अनाथांचा नाथ हे दिव्य पार करो आणि त्याला फडणवीस आणि दादांची उत्तम साथ लाभुदे हिचं आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏💐🚩 सी. एम. साहेब फिर ऐक बार शिंदे सरकार बार बार 👌 महायुतीचा विजय असो
Jay Shree Ram *comment id 585* Real hindu accepted this rules are *5* *Ye comment sirf hinduo ke liye he baki log ignore kare.* Will you follow 10 passive rules? *Rule 1* Shantidoot dharm dekh ke logo ko marate he Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge? *Rule 2* Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?
अगदी योग्य विश्लेषण... मुख्यमंत्री आणि देवेंद्र जीं अगदी उत्तम रित्या कार्य करत आहेत.. त्यात दादा नं सारखे एक स्पष्ट व्यक्तीमत्व असल्यामुळे सर्वानी निर्णय घेतल्यास महायुती ला यश 100%
अजित दादा मनापासून काम करतायत पण त्यांना त्यांचे नेते पदाधिकारी सहकारी मात्र सहकार्य करण्याचे सोडून अडचणीत आणण्यासाठी काम करत आहेत त्यांना अजितदादा पवार हे मोठे झालेलं बघवत नाही
मनापासून काय कोणत्याही मार्गाने दादांची साथ मिळणार नाही ते अजुनही काकांच्या काखेतच आहे हे अजुनही देवेंद्रजी सारख्या चाणक्य मंडळ समजुन घेत नाही काय बोलावे आता.
मी मुद्दामून कंमेंट करत्ये तुम्ही जो मुद्दा मांडला खरंच सारथ्य साहेबाना कडेच द्या जर विधानसभा जिंकयची असेल. खुप गुणी आणि अत्यन्त दयाळू कर्तृत्वान नेता आहे मी ठाण्यात राहत्ये णि मला गर्व आहे साहेब ठाण्यातुन येतात 🎉🎉🎉🎉
@@satishjadhav4388 कोणतेही पार्टी ही सत्ता मिळविnya साठी धडपड असते कारण सत्ता मंजे पैसा . कोणीही सत्तेत येऊ तो bhastachar करतो. Honestly सांगू Modi chya 10 वर्षात खूप bhastachar झाला . मोदी is saint and honest person but their cabinet Ministers are bhastachari .कॉंग्रेस च्या काळात राहुल गांधी , सोनिया गांधी आणि prinyaka गांधी यां तिघानी मिळून estimately 20 ते 30 lakha कोटी पैसे bhastachar करून gain केले पण modi सरकार कारवाई करत नाही.. उद्भव ठाकरे च्या period मध्ये खूप पैसा earn केला mahavikas आघाडी ने आता सध्या चि परिस्थिती बघा ना शरद पवार यांचे example घ्या ते किती धडपड करीत आहे सत्तेत येण्यासाठी किती ते pan वाईट मार्गाने मंजे जाती जाती त teda निर्माण करून आंदोलन करून jarangya उभा केला कश्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी paise earn करण्यासाठी .शिंदे नाव ठेऊन काय फायदा . Mahavikas आघाडी च्या लोकांपेक्षा कमी पैसा खातो शिंदे
देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक मुख्य मंत्री हवा होता पण सद्या या नीच राजकारण करणारे लोक महा विकास आघाडी यांना राजकारणातून निवृत्त करणेसाठी एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्य मंत्री झाले पाहिजे
माननीय शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी साहेब हे दोन्ही चेहरे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आश्र्वासक वाटतात. जनतेने त्यांच्या मागे भक्कम पणे उभे राहिले पाहिजे.
