आंबेडकरी नेत्यांनीच संपवली लोकशाही: डॉ. राजरत्न आंबेडकरांची टीका।Rajaratna Ambedkar। Jagdish Gaikwad
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
- "आंबेडकरी नेत्यांनीच संपवली लोकशाही: डॉ. राजरत्न आंबेडकरांची टीका | विधानसभा निवडणुकीनंतर राजरत्न आंबेडकर हे मंत्री असतील- जगदीश गायकवाड"
Description:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आणि भारतीय बौद्धजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी पनवेल महानगरपालिकेचे माजी महापौर जगदीश गायकवाड यांना सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी मागासवर्गीय नेत्यांवर तीव्र टीका केली आणि त्यांच्या पक्षातील लोकशाही संपवली असल्याचा आरोप केला. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रभात पर्व न्यूजच्या या विशेष मुलाखतीत राजरत्न आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी, आरपीआय, बसपा या पक्षातील नेत्यांचा समाचार घेतला आहे. मुलाखतीचे संपूर्ण व्हिडिओ प्रभात पर्व न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर बघा.
Discription:
Dr. Rajratna Ambedkar, the great-grandson of Dr. Babasaheb Ambedkar and the National President of the Indian Buddhist Association, paid a goodwill visit to Jagdish Gaikwad, the former Mayor of Panvel Municipal Corporation. During this visit, he sharply criticized the leaders of the backward classes, accusing them of ending democracy within their parties. He also expressed his determination to actively participate in the upcoming assembly elections. In this special interview with Prabhat Parva News, Rajratna Ambedkar targeted leaders from the Vanchit Bahujan Aghadi, RPI, and BSP.
Your Queries:
Rajratna Ambedkar
Prabhat Parva News
Jagdish Gaikwad
Maharashtra Politics
Legislative Assembly Election 2024
Vanchit Bahujan Aghadi
RPI
BSP
Ambedkar Family
Scheduled Caste Leaders
Democracy in India
Rajratna Ambedkar interview
Ambedkar family politics
Maharashtra assembly elections
Prabhat Parva News exclusive
Jagdish Gaikwad political stance
प्रकाश आंबेडकरांना घान शिव्या देण्यार्यांच्या घरी जाऊन भेट घेने
हे तुम्हाला शोभत नाही
मला तर नाही वाटत तुम्ही आंबेडकर घराण्या चे वारस असाल 😢
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही
जगदिशला ,आंबेडकरी जनतेन कपडे
फाटेपर्यंत हानल ....
अन् हे राजरत्न साहेब निघाले..
त्याच्या सोबत आघाडी करायला........
बाळासाहेबावर जळनारे जातियवादी
गांडुळ कमि नाहित, त्यात आपले
कांही बांडगुळ सामिल,
अगदी बरोबर आहे यानी शिवि देनाराचा घरी जाऊन बसणे आणि गुण गायाचे हे योगे नाही
Chukle tar tyana maf karav gharat he chaluch asat
तो राजरत्न सकपाळ आहे
आम्ही शेवटपर्यंत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच 🙏
जय भीम 🙏जय संविधान
श्रद्धेय ??😂😂😂
मी राजरत्न आंबेडकर यांना चांगलाच म्हणजे चांगलाच ओळखून आहे विजय इंगळे वंचित बहुजन आघाडी बुलढाणा
फक्त बाळासाहेब आंबेडकर
ह्या जगदिश ला , लोकांनी कपडे फाटे पर्यंत हानल,त्याची सदिच्छा भेट घ्यायला राजरत्न त्याच्या घरी......😃
हे एक नवलच..!
इतकी इतकी प्रशंसा करणे ,कित पत योग्य आहे ,याचा विचार लोक नकीच घेणार ,तुम्हाला तर,गायकवाड यांनी ओळख दिली तर,तुम्ही ,कसे म्हणता की आंबेडकर या नावामुळे ,तुम्हाला रिस्पेक्त मिळते ,खर काय ते बोला ,ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏
राजरत्न साहेब mp मध्ये तुम्ही काँग्रेसी ब्राम्हण उमेदवाराचा प्रचार करत होतात तो कोणता आंबेडकर नावाचा विश्वास
त्यांचा काही फोटो व्हिडिओ आहे का
मविआ ला मग मत देऊन आंबेडकरी चळवळ वाचेल का?
जगदिश ला आंबेडकरी जनतेन...
कपडे फाटेपर्यंत हानल...
त्याची सदिच्छा भेट घ्यायला राजरत्न..
आंबेडकर आले, हे एक नवलच😃
बाळासाहेब यांना शहाणपणा शिकवू नका
जय भिम जय संविधान नमो बुद्धाय जय वंचित बहुजन आघाडी जय भारत 🙏🙏🙏🙏👍👍
साहेब सर्व मान्य आहे. परंतु या जगदीश गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांचा केलेला अवमान लक्षात घ्यावा. तुमच्या सारख्या विद्वान नेतृत्व करणाऱ्याने रेकॉर्ड खराब झालेल्या जगदीश भाई यांचे समर्थन करता आहात याचे वाईट वाटत आहे. तुमच्या कडून चांगल्या अपेक्षा वाटत होत्या. त्या पण आता मावळल्या साहेब.
