link: tinyurl.com/yh...
नमस्कार,
आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या या व्हिडिओबाबत असलेल्या प्रतिक्रिया आपण खालील कमेंट बॉक्समध्ये कळवा.
धन्यवाद.
Free Angel Broking account Opening Link : tinyurl.com/yh...
This video is covered under copyright act. Any piracy, unauthorized imitation and circulation to any social media or other digital platforms (TikTok, WhatsApp, Facebook, TH-cam, etc.) is strictly prohibited and punishable offense against copyright act. strict action will be taken against offenders.
Mee Muslim aahe pan tumch kirtan pahato mala faar aawadt an mala aanand hoto
Kay avadate tula tyatala
Beautiful 🌹👌🤲👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
ए❤
@@farukhpatel9578 इंदुरीकर महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घायला लाज वाटते का
😢😢😢🎉😢य🎉र😂🎉ुज🎉ुज😂जतजजक😮जज😢😂😂🎉😂जि😮ततरुत🎉जहाँ जतग😂गज😢ज😂🎉ज😢ज😂😂र🎉ज😢🎉ज🎉🎉😂😂🎉😂 जहाँ🎉😢😢तजत😂 1:48 😂
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहेच!
एकोणिसाव्या शतकात स्त्रीशिक्षणाची मुहूर्त मेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे योगदान विसरुन चालणार नाही.
मुलगी शिकली हे जरी खरे असले तरी त्यासाठी त्याग करणारे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ज्यांना मानवंदना देण्यासाठी इंदुरीकर महाराज तुम्ही विसरले
क्रांतीज्योती सावित्रीबाई मुळे मुलींना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, शिक्षण मिळाल . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकार प्राप्त करून दिले.
@@tanajikevate6116 endurikar la mahapurshanche naav ghyala laaj vdt asel viwha abhys nsel
शाहू छत्रपती महाराज हे सर्वांच्या अगोदरचे होते आरक्षण हे त्यांनी चालू केले याचा थोडासा अभ्यास करावा उगाच आपली बुद्धिमत्ता किती आहे
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचाराप्रमाणे जनतेला फक्त शिक्षण आरोग्य रस्ते पाणी एवढंच जर दिलं तरी शासनाकडून पुरेसा आहे
लाडका लाडकी हे फक्त कडकी आहे
@@sanjaysonkamble779 अहिल्याबाई होळकरांचे नाव विसरून चालणार नाही
इंदुरीकर महाराज फुले, शाहू ,आंबेडकर , सावित्रीबाई फुले , यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचे अधिकार मिळाल्या मुळे .. महिला ह्या सर्वच पदावर कार्यरत आहेत.. हे लक्षात घ्या ..
@@user-xo3wz5iq9c अगदी बरोबर
हा इंदूरीकर पक्का मनुवादी आहे . याचा अभ्यास तर कांहीच नाही परंतू किर्तनात फालतू जोक मारतो आणि श्रोते मुर्खा सारखे हसतात याला वाटते मी खूप छान किर्तन करतो . याची Action ,बोलण्याची पद्धत एकसारखीच असते . याच किर्तन म्हणजे प्रबोधन शून्य आणि फालतू जोक जास्त .
जाती वादी चे बुजगावणे कर्कश आवाजातले कावळा ....पोटभरु .
बरोबर आहे
मुलीला शिक्षण मिळाला ही सावित्रीबाईची देण आहे आणि दुसरी गोष्ट बाबासाहेबांची उपकार खरोखर महाराज तुम्हाला खरं बोलायची लाज वाटते का
महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले व भारताचे संविधान यामुळेच श्रिया आमदार खासदार मंत्री झाल्या याचा विसर महाराज आपणाला पडला आहे.
आणि अहिल्याबाई होलकर
@@masuwaghmare9339 एकच नंबर भाऊ
He meng kadhich yanch nav nahi ghenar😢
अगदीं खर आहे.✍️🙏
Agadi barobar
छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात सर्वांना हिंदुत्वाचा अधिकार दिला त्यामुळे सर्व हिंदू आहेत उगाचच काही गोष्टी वरती आपले मत व्यक्त करू नये नाहीतर कोणीही अस्तित्वात राहिलं नसतं
माता सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर सर्व पुरुष मुलींना चांगले दिवस येण्यासाठी कारणीभूत आहे आपल्या कीर्तनामध्ये त्यांची नावे घ्या लोकांना समजू दे की हे कोणामुळे झालेला आहे आई-वडिलांनी जन्म दिला त्यांना शिकवलं त्यांना शिक्षणाची संधी घेण्याचे कामशिक्षणाची संधी घेण्याचं काम आणखीपरिस्थिती या सर्व थोर पुरुषांनी केलेला आहे
महाराज महिला उच्च पदावर आसनस्थ झाल्या हे या सरकारमुळे नव्हे तर सावित्रीमाई फुले ,महात्मा फुले ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळे, संविधानाने संधी दिल्यामुळे ,हे न सांगता आपण फक्त वरवर चोपडे पणा दाखवत आहात.
महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींना शिक्षण दिले म्हणून हे दिवस आहे
एकदम बरोबर
Migraine so I'm raje 9:40 9:40 9:40 gerejwege😅😅😅😅😅
@@santoshhole2048 अहो जनाबाई चा इतिहास 800 वर्षांपूर्वीचा आहे. तुम्ही कुठे 50 वर्षांपूर्वीच घेऊन बसले
@@KrushnaraoDeshmekh nnnnnbojjjjjjjjjnjn
. nalaeka maharaj
खरे कीर्तन महाराज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुम्हाला काय महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे घ्यायला कमीपणा वाटतो काय, फक्त
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानेच आज स्त्रीया मोठमोठ्या पदावर आहेत
महाराज... तुम्ही खुप महान आहत तुम्ही बोलाल तेच लोक करतात . तेवा महापुरुषच नाव घेत जा ! सरकारचे योगदान नही तर महापुरुष चे योगदान आहे स्त्री शिक्षण साठी
म. जोतिबा फुले , साविञीबाई फुले,छ.शाहू महाराज , डाॅ.आंबेडकर यांना विसरुन चालणार नाही महाराज.....
महाराज मुली शिकलात महात्म्या फुले सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांळे
जय जय राम कृष्ण हरी ओम माऊली ❤❤❤❤❤❤❤❤❤
महाराजांना, शाहू महाराज, फुले, सावित्रीबाई ई.आठवत नाहीत वाटत.
आजची मुलगी ही डॉक्टर, वकील, आमदार, खासदार, राष्ट्रपती होते ही सगळी फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे. हे मान्यच करावे लागेल. डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातील सर्वात सुंदर असे संविधान बहाल केले, आणि येथे जगणाऱ्या सर्व जीवसृष्टीला आपापले अधिकार प्राप्त करून दिले, .....
अगदी बरोबर
@@sachinjogdand5690 t m
जय भीम
बाबासाहेबांचे उपकार भुलल्यांसाठी हे कडक भाषण आहे!
@@sachinjogdand5690 पन चोरला पन सूट आहे kala nusur संविधान badlayla पाहिजे
ज्या मुली शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर जात आहे हे फक्त माझ्या बापाची पुण्याई आहे शिक्षक , जिल्हाधिकारी, तहसीलदार, सचिव, आमदार, खासदार, मंत्री, राष्ट्रपती,होत आहे हे फक्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे ✍️भिमा तुझ्या जन्मामुळे ✍️ जय संविधान जय भिम जय शिवराय
आणि अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी.
महाराज तूम्ही विसरलात आजीची स्त्री केवळ माहात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच स्त्री खासदार आमदार राष्ट्रपती
आरक्षणामुळे किती जण पुढे गेले.
महामानवाने सांगितले होते की, काही काळानंतर आरक्षण बंद करावे. पण आंबेडकरांना मानणारे सर्व भारतीय आरक्षण सोडायला तयार नाहीत.
@@AkshayingleIngle-p9b म्हणजे बाबासाहेब नसते तर आजपर्यंत संविधान निर्माण च झाले नसते का ?
हे फक्त भारतीय राज्य घटनेमुळे झाले
फुले आंबेडकरांना, शाहू चे नाव घ्यायला लाजू, नका.