Ajit pawar ch kahi khare nahi to ardha ethe ani ardha tithe jeev aahe maulana sharuddin PAWAR aajoba var, pan shinde fadanvis khup changle kaam kartil yat shankach nahi
भारतीय जनता पक्षाणे श्री मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे हेच योग्य आहे असे वाटते जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
लगेच देवेंद्रजीनी मुख्यमंत्री असताना केलेले काम आपण विसरलात. सलग ५ वर्षे मुख्यमंत्री रहाणे सोपे नव्हते. एकनाथजी चांगलेच आहेत. पण देवेंद्रजींना विसरु नका.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविण्यासाठी फक्त मराठा जातीचे कार्ड असणे पुरेसे नाही. मुख्यमंत्री म्हणून सक्सेसफुल होण्यासाठी अर्थकारणाची समजही असणे आत्यंतिक गरजेचे आहे. बाहेरच्या देशांतील इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांच्या पसंतीला पात्र असल्याची खात्री करून द्यावी लागेल. त्यासाठी आपण केलेल्या कामाचे दाखले द्यावे लागतील. महाराष्ट्राकडून देशाला मिळणारा रेव्हेन्यू हा खूप मोठा असल्यामुळे देश महाराष्ट्रावर पैशांसाठी अवलंबून आहे. तितकाच स्मार्ट मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणे अत्यंत गरजेचे आहे. फडणवीस ब्राम्हण म्हणून त्यांना टाळले तर त्यांचे गुण आत्मसात करणे शिंदेंची गरज आहे.
महायुती परत आली पाहिजे ,महाआघाडी ( पवार ,ठाकरे) हे जातीवाद व धर्मवाद यामुळे लोकसभेला निवडून आले . निगेटिव्ह नारेतिव सेट केला .पण यावेळी जातीवाद ,धर्मवाद ,नारेतीव यांना योग्य उत्तर दिले पाहिजे.
उद्धवजींचे ते स्वतःला काहीतरी मोठा समजून साहेबी टोनमधील भाषण अंगावर येते. शिंदेसाहेबांचे भाषण हे म्हणजे सामान्य टोन मध्ये साधलेला प्रामाणिक संवाद वाटतो.
अरे मुख्यमंत्रीपद पण आरक्षीत झाले आहे का.... ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री.... म्हणजे बीजेपीच्या मतदाराने दरवेळी दुसऱ्याला मुख्यमंत्रीपद द्यायला मत द्यायची का......... झाले न अडीच वर्षे मुख्यमंत्री पद..... 😢😢😢😢
जो पर्यंत दादा आहेत तो पर्यंत शक्य नाही. दादाला बाहेर केले तर ते शक्य आहे कारण दादांना मोठ्या साहेबांनी संपूर्ण नियोजन करून यांच्या मध्ये पाठवले आहे. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....! 🙏
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जिंदाबाद 🚩 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 येणार्या आगामी विधानसभा निवडणुकीच सारथ्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी कराव आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा पण तेच असावेत. आणी पुढील पाच वर्षे आदरनीय एकनाथजी शिंदे साहेबच मुख्यमंत्री असावेत. तरच महायुतीला जागा मिळतील ...
छान विश्लेषण केले आहे प्रभाकर सर,पण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जो तिकीट वाटपात वेळ लागला, ती चूक ह्या वेळेस करून चालणार नाही.त्यामुळे मतदार संघात संभ्रम अवस्था निर्माण होते आणि त्याचा परिणाम थोडाफार का होईना मतदारांवर होतो.हे नक्की आहे.🙏🙏🙏
अतिशय योग्य विश्लेषण.महायुती जर एकनाथ शिंदे जी यांच्या कडे सर्व सूत्र देऊन लढली तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार पुन्हा एकदा येऊ शकते.
मी कोपरगाव चा..शिंदे साहेब माहीत नव्हते .... आज केवळ त्यांच्या कामामुळे त्यांना ओळखतो...साहेबांचा झंझावात बघून डोळ्यात पाणी दाटते..असा लोकनाथ होणे नाही...❤या 2वर्षात मझ्या सारख्या असंख्य लोकांची मन साहेबांनी आपल्या कर्तव्यातून जिंकली❤
कोणीही होऊदे पण महायुतीचा महाएल्गार झालाच पाहिजे
महा युती सरकारच येणं शक्य आहे
घंटा गुजरात धार्जिणे सरकार येणार नाही
त्यात गुजरात तुमच्या उद्धव ठाकरे यांच्या लग्नामध्ये नाचतो तुमच्या नेत्यांना पहिली समजाव@@satishjadhav4388
खरच शिंदे साहेबांचं काम खूपच छान आहे पुन्हा एकदा साहेबच मुख्यमंत्री व्हावे हीच अपेक्षा
लोकांना काम नको आहे,सतरंज्या ना अगोदरच सवय लावली ... यू यु यू...यू....