रामदास आठवले होऊ नका .
आदरणीय राजरत्न साहेब तुमची समाजात वेगळं स्थान आहे तुमच क्षेत्र राजकारण नसून समाजपरिवर्तन समाज सेवेच आहे त्यातूनच तुमची समाज आपल्यावर अपार प्रेम करतात. जर तुम्हाला राजकारणाची उकळी फुटत असेल तर ती तूमाची मोठी चूक असेल यातून तुमचे तर नुकसान होईलच त्याहून समाजाचे मोठे नुकसान होईल कारण आपल्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजाचे प्रश्न उठवणारे धाडसी,अभ्यासू, स्पष्ट वक्तृत्व व्यक्ती समाज गमावून बसेल . आपली ,बाळासाहेब आंबेडकर, वामनजी मेश्रम सहाब तुमची सर्वांची समाजात सारखी आदररांची जागा आहे. क्षेत्र वेगळे पण समाजाला कवचकुंडल तुमच्यामुळे आहे सानाताण्यावर एक विशेष वचक आहे वजन आहे हे असेच कायम असायला पाहिजे आपापसात मतभेद दिसले तर मनुवादी साम धाम दंडाने तुम्हाला वेगळ करुन समाजात दूही निर्माण करू आपले सर्वांचे विनाश होईल साहेब यापुढे बाळासाहेबाबद्दल अपशब्द काढून जगदीश गायकवाड हरामी, नीच मनसाशी तुमची तुलना करू नका हा तुमचा आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे.तुमच्यात जगदीश मध्ये जमीन असमान चा आंतर आहे.
बाळासाहेब यांच्या विरोधात परत विधानसभा साठी षडयंत्र तयार आहे सगळे सावध व्हा फक्त VBA सोबत रहा
आबेडकरान विरोधी आबेकडकर
आजुन BJP निवडून दयlची का नाहीं
मत का फुटली विचार करा
राजरत्न आंबेडकर साहेब बँन्क स्थापन करणार होते त्याचा खुलासा करावा . व बाबानी स्थापन केलेल्या समता सैनिक दल भा बौ म सभा व पिपल्स एज्युकेशन सोसायटीची काय अवस्था आहे . हे सांगावे
यांना सत्तेत बसायची घाई झाली आहे
एकच गोष्ट लोकांना पुन्हा पुन्हा सांगितली कि ती खरी वाटू लागते.
या म्हणीचा वापर कॉंग्रेस राष्ट्रवादी आंबेडकरी पक्षांच्या बाबत करतात. बैठकीत एक जागा देतो,दोन देतो म्हणायचं , बाहेर आठ देतो, पाच देतो म्हणायचं आणि दोन जागांचा प्रस्ताव नाकारला कि त्यांचं आधीच ठरलं होतं, भाजपला मदत करण्याचं असं म्हणून बदनाम करायचं तंत्र हेच आहे.
प्रत्यक्षात यांची दानत तीन जागा सोडायची पण नाही. त्याऐवजी बदनाम करून पक्ष संपवा, प्रसंगी भाजप निवडून आला तरी चालतं, कारण त्यातून सुद्धा यांचेच "सगेसोयरे" निवडून येत असतात. कुठलाही पक्ष आला तरी सत्ता यांचीच !
सत्य आहे अपमानास्पद वागणुकीतून लाच्यारीने 4, 2जागा आल्या असत्या तरी स्वाभिमानी बाळासाहेबांना कधीही आवडेल हे शक्यच नाही
Vijaingle ji
आपण दोन तीन वर्ष राजरत्न
या व्यतिसोबत होतों म्हणाले
आहात.
जनतेला समाजाला भारतीय
भावांना समजू द्या
सत्य काय आहे.
तसे ते
आंबेडकर कुटुंबांचा राग करतात
द्वेष करतात ते यांचे
जिवलग मित्र यार आहेत.
सुज्ञ समाज बाळासाहेब आंबेडकर साहेब
यांचे सोबतच आहे.
बाजारात
न बोलणारे लोकांचे चांगले गहू
ही विकल्या जात नाहीत.
लवकरच सत्य बाहेर येऊ द्या.
राजरत्न आंबेडकरांना आंबेडकर म्हणू की सपकाळ म्हणू ,काहीही असो तूम्हाला माझा सप्रेम जयभीम .तूमच्या वडिलांना आंबेडकर हे नांव दिले आहे का? कूठे वाचण्यात आले नसल्याने मी विचारले बस् याचे स्पष्टीकरण केले तर बरे होईल . अर्जून उजगरे बीड
आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आम्ही बाबासाहेब आंबेडकर हे बाळासाहेब आंबेडकर यांच्यात बघतो विचाराने, वर्तणूकीने तेही डोळसपणे ,
आमच्या घराणे फक्त फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब राजगुरू हे आमचे श्रद्धास्थान आहे.