Dufdyp😂😂🎉😢😅😊😊😊😊😊😅😅😮🎉,🐬🐬🐬🐋🐟🐳🐠🐟🐠🐙🐙🦜🦅🦅🦤😗🦉🦉🦪🦚🦩🦑🦚🦚🦚🦚🦈🦨🐄🤗😒🐔🐔🐔🐔🐔🐣🐔🌅🌅🐋🐬🐋🐋🐓🐿️🐓🐓🐓🐿️🐿️🦡🦍🦍🦍🐐🐐🦣🐐🦣🦣🐕🦺🦥🦥🐖🐖🐖😀😃😄😄😄😁😆😆😂😂🤣😭😭😅🥳😘😚😍😍🥰😚😙😗😉😉😛😝😝😜🤪🥴🥴😜😔🥺😬🥺😬😑🤗😠🥱🤭🥱🤫🤫🙄🤐🧐🤐🤔🤨🤨😐😶🌫️😶🌫️🤨😶😞😓😟😥😨🤬😥😥😥😟☹️☹️🙁😕🤢🥵🥵🤯🥵🤢🤢🤑🤮🤮🤮🤮🤮🤮🤮😴😴🤮🤮🤮🤮🤮👿👿😈😈👿😈😈😈🤖🤖🤖🤖🤖🤖👽👽👽👽👽🤖👽👾👾👾👾👾👾👾👾👻👻😇👻👻👻🤕🤕🤕🤕🤕🤕🤕🤕🤕🤧😻😻😻😻😻😻✨💥💥💥💥✨🎉⭐⭐🌟❤️💨💦💨💦💤🕳️🕳️🔥🔥👹👹👹👹👹☠️💀💀💀☠️☠️👹☠️☠️☠️☠️☠️☠️🌝👹👹🎉❤️💛💚💙💚💜🤎🤎💞💞💓💝💘💘💖🧡💛💛🧡🎉🖤🤍💯💯🗣️🦷🦴🦴👁️👄👄👀👃👂👅👅🦠🙌👎👍👍👏👏🦾🦵🦵🦶🦶✋✋✋🤟🤟🤟🖖✌️🤘✌️🤞🤞🤞🤙🤌🤏🤏🤌🦿🦾🤳✍️✍️🖕🖕👆👇👇🖕🖕🤙🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕👇👇👇👇👆👇👆👆👆☝️🤝🤝👈👉👌👌👌🙏💅💅🤝🙇🙋🙋💁💁💁🙆🙅🙅🤷🤷🤷🤷🤦🤦🙍🙍🙎🤸🧍🧍🧘🛌🛌🛌🛀🧖🧖💇💆💆💆🧏🧏🧎🧎🧑🦼🧑🦽🧑🦽🧑🦽🧑🦯🧑🦯🧑🦯🚶🏃🏃🏃🏃⛹️⛹️🤾🚴🚴🚴⛷️🤺🏇🏇🏌️🏌️🤹🤼🤼🏋️🏋️🚵🚵🚵🧗🏂🪂🪂🏄🚣🚣🚣🏊🏊🏊🤽🧜🏄🧜🧜🧚🧞👼🧑🎄🥷🦹🧟🧛🧛🧙🦸🧝💂👸👸🤵👰👰🧑🚀👷👷👮🧑✈️🧑✈️🧑✈️🧑🎓🧑🎓🧑🏫🧑🏫🧑💼🧑🎓🧑🏫🧑💼🧑🚒🧑🚒🧑🚒🧑🏭🧑🚒🧑🌾🧑🌾🧑🏭🧑🔧🧑🏭🧑🔧🧑⚕️🧑⚕️🧑🔬🧑🔬🧑⚖️🧑💻🧑💻🧑💻🧑🎨🧑🎨🧑🎨🧑🍳🧑🎤🧑🎤👳🧑🦱👲👶👶👳🧑🚒🧑🍳🧔👫👫🧑🦲🧑🦱🧑🦲🧑🦱🧑🦱👱👱🧑🦰🧑🦰🧑🦰🧑🦳🧑🦳🧓🧓🧑🧒🧒🕴️💃🕺🧑🤝🧑🧑🤝🧑🧑🤝🧑👭👭👬👫💏💏👯👯👩❤️💋👨👩❤️💋👨👨❤️💋👨👨❤️💋👨👩❤️💋👩💑💑💑👩❤️👨👨❤️👨👩❤️👩🤰🤰🤱🧑🍼💐🌹🥀🥀🌷🌺🌸🌸💮🏵️🏵️🌻🍃🌿🍃☘️🌱🌱🌾🌾🍄🍄🍁🍂🌼🌼🍀❄️🪴🌵🪴🌵🌵🌴🌳🌳🌳🌲🌲🪵🪨🪨⛰️❄️❄️☃️☃️🏔️☃️⛄⛄🌫️🌫️🌫️🌡️🌡️🔥🔥🌬️🌋🏜️🏜️🌀🌀🌬️🌊🌬️🌊🌈🌈🌄🌅🌅🏖️⚡🏝️🏝️🏞️⚡⚡☔☔💧☁️☁️🌨️🌧️🌧️🌩️🌩️⛈️⛈️🌪️🦧🦧🦍🦧🦍🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🐪🐪🪶🪶🐪🪶🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦇🦧🦧🦧🦧🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🐆🐅🐆🐆🐅🐆🐅🐆🐆🐅🐆🐆🐅🐆🐅🐆🐅🐆🐆🐅🐆🐆🦅🦅🦅🦅
अगदीबरोबर
महाराज माणसाला एवढे ज्ञान पाजळवता पण एक गोष्ट मात्र विसरता महीलाना आधिकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळें आहे हे तुम्ही विसरता बाकी तुमचे किर्तन शुन्य आहे.
महाराज ...शिव,शाहु,फुले,अंबेडकर ...व संविधानाची कृपा आहे.....
नाक हे जन्मता येते. इंदुरीकर ऐकलं होत की तुम्ही शिकलेले आहात. संस्कारावर बोला शारीरिक वाईट बोलू नये. आपण समाजाला चुकीचे सांगितले तर काय होईल याचा विचार करा.
छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुण्याईला विसरलेत महाराज , ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला.