बरोबर आहे देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राला लागलेला कंलक आहे आता भाजप संपली एकनाथ शिंदे यांच्या जिवावर भाजप तरणार 😂
नक्कीच खूप चांगले मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब
👍🏹💪🙏❤️
💪💪💪💪🚩🚩🚩🚩
अनाथांचा नाथ हे दिव्य पार करो आणि त्याला फडणवीस आणि दादांची उत्तम साथ लाभुदे हिचं आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏💐🚩
सी. एम. साहेब फिर ऐक बार शिंदे सरकार बार बार 👌
महायुतीचा विजय असो
😂😂😂😂😂😂😂
शिंदे साहेबच मुख्यमंत्री होणार सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार ही काळाची गरज झाली आहे 🎉🎉🎉🎉🎉
शिंदे साहेबच महायुतीच्या विजयाचे शिल्पकार असतील.
Jay Shree Ram *comment id 585*
Real hindu accepted this rules are *5*
*Ye comment sirf hinduo ke liye he baki log ignore kare.*
Will you follow 10 passive rules?
*Rule 1*
Shantidoot dharm dekh ke logo ko marate he
Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge?
*Rule 2*
Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?
होय, खर आहे.
आदरणीय एकनाथजीं शिंदे हेच
महाराष्ट्राचे भविष्य आहे.
देवेंद्र फडणवीस अतिशय योग्य आणि हुशार, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे 🙏🏼 उत्तम नेतृत्व आणि संस्कारी
अगदी योग्य विश्लेषण... मुख्यमंत्री आणि देवेंद्र जीं अगदी उत्तम रित्या कार्य करत आहेत.. त्यात दादा नं सारखे एक स्पष्ट व्यक्तीमत्व असल्यामुळे सर्वानी निर्णय घेतल्यास महायुती ला यश 100%
खरच ही बाजू महायुती साठी जमेची ठरणारी असेल एकनाथ शिंदे साहेब यांचे मातीसी नाथ आहे
उध्दव ठाकरे पेक्षा एकनाथ शिंदे 💯 पट्टी चांगला नेता व मुख्यमंत्री आहे.
तुम्ही जे म्हणालात ते एकदम बरोबर आहे. शिंदे साहेबच हवेत 🙏👍
म्हणजे भाजप संपली काय 😂
हो हे सत्य आहे @@satishjadhav4388
भाई एकनाथ.....🎉🤞🤞🤞 देवेंद्र दादांनी युती झाली तेव्हापासून सांगितले होते की शिंदे सरकारच नेतृत्व करणार...
😂😂😂😂😂😂😂😂
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणविस एकत्र प्रयत्न करतील तर विजय महायुतीचाच फक्त अजितदादा ह्यांची साथ अर्थात मनापासून हवी
हि खरी व मनापासून दिलेली निर्भेळ प्रतिक्रिया !
अजित दादा मनापासून काम करतायत पण त्यांना त्यांचे नेते पदाधिकारी सहकारी मात्र सहकार्य करण्याचे सोडून अडचणीत आणण्यासाठी काम करत आहेत त्यांना अजितदादा पवार हे मोठे झालेलं बघवत नाही
मनापासून काय कोणत्याही मार्गाने दादांची साथ मिळणार नाही
ते अजुनही काकांच्या काखेतच आहे हे अजुनही देवेंद्रजी सारख्या चाणक्य मंडळ समजुन घेत नाही काय बोलावे आता.