राजरत्न आंबेडकर साहेब जय भीम विधानसभा निवडणुका जवळ आलेले आहेत आपल्या आंबेडकरी नेतृत्व जे तळागाळातील समाजासाठी इथल्या वंचितांसाठी निर्माण झालेला आहे त्या नेतृत्वावर बोट ठेवण्याचा प्रयत्न करू नका ते एक या भारत देशातील आंबेडकरी चळवळीला स्वाभिमानी नेतृत्व मिळालेला आहे आणि त्यावर बोट ठेवून जसं तुम्ही लोकसभेला महाविकास आघाडी ला मदत केली तशी आता तरी तुम्ही भूमिका घेऊन जगदीश गायकवाड सोबत राहा किंवा पुण्यात एखाद्या सोबत राहा परंतु आपल्याच आपल्याच माणसाची घर जाळण्याचा प्रयत्न करू नका
वंचित बहुजन समाजाला धास्ती भरवुन प्रस्थापित व्यवस्थेला मदत करता जय्या काँग्रेसने १०५ वेळा संविधान बदल केला जय्या काँग्रेसने संविधान विरोधकांना हरविण्यासाठी देशाला वफ्फ बोर्डचा संविधान आहे जि काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरयाना दोन वेळा पराभुत केलं ज्या काँग्रेसनेच मराठा विधापिठाचय्या नांमतरावेळी दलितांवरील अतय्याचार केला तेच काँगेस राष्ट्रवादी संविधान वाचवणार लोकशाही धोक्यात महणारेच तर वंचित बहुजनांना एकत्रित करुन शरीया संविधान वफ्फ बोर्डचा संविधान वाचविण्यासाठी जनतेला सांगत असेल तर बहुजनांना दीशाभुल करत आहे भारतात काँग्रेसने दोन संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न केला, आहे.देशात एकच संविधान सर्वाना समानता समानागरी कायद्या अंतर्गत सर्वांना हक्काची जागा मिळाली पाहिजे..मग जात धर्म पंथ एका धर्माला विरोध शिव्याशाप देत व निवडणुकीत एकाच समाजातील घटनांना संविधान लागु आहे .हे सांगता तर बहुजनांना का सांगत नाही कि आम्ही आपल्याच जातीतल्या धर्मातल्या लोकांसाठी आहे.
तुमच्या सारख्या नेत्यांनी आंबेडकरी चळवळीचे गत पडले,एका पक्षाला ताकद कधी दिली नाही,तुमचा खूप आदर होता,...पण तुम्ही या हलकट माणसाची भेट घेऊन माझा दृष्टीकोन पूर्ण बदलला आहे...
भारतीय रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे तो पक्ष इतिहास जमा झालाआहे? पक्षाचा अध्यक्ष कधीही लोक शाही मार्गाने निवडून येत नाही?
राजरत्न साहेब तुम्ही काॅग्रसच्य लोकांन कडून पाय धुवून घेतले हे आपल्याला शोभत नाही.
राजरत्न आंबेडकर साहेबानि आंबेडकरी नेत्या च्या लोकशाही बद्द्ल मांडलेले विचार अगदी बरोबर आहे. जय भीम
मला राजरत्न आंबेडकर व जगदीश भाई गायकवाड एकत्रित आलेचे फार आनंद होत आहे, अशी ही चांगली माणसं एकत्रित येतील तर मागासवर्गीय माणसांवर अन्याय होणार नाहीत. स्कॉलरशिप व नोकरी आणि शिक्षण मध्ये चांगले फॅसिलिटी मिळतील! राजरत्न आंबेडकर साहेब पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होणं सुद्धा गरजेचं आहे ! असं वाटतं.
आणि जगदीश भाई सुद्धा सोबत आहेतच. असे इतर पक्षातील व नवीन पिढीतील बहुतेक माणसं एकत्रित येऊन हया देशाला चांगली ताकत मिळेल असं वाटतं!
जय भीम
जय भारत!
हे राजरत्न कोणच्या घरी जाऊन जनतेला शिकवतात आहे.
राजरत्न आंबेडकर साहेब...खरच विद्वान आहेत ..समाजानी त्यांना नेतृत्व दिल पाहीजेत... राजरत्न आंबेडकर साहेब सारखा व्यक्ती खरच संसदेत पाठवीले पाहीजेत...🎉
हे, निघाले बाळासाहेबांच्या विरोधात...
आघाडी करायला,पण् ...........
आंबेडकरी समाज बाळासाहेबांच्या पाठिशी खंबिरपणे ऊभा आहे.......
एवढ मात्र नक्की...!
मी राजरत्न आंबेडकर यांना चांगलाच ओळखून आहे
बालासाहेब आंबेडकर पूर्ण पणे अयशस्वी ठरले आहेत त्यामुळे आता न्यांन सांगू नका स्वीकारा
विधानसभे साठी कॉंग्रेस ने सुपारी वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे
मी व्हिडिओ पहिला नाही तरी