इंदुरीकर महाराज तुम्ही विसरलात की आजच्या काळात मुलगी सर्व ठिकाणी अग्रेसर आहेत आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी उभे राहून कीर्तन, प्रवचन, व्याख्यान देता ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे याचे भान ठेवा .फक्त माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्म,आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विसरू नका.
संत गाडगे महाराज कोणाच्या कृपेने कीर्तन करत होते
@@chandrakantjadhav9743 ek Pramanik pane mitra mhanun sanga , buddhanchi shikavan kiti buddh jopasatat , aani babasahebanche thode tari anukaran koni karatay ka? Buddha shanti priy hote, babasaheb savdhanwar chalayala saangatat kiti buddha tyanche anukaran karatat .. tumhich visaratay raag naka manu ...
@@chandrakantjadhav9743 काही पुण्याई वगैरे नाही .त्याआधी किर्तन प्रवचन होत नव्हतं का?कि फक्त बाबासाहेबांच्या कृपेनेच ही किर्तन चालू झाली...
नामदेव महाराजांच्या आधीपासून किर्तन प्रवचन चालू आहेत...
@@sdaaryaसंविधान लिहिणारे बाकिचे विसरले हे.फक्त नाव कुणाचं मोठं झालं.हे संविधान लिहिणं एकट्याचं काम अजिबात नाही .पण मान्य करायच नाही .असो.
महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांची नावे घ्या सरकारची नाही स्त्रियांना अधिकार यांनी दिला सरकारने नाही
@@sagarghorpade6177 महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीआई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही,जय ज्योती जय क्रांती 💐💐💐🙏🙏🙏
महाराज आपन एक उच्च शिक्षित आहेत पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही ती म्हणजे महिलांना शासनाने अधिकार नाही दिलेत,तर ते अधिकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेले आहेत.
@@TulshiramKamble-zs2xj जातीला आरक्षण दिले होते महिलांसाठी नाही
खरं महिलांना आरक्षण पवार साहेब यांनी दिले..पायलट...आर्मीत...शिक्षणात नोकरीत व राजकिय आरक्षण पवार साहेब यांनी च दिले...
महाराज ,आजच्या मुलीला जे अधिकार दिलेत ते फक्त आण फक्त भारत रत्न डा बाबासाहेब आंबेडकर जी व त्यानी लिहिल्या संविधाना ने ईदुरी कर महाराज..उगच समाज बांधवा ना खोट सांगु नका ...
भारतीय संविधान -
२६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, -
(क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत.
मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत.
मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत.
मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ?
मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?
मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे.
हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.
साहेब महिलाना सगळे अधिकार बाबासाहेब आंबेडकर साहेबानी दिले हे तुम्ही विसरलात कारण तुम्ही मराठा आहात
@@shashikantmane4050 त्याच्या कामाचा दर्जा बघा अख्खी अनाथ मुलांची शाळा सांभाळतात ते आणि शाहू महाराज पण मराठा होते त्यांनी सुद्धा सर्व धर्मासाठी खूप काही केल आहे... मराठा आणि इतर जाती मध्ये भेदभाव न करता माणूस म्हणून पहा.
Barabar bolta tumhi
मा.निवृत्तीमहाराज , मुली शिकवल्यात फक्त आणि फक्त महाराज.ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी आणि अधिकार दिलेत ते फक्त आणि फक्त परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी . या महामानवाने नाव घेणे कमी पणा वाटतो का?
या गोष्टीच सर्व श्रेय म्हणजे जोतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि डॉ बाबासाहे आंबेडकर याच्या व्यतिरिक्त कोण्ही असू शकत नाही
सरकार तुमचं धोतर पण राहुदेणार नाही महाराज, तुमच्या सारखे डोक्यावर पडेल महाराज लोकांची दिशाभूल करतात 🎉🎉
Maharaj .... ही सरकारची कृपा नाही बाबासाहेबांची कृपा आहे महाराज. अभ्यास करा
13:38 13:41
महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आजच्या मुली पंतप्रधान आमदार खासदार डॉक्टर इंजिनियर झाल्या आहे आणि होत राहतील पण तुम्हाला है सांगायला कमी पणा वाटतो
महात्मा ज्योतिबा फुले यांनी व सावित्री बाई फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले हे उपकार आपल्यावर हे विसरु नका जय संविधान
महाराज तुमच्या देवदेवता मुळे काहीच नाही झाले ही सर्व पुण्याई माझ्या डा.बाबासाहेबांची आहे
Jay bhim
आकल नाही ईदुरीकर महाराजाला महिलांना अधीकार महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना अधीकार दिले बिन आकली महाराज
उद्या म्हणाल यांच्या अगोदर महिला जन्माला नव्हती मग काय बोलावे आता तुम्हाला जरा आपल्या बुद्धीची अक्कल बाहेर काढा
1916 ला शिवाजी महाराजांनी सर्व महिला आणि सर्व जातींचे सन्मानपूर्वक वागणूक दिली
@@officialsachinantarkar4222 त्यानी काय अर्धे कपडे घालून फिरा नाही शिकविले
महात्मा फुले बाबासाहेब आबेडकर आणि संविधान याच्या मुळे महिला शिक्षण मिळते आहे साहेब
@@devrajsanade an he sarv shivaji maharaj an mul sarv jan ahet he vichar bapa la
भारतीय संविधान -
२६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, -
(क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत.
मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत.
मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत.
मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ?
मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?
मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे.
हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.
ते नसते तरी पुढे प्रगती झालीच असती अजुन सुद्धा आपण 50 ते 60 वर्ष मागेच आहोत.
महाराज मुलींना अधिकार हे शासनाने दिले नसून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधाना मुळे अधिकार मिळाले...
महाराज बाबासाहेब यांचे मुळेच एवढे परिवर्तन घडून आले हे लक्षात ठेवा फालतू जास्त बोलू नका जय भिम
Jay bhim
बाबासाहेबांच्या सविधनामुळे अधिक मिळाले आहे.
@@sangitagaikwad7995 महाराज हे सगळे बाबासाहेब आंबेडकर भेटले तर तुम्ही सांगत नाही अर्धवट इतिहास सांगता
सासुसासर्याना जपा हेच ऐकून तुम्हाला वंदन करते नमस्कार
सावित्रीबाई फुले यांनी दगड खाले व मुलींच्या शिक्षणासाठी शाळा चालू केली व काही अंद भक्त बोलत संविधान नि झाले डोळे उघडा बघा सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले नि मेहनत घेतली
एकदम १०० % बरोबर
अगदी बरोबर
उपकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत सरकारचे नाही महाराज
👍🏻
सरकारच संविधान पाळत नाही
भारतीय संविधान -
२६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, -
(क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत.
मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत.
मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत.
मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ?
मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?
मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे.
हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.
@@user-ko8my8bk5s जय भिम 💙💙
@@user-ko8my8bk5s 1
@@user-ko8my8bk5s बरोबर
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर , हे आहेत महिलांचे उद्धार कर्ते 🎉🎉🎉🎉🎉 तुझ्या तोंडाला कधीतरी येऊदेना त्या महामानवचे नवं. जयभीम जय संविधान, जयशिवराय.❤❤❤ जयद्रथ खरात
महाराज आपण म्हणता सरकारने संधी दिली नसून बाबासाहेबांनी दिली आहे हे लक्षात असू द्या
@@baburaodhule-dx2oy नाही
@@baburaodhule-dx2oy अगदी बरोबर भाऊ
टीका टिपण्या करणाऱ्यांना एकच विनंती आहे की त्यांनी कीर्तन नीट ऐकावे...बाकीचं काही असूद्या कीर्तन नीट येईक्या महाराजांनी पण अभ्यास केला आहे म्हणून ते तिथे उभे आहेत...तुम्ही आहेत का तिथे उभे...इंदुरिकर महाराजांचा विजय असो...जय भवानी जय शिवाजी...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराजांना महापुरूषांचे नाव घ्यायला लाज वाटली तर सत्य सांगणे म्हणजे टिका टिपणी होऊच शकत नाही.हे इतिहास विसरलेल्या बिनडोक भावनिक मनुवादी जातीवादी पक्षपाती अंधभक्तानी ध्यानात असू द्यावे".सत्यमेव जयते" असते म्हणून असत्याची बाजू घेणा-या बुद्धीकता संकुचित असणा-या माणसांना, खालून वरून, झणझणीत मिरच्या झोंबतात.
मुलींच्या नाक रंग यावर खोडी करणारा स्वतःला महाराज म्हणून घेतं धन्य हो 😢😢😢
या देशात महिलांना अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूर दृषटिकोनातूनच याचा विसर पडू देऊ नका कीर्तनकार, तथागत गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, संत कबीर, राष्ट्र संत तुकाराम महाराज यांच्या सारखे कित्येक संत महापुरुषांनी सामाजिक सुधार कार्य उभे केले आहे, तसेच महिलांचा सन्मान केला व अधिकार मिळवून दिले आहेत, यांचे नाव घेऊन खरा इतिहास सांगाल तर बर होईल
हे महाराज महापुरुषांचे विचार मुळे मुलींची प्रगती झाली आहे, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपति शाहूराजे महाराज, आणि हे सर्व संविधान मध्ये Dr बाबसाहेब आंबेडकर यांनी लागू करुन दिली, आणि त्यामुळे आजच्या काळात स्त्रिया शिकल्या आणि प्रगती केली जय मूलनिवासी
महाराज आपणास हे माहीत नाही का महीलांना जे अधिकार मिळाले ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून मिळाले आहे आज देशाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संविधानामुळेच राष्ट्रपती झाल्या आहेत आमदार,खासदार, मंत्री,या फक्त आणि फक्त संविधानाने दिलेल्या अधिकारा मुळेच हे विसरता कामा नये
महात्मा ज्योतिबा फुले त्यांची पत्नी सावित्री ज्योतिबा फुले यांनी सर्व प्रथम महिलांना शिक्षण दिले.आणि संविधान च्या माध्यमातून डॉक्टर बाबााहेब रामजी आंबेडकर यांनी सर्व प्रथम महिलांना शिक्षण दिले.हे इंदृकर महाराज यांनी विसरून चालणार नाही.