वाटतं नाही
ते असुंदेल पण आधी त्या "मीठ"करी ला बाहेर काढा
शिंदे फडणवीस जोडी एकदम खतरनाक आहे महाराष्ट्रासाठी हात खट्ट बळकट ठेवून काम कराव
100% खरे आहे जाती जाती चा पता काकांचा,.. थोडफार अपशकुन करणार
गुजरात धार्जिणी जोडी 😂
@@satishjadhav4388Ubata Ani Congress ,kaka Pakistani jodi pekshya mahayuti lakh Patti ne bari
@@satishjadhav4388Pawar pittu asach bolnar....khata khat
Nako @@satishjadhav4388Pakistan dhrjini
जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस झटणारा नेता एकनाथराव शिंदे साहेब .👍👍
मी मुद्दामून कंमेंट करत्ये तुम्ही जो मुद्दा मांडला खरंच सारथ्य साहेबाना कडेच द्या जर विधानसभा जिंकयची असेल. खुप गुणी आणि अत्यन्त दयाळू कर्तृत्वान नेता आहे मी ठाण्यात राहत्ये णि मला गर्व आहे साहेब ठाण्यातुन येतात 🎉🎉🎉🎉
भ्रष्टाचाराचे गोडाऊन आहे साहेब
100%शिदे सरकार हर हर महादेव 🎉🎉🎉
@@satishjadhav438850 वर्षे काय वाढून ठेवले होते
@@satishjadhav4388 ha ka thackrey sarkar madli vasuli visar Le vatay lagecha
@@satishjadhav4388 कोणतेही पार्टी ही सत्ता मिळविnya साठी धडपड असते कारण सत्ता मंजे पैसा . कोणीही सत्तेत येऊ तो bhastachar करतो. Honestly सांगू Modi chya 10 वर्षात खूप bhastachar झाला . मोदी is saint and honest person but their cabinet Ministers are bhastachari .कॉंग्रेस च्या काळात राहुल गांधी , सोनिया गांधी आणि prinyaka गांधी यां तिघानी मिळून estimately 20 ते 30 lakha कोटी पैसे bhastachar करून gain केले पण modi सरकार कारवाई करत नाही.. उद्भव ठाकरे च्या period मध्ये खूप पैसा earn केला mahavikas आघाडी ने आता सध्या चि परिस्थिती बघा ना शरद पवार यांचे example घ्या ते किती धडपड करीत आहे सत्तेत येण्यासाठी किती ते pan वाईट मार्गाने मंजे जाती जाती त teda निर्माण करून आंदोलन करून jarangya उभा केला कश्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी paise earn करण्यासाठी .शिंदे नाव ठेऊन काय फायदा . Mahavikas आघाडी च्या लोकांपेक्षा कमी पैसा खातो शिंदे
आपण म्हणता ते बरोबर आहे, फडणवीस आणीं शिंदेना मोकळा हात द्या, महायुती जिंकणारच....
इतरांशी कार्यकर्त्यांच मनोमिलन होऊ शकत नाही
देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक मुख्य मंत्री हवा होता पण सद्या या नीच राजकारण करणारे लोक महा विकास आघाडी यांना राजकारणातून निवृत्त करणेसाठी एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्य मंत्री झाले पाहिजे
एकनाथ हे सरळ माणूस आहेत .चांगले मुख्यमंत्री ही आहेत
हो बरोबर शिंदे यांनी मुख्यमंत्री केले पाहिजे
एकनाथ साहेबांचे नेतृत्वाखाली कधी विधानसभा निवडणूक लढवली विजय निश्चित आहे
माननीय शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी साहेब हे दोन्ही चेहरे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आश्र्वासक वाटतात. जनतेने त्यांच्या मागे भक्कम पणे उभे राहिले पाहिजे.
होय अगदी बरोबर, फक्त दादांची प्रामाणिक साथ हवी.
Ajit pawar ch kahi khare nahi to ardha ethe ani ardha tithe jeev aahe maulana sharuddin PAWAR aajoba var, pan shinde fadanvis khup changle kaam kartil yat shankach nahi
दादा साथ देणार नसतील तर त्यांना युतीतून बाहेर काढा. मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस योग्य आहेत.
दादाना म्हणावं दादागिरी पुरे , प्रथम निवडून आलेले आहेत ते ( च ) आधी निवडून आणा म्हणावं
Only Eknath
भारतीय जनता पक्षाणे श्री मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे हेच योग्य आहे असे वाटते जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
महाराष्ट्र ची जनता ने त्यांचे हित कशात आहे है ओळखने जरूरी आहे घराने शाही खत्म झाली पाहिजे
हो घराणेशाही खतम झाली पाहिजे आणि त्याची सुरवात शिंदे च्या घरातूनच झाली पाहिजे
महाराष्ट्राला मिळालेल्या मुख्यमंत्री पैकी सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणजे.. एकनाथ शिंदे साहेब...
Agodar che majhe kutumb Mazi kandari fakt dami CM. Hota
सहमत
😂😂😂😂😂😂😂😂
अनाथाचा नाथ एकनाथ 🚩
लगेच देवेंद्रजीनी मुख्यमंत्री असताना केलेले काम आपण विसरलात. सलग ५ वर्षे मुख्यमंत्री रहाणे सोपे नव्हते. एकनाथजी चांगलेच आहेत. पण देवेंद्रजींना विसरु नका.
हो शिंदे साहेबच महायुतीच्या विजयाचे शिल्पकार असतील.
😂😂😂😂😂😂😂
काय पण होवू द्यावे परंतु शरद पवारांचा राजकीय खेळ उधळला गेला पाहिजे
त्यांना पूर्णपणे उघडे करायला हवे.
😂😂😂😂गुजरात धार्जिणे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा सुपडासाफ होणार
मनातलं बोललात. खरं तर लवकरच शिशुपाल व्हायला हवा .
@@satishjadhav4388प्रांतवाद
ठीक आहे. 😂😂😂😂
होय शिंदे ना जबाबदारी द्यायला हवी!
मी hard-core BJP चा असलो तरीही म्हणतो शिंदे साहेबच पुढचे मुख्यमंत्री व्हावेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविण्यासाठी फक्त मराठा जातीचे कार्ड असणे पुरेसे नाही. मुख्यमंत्री म्हणून सक्सेसफुल होण्यासाठी अर्थकारणाची समजही असणे आत्यंतिक गरजेचे आहे. बाहेरच्या देशांतील इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांच्या पसंतीला पात्र असल्याची खात्री करून द्यावी लागेल. त्यासाठी आपण केलेल्या कामाचे दाखले द्यावे लागतील. महाराष्ट्राकडून देशाला मिळणारा रेव्हेन्यू हा खूप मोठा असल्यामुळे देश महाराष्ट्रावर पैशांसाठी अवलंबून आहे. तितकाच स्मार्ट मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणे अत्यंत गरजेचे आहे. फडणवीस ब्राम्हण म्हणून त्यांना टाळले तर त्यांचे गुण आत्मसात करणे शिंदेंची गरज आहे.
😂😂😂😂 अवघड आहे महाराष्ट्र फक्त 2014 ते 2019 या काळातच विकसित झाला वाटत त्या अगोदर महाराष्ट्र बिहार सारखं होता वाटत
Michi lagli zobte ahe@@dattagaikawad2330
एक गोष्ट खरी आहे कि एकनाथ जी हे प्रचंड थंड डोक्याने काम करतात.
एकनाथ शिंदे साहेब म्हणजे सामान्य लोकांमधला एक आपलासा वाटणाराय मुख्यमंत्री आहेत . त्यांना खूप शुभेछ्या
महायुती परत आली पाहिजे ,महाआघाडी ( पवार ,ठाकरे) हे जातीवाद व धर्मवाद यामुळे लोकसभेला निवडून आले . निगेटिव्ह नारेतिव सेट केला .पण यावेळी जातीवाद ,धर्मवाद ,नारेतीव यांना योग्य उत्तर दिले पाहिजे.
Ekadam barobar saheb
अत्यंत मेहनती आणि सर्वत्र पोहचनारा नेता .. एकनाथ शिंदे साहेब.
देवेंद्र आणि एकनाथ दोघांनाही मुख्यमंत्री करावे
तस करता येत नाही
उद्धवजींचे ते स्वतःला काहीतरी मोठा समजून साहेबी टोनमधील भाषण अंगावर येते. शिंदेसाहेबांचे भाषण हे म्हणजे सामान्य टोन मध्ये साधलेला प्रामाणिक संवाद वाटतो.