क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले, छत्रपती शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट कार्यामुळे खऱ्या अर्थाने स्त्रीयांना तसेच सर्वांनाच शिक्षणाचा खरा अधिकार मिळाला
6:16 महाराज तुम्हाला महामानव,कायदे पंडीत, भारतीय घटनेचे शिल्पकार. डॉ, बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते आहे , आज यांच्या संविधानाच्या अधिपत्याखाली सर्व सरकारी काम काज चलतय. इलेक्शन कमिशन, शिक्षण मंत्रालय, सौरंक्षण मंत्रालय सर्वांना अधिकार दिलेत आणि तुम्हाला कीर्तनात. डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घ्यायला तुमची दातखिळी बसतते काय....
जयभीम. जय शिवराय जय संविधान 🌹🌹
@@deepakkadam7791 कीर्तन सांगणे त्यांचा व्यवसाय आहे. तो सोडून इतिहास सांगत बसावे लागेल. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या महापुरुषांचे पण योगदान थोर आहेत. ते महापुरुष नसते तर संविधान आजही नसते.
महामानवाने सांगितले होते काही काळानंतर आरक्षण बंद करावे. पण आंबेडकरांना मानणारे च आरक्षण सोडायला तयार नाहीत.
म्हणून काय संविधानाचे महत्त्व कमी होत नाही आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर संविधान नसते लोकशाहीच नसते हुकूमशाही राज्य असतं त्या राज्यात खून खराबा मारामारी लुटा लुटी बलात्कार गरीब लोक अक्षरशः मेले असते
बहुतेक महाराजांना शिक्षणाविषयी अभ्यास नसेल, कोण कोणाला अधिकार दिले बहुतेक माहीत नसेल, आज जे तुम्ही सांगत आहे लोकं ऐकत आहे हे पण अधिकार बाबासाहेबांनी दिलेले आहे
महिलांना सरकारने अधिकार दिले का डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानमुळे मिळाले.सरकारमुळे नाही.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला लाज वाटते का?जय संविधान जय भीम जय शिवराय.
@@balurajput1680 l
Yes
Are dada savidhan barach kahi deu shakat pan sarkar
Bhal hoil as kahich karnar nahi
👍🏻👍🏻👍🏻🙏
@@balurajput1680 भारतीय संविधान -
२६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, -
(क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत.
मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत.
मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत.
मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ?
मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?
मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे.
हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळाले आहे हे लक्षात ठेवा
@@arvindtupvihire6272 नाही फक्त क्रांती सावित्रीबाई ज्योतिबा फुले
@@arvindtupvihire6272 अर कुठ पण आंबेदकर
@@arvindtupvihire6272 गप
ये
@@arvindtupvihire6272 ky milal?? Reservation??🥹
इंदउरईखर महाराज हे फक्त विनोदीकिर्ततकार आहेत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे आज मंदिरात देव आहे
@@sharadshete2807 बरोबर भावा, छत्रपती नसते तर सगळे..... असते.
आजची मुलगी जी शिकुन मोठीं होते.आणी आपले अधिकार काय आहेत हे जेव्हा लोकांना पटवून देते.... तेव्हा ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांच नांव घेतें.... कारण खरं शिकण्याचा अधीकार बाबासाहेबांनी दिला.....
चांगली विनोदबुद्धी हाच यांच्या किर्तनाचा USP आहे.
स्त्रीमुक्ती, समानता, विज्ञानवाद वगैरे त्याचं क्षेत्र नाही. त्यामुळे त्यांच्या कडून अपेक्षा करता येत नाहीत.
याची कारणे खासकरून ग्रामीण भागात सावित्रीबाई, महात्मा ज्योतिबा, बाबासाहेब पोहोचलेच नाहीत किंवा चूकीचे पोहोचले.
देवच आपलं कल्याण करु शकतो ही रुजलेली भावना.
देऊळ बांधणे किंवा बांधण्यात पुढाकार घेणे हेच मानसन्मान मिळवून देण्यासाठी पूण्याचे कार्य आहे.
माळी समाजाचे बांधव संत सावतामाळी यांची जयंती साजरी करतात, सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची नाही.