फक्त शिंदे साहेब 🎉
पुढचे मुख्यमंत्री शिंदे साहेबच
😂😂😂😂😂गुजरात धार्जिणा एकनाथ शिंदे
@@satishjadhav4388प्रत्येक ठिकाणी जत नको दाखवुस😂
@@satishjadhav4388 Pakistan dharjin pekha bar ahe Gujarat
@@satishjadhav4388भाई तुम्हाला एवढेच काम आहे का? नाही पटत तर बघू नका ना हे चॅनल
आपले विचार खरोखरच बरोबर आहेत मा. मुख्यमंत्री यांच्याकडे नेतृत्व देण्यास हरकत नाही.
दादा
विधानसभे साठी हे विश्लेषण दिल्ली पर्यंत पोहोचले पाहिजेच 🙏
😂😂😂😂😂😂दिल्ली झोपली काय देवेंद्र फडणवीस ने दिल्लीला पार झोपावले आता गद्दार गुजराती धार्जिणा एकनाथ शिंदे उठावणार काय का पार सुपडासाफ होणार
सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक hone ही काळाची गरज aahe
आम्हा मराठ्यांना शिंदे साहेब परवडतील शरद गोचीड ताप कधीच नाही🙏
Yes, नाथांचा नाथ एकनाथ.
शिंदे साहेब मला खूप आवडतात, कारण सामान्य लोकांचे समस्या त्यांना माहीत आहे पुन्हा शिंदे सरकार याव अशी माझी खूप इच्छा आहे
सर आम्हाला जी माणसं गजाआड हवी आहेत ते कोण करेल 🙏🏻🙏🏻दिशा आणि सुशांतला न्याय मिळवा
सजा झाली तर खुप बर वाटेल
होय शिंदे साहेबांच्या नेतृत्वा त आगामी निवडणूक लढवायला हवी 👍👍👍
फडणवीस पचनी पडत नाहीत की त्यांची जात !
फक्त शिंदे
गुजरात धार्जिणा एकनाथ शिंदे 😂
@@satishjadhav4388 kar sakli kar comment Pakistani
विधानसभा जिंकण्यासाठी एकीने निवडणूक लढायला हवी . नाहीतर काही खर नाही
तुमचा आत्मविश्वास पहाता शिंदे यांना सोपवाव नेतृत्व
Only shinde saheb 🚩
एकदम मस्त!
अरे मुख्यमंत्रीपद पण आरक्षीत झाले आहे का.... ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री.... म्हणजे बीजेपीच्या मतदाराने दरवेळी दुसऱ्याला मुख्यमंत्रीपद द्यायला मत द्यायची का......... झाले न अडीच वर्षे मुख्यमंत्री पद..... 😢😢😢😢
खुप छान कमेन्ट
अगदी मार्मिक आहे।।।
एकदम बरोबर 💯
मर्द मराठा च पाहिजे एकच🎉नाथ 🎉एकनाथ
अगदी बरोबर
जो पर्यंत दादा आहेत तो पर्यंत शक्य नाही. दादाला बाहेर केले तर ते शक्य आहे कारण दादांना मोठ्या साहेबांनी संपूर्ण नियोजन करून यांच्या मध्ये पाठवले आहे.
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....! 🙏
Only CM Shinde saheb 😅😅😅😅
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जिंदाबाद 🚩
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
येणार्या आगामी विधानसभा निवडणुकीच सारथ्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी कराव आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा पण तेच असावेत. आणी पुढील पाच वर्षे आदरनीय एकनाथजी शिंदे साहेबच मुख्यमंत्री असावेत.
तरच महायुतीला जागा मिळतील ...
Devendra Fadanvis is the Best
👍💯👍💯👍💯👍💯
अजित पवार लोकसभेला संपला विधानसभेला शरद पवार संपला पाहिजे
होय खरच निवडणूक जिंकून देणार यात शंकाच नाही. खूपच छान विश्लेषण सूर्यवंशी सर.
ओनली शिंदे साहेब❤❤❤❤❤❤
हीच बाब फडणवीसानी आता तरी समजुन घ्यावी कारण विधानसभाही जातीवर नको जायला प्रभाकरजी👏👏👏👏😨
शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत
आगदी बरोबर बोललात तुम्ही अभिनंदन साहेब
शिंदे सरकार पाहिजे तुमचे विचार बरोबर आहे
फडणवीस यांचे मुळेचा शिंदे मु मंत्री झाले,पण जारांगे फडणवीसांना वाटेल ते बोलतात तरि शिंदे जरंगे ला टोकत नाही.हे वागणे खटकते.
विश्लेषण अतिशय अचूकपणे योग्य आहे असे वाटते
सारथ्य देण्यास काहीच हरकत नाही.
only sinde saheb
छान विश्लेषण केले आहे प्रभाकर सर,पण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जो तिकीट वाटपात वेळ लागला, ती चूक ह्या वेळेस करून चालणार नाही.त्यामुळे मतदार संघात संभ्रम अवस्था निर्माण होते आणि त्याचा परिणाम थोडाफार का होईना मतदारांवर होतो.हे नक्की आहे.🙏🙏🙏
एकनाथ शिंदे यांची कामगिरी नक्कीच उल्लेखनीय आहे. मातोश्री च्या शेळपाटासारखे ते घर कोंबडा नाहीयेत
अतिशय योग्य विश्लेषण.महायुती जर एकनाथ शिंदे जी यांच्या कडे सर्व सूत्र देऊन लढली तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार पुन्हा एकदा येऊ शकते.
जय भवानी जय शिवाजी चाच जयघोष पाहिजे महाराष्ट्रात बांगेचा आवाज मापातच राहायला हवा त्यासाठी दिघे साहेबांच्या शिष्याचीच गरज आहे
Yes Very Very True & Khupach Chhan Vishleshan. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
Yes. This is the right time for Eknath Shinde to lead the Yuti front.
आम्हालाही तेच वाटतं जे तुम्हाला वाटतं एकनाथ झिंदाबाद
भाई नां समजून घेण्यासाठी महाराष्ट्राने त्यांना अजून 5 वर्षाची संधी दिली पाहिजे
जय श्री राम प्रभाकर जी
ज्याचे जास्त उमेदवार त्यांचा मुख्यमंत्री. असाच निर्णय योग्य वाटतो.
Percentage Cha criteria asnar
शिंदे साहेब च पाहिजेत.
💯 % होनारच जय श्रीराम
उत्कृष्ट विश्लेषण नमस्कार *******
One of the best cm Shinde saheb
प्रभाकर जी आपण बोललात ते सत्य आहे. एकनाथराव ही किमया करू शकतात.
हातकणंगले ची सीट स्वतः CM साहेबांमुळे आली मी तिथलाच स्थानिक आहे
प्रभाकर जी,, भाई च नेतृत्व खरंच सर्वगुणसंपन्न,, महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणार आहे.❤
बंदे में दम है. ।। जय महाराष्ट्र।।
प्रभाकर जी तुमची विचारसरणी एकदम योग्य वाटते
हा भ्रम आहे.. शिंदे चांगले कार्यकर्ते, नेते आहेत.. भाजप च्या मतदारांनी शिंदे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मतदान का करावे.. भाजप चे 105 आजही आहेत..
शिंदे साहेब नक्की विधान सभेची
जबाबदारी ऐसेस्वी पणाने पार पाढतील खात्री आहे
You. Are. Right. Thanks
महाराष्ट्राला शिंदे साहेब यांच्या सारखा मुख्य मंत्री परत पाहिजे.
फडणवीस वर मराठ्यां चा राग आणी शिंदे च काम बघता निवडणूकीत शिंदे ला नेतृत्व द्याव.
❤101% बरोबर आहे सुर्यवंशी साहेब
मी कोपरगाव चा..शिंदे साहेब माहीत नव्हते .... आज केवळ त्यांच्या कामामुळे त्यांना ओळखतो...साहेबांचा झंझावात बघून डोळ्यात पाणी दाटते..असा लोकनाथ होणे नाही...❤या 2वर्षात मझ्या सारख्या असंख्य लोकांची मन साहेबांनी आपल्या कर्तव्यातून जिंकली❤
एकदम बरोबर.❤