ज्याला अक्कल नाही त्याने किर्तन ऐकु नये.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळें मिळाले हे सगळे अधिकार...✒️📖🌍💙👑
माहाराजाला बाबासाहेब अम्बेडकर आनी सावित्रीबाई फुले माहात्म्य जोतीबा फुले यांनंच नाव घेता शरम ऐते का
बाबासाहेब यांचे योगदान महान पण ते त्यावेळच्या सरकारातील एक होते सरकार उल्लेख फक्त आताचे नाही
शाहू फुले आंबेडकर यांचे उपकार महाराज आपण विसरले
सरकारने नाही रे बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेले आहे
या देशात मुलगी राष्ट्रपती होऊ शक्ती याला.. संविधान ची कृपा आहे
@@namdevkambale7475 qqq¹
@@namdevkambale7475 पण त्यांची किंमत काय ? राम मंदिर , नवी संसदेच्या उद्घाटनाला ही त्यांना येऊ दिले नाही. बाबासाहेबांचे संविधान हे कधीच सांगत नाही.
@@avi3727y
Very good
@@namdevkambale7475 राष्ट्रपती पदला आरक्षण नाही.
Jay Vitthal महिला राष्ट्रपती झाल्या त्या dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईमुळे, आणि महिला शिकली सावित्रीबाई फुले मुले.कीर्तनात जरूर नाव घ्यावी महान थोरांचे.
मुलगी शिकली हे सावित्री माई ची देणं आहे...
एकदम बरोबर
@@digvijaywalvekar5272 हे बरोबर आहे इथ संविधान प्रश्न येत नाही
Dr Babasaheb Ambedkar chya prayatnani hindu cod Bill pass zale...tyanche deshachya Pratek stree var khup mothe upkar aahet..jaati mule tyana Jo sanmaan deyala pahije to dila nahi ...sevti rugn mansikta..Babasaheb jar maratha aste tar devachya mandirat thevle aste
मुलींना शिक्षना पासून आधी कोणी वंचित केले हे पण सांगा.आता तर संविधानाने अधिकार दिले त्यामुळे आज मोठ्या हुद्द्यावर आहेत.
जगन्नाथ शंकरशेट यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात महिलांकरिता शाळा सुरू केली. आणि ते दैवज्ञ ब्राह्मण होते.
100वर्षाआधी चा इतिहास आपण विसरलात संत मुक्ताबाई यांचे 700वर्ष आधीचे मराठी अभंग आहेत व मराठीतुन M.Aशिकणाराला ते अभ्यासाला आहेत ..त्या कुठे शिकल्या..होत्या गार्गी . मैत्रेयी..यांची नावाचा तर विसरु पडला ...काही दिवसाने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा विसरणार... इतिहास विसरणारे इतिहास घडवु शकत नसतात सावित्रीबाई फुले कुठे शिकल्या ? आईवडील असल्याशिवाय मुलं होत नाही हा सिद्धांत आहे. मुळ शोधा अभ्यास करा सावित्रीबाई, डाँ बाबासाहेब आंबेडकर इ.क्रांतिकाराचे उपकार मानाचं पण हे शिक्षणाचे निर्माते नाहीत ..बाराखडी निर्माण करणाराला विसरु नका
संविधान लागू व्हायच्या आधी पण मुली शिक्षित होत्या संविधान सभे च्या सदस्य सरोजिनी नायडू डॉक्टर होत्या
फक्त उच्च वर्णीय sc,st,obc नाही
@@umeshtamgire640 right sir 👍😍
@@babasahebmuneshwar758barobr
Agdi barobar..
त्या नायडू होत्या हे लक्षात ठेवा साळी माळी कोळी गायकवाड कांबळे थोरात नव्हत्या
❤❤❤❤❤ मुली आमदार खासदार झाल्या ही त्यांच्या आई-वडिलांची पुण्याई व भारतीय संसदेची कृपा संसदेमध्ये बसलेले महान सदस्यांची कृपा
सरकार कशावर चालत आहे,सरकार संविधानावर चालत आहे तर आज मुली खासदार आमदार महापौर राष्ट्रपती झाल्यात केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे.
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पण खूप मोठे योगदान आहे.
उपकार सावित्रीबाई फुले यांचे आहेत 🙏🙏
मुलगी शिकली, ही फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई यांच्यामुळे आहे. हे महाराज तुम्ही
विसरलात.
हे सर्व देणगी डॉ बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच योगदान आहे भाऊ
महाराज आपण वरील बांधवांनी सुचवलेल्या सर्व महापुरुष सावित्रीबाई सारख्या क्रांतिकारी लोकांचे नाव अवश्य घेत चला.
बाबासाहेब आंबेडकर। महात्मा ज्योतिबा फुले। छत्रपती शाहू महाराज। छत्रपती शिवाजी महाराज। हया च्या सारखे महात्मा परत होणे नाही। हया राजकारण्यांना। हया महात्मा लोकांचे महाराष्ट्रात फक्त राजकारण केले
बाबासाहेब आंबेडकर मूळ आजच्या स्त्री तहसीलदार, ड्रॉ, इंजिनिअर, आहे ,हा सरकार म्हणतो, आधी संविधान वाच मना त्याला मग लोकांची मन भर मना,
शाहू फुले आंबेडकर या तिघांच्या अगोदर अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी ईत्यादी सर्वोच्च पदावर होत्या आणि त्यांनी संस्कृती जपली.
बरोबर आहे
जेथे तेथे फक्त बाबासाहेबांनाच मध्ये आणू नका. संविधानाच्या अगोदर सुद्धा काही भारतीय स्त्रियांनी शिक्षण घेतलेलं आहे.
सध्या तरी तुम्हाला फक्त डाॅ. आंबेडकरांशिवाय दुसरे कोणीही दिसून राहिलेले नाही.
अरे आधी स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यांचे स्मरण करा. त्यांचे आभार माना.
स्वातंत्र्य आधी ,नंतर संविधान.
इंदुरीकर महाराज मसनात जाऊ द्या. पण सध्या काय सुरू आहे. गद्याला घोडा आणि घोड्याला गधा बनवणे सुरू आहे. म्हणतात संविधान ग्रेट.
डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्याई मुळे आमदार, खासदार, कलेक्टर बनले..👍
महाराजांना महापुरुषाचं नाव घेयला लाज वाटते का..?
सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मुळे मुली शिकल्या. डॉकटर बाबासाहेब आंबेडकरांच्य. संविधानामुळे मुली डॉक्टर झाल्या आमदार झाल्या खासदार झाल्या राष्ट्रपती मंत्री झाल्या हे सांगायला महाराज तुम्हाला. लाज वाटते का. तुम्ही जातीवादी. आहे
Tyana vatate kharch laj babasahebanch nav soda pn savidhanamule adhikar milale he tari boltat ka maharaj
महाराज साहेब तुम्ही किर्तन सोडून जास्त गोष्टीवर बोलणारा लबाड महाराज राजकीय आणि किर्तन याचा काय संबंध आहे का पैसा मिळवने हाच उद्शे
@@PunjaramMhaske-w1h अगदी बरोबर
महाराज आपणाला सर्व अधिकार सरकारने नाही तर संविधानाने दिले आणि ते संविधान महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिल
फक्त भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याचे महात्मा जोतिराव फुले सावित्रीबाई फुले
कीर्तनकार महाराज हे महिलांना अधिकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले हे सांगा.अंधश्रद्धा नाहिसी झाली पाहिजे. जय शिवराय.
Ho
माहात्मा जोतिबा फुले यांनी मुलींना शिक्षण दिले आंबेडकर नावालाच
इंदुलकर ज्या मुली गोऱ्या आहेत तुम्ही म्हणताय तस नाक नसेल तर त्या आई बापान घरात ठेवायच्या काय काय कीर्तन करा कश्याला मुलींना नाव ठेवताय 🙏🙏
बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मुली शिकल्या.
या इंदुरीकर महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला का लाज वाटते
Ho na adda🙏🙏
हो 100 %बरोबर ahe दादा 😢😢😢😢😢
होना,भाऊ
महाराज चुतीया आहे त्यामुळे घेत नाही
आंबेडकरांनी महिलांना 33 % आरक्षण दिले की SC आणि ST ला आरक्षण दिले
निवृत्ती महाराज तुम्ही एवढे शिकलेले सवरलेले माणस आहेत तुम्ही आणि तुम्ही बोलता सरकारने दिले बायांना ❤ तुम्ही स्वतः एवढा प्रवचन देता तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करता की हे प्राधान्य कोणामुळे भेटले लेडीज ला तुम्हाला अजून पर्यंत माहित नाही का महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्यामुळे बायांना सगळ्या गोष्टींचा प्राधान्य भेटले
महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान आने महिलाना हक्क मीळाले 11:17
इंदुरीकर हे फक्त विनोदवीर आहेत,खरे अभ्यासू व्यक्ती नाहित.
डॅा.बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आजच्या मुली शिकल्या व मोठ्या पदावर गेल्या हे देखिल सांगत जावा इंदोरीकर महाराज.निव्वलळ अंधश्रद्धा आणि भाकडकथा नका सांगत जाऊ.संविधानिक हक्क अधिकार व बहुजन महापुरूष पण सांगत जावा जावा.
महाराज तुमी जे कीर्तन करता पण त्यात सत्यता सांगत नाहीं भारतीय संविधान मुळे तुमाला सुद्धा कीर्तन करण्याची परवानगी मिळाली आहे पण तुमाला फुले शाहू आंबेडकर सांगत नाहीं
सरकार पेक्षा संविधान जर शब्द वापरला असता तर कीर्तनाला अजून like आणि view मिळाले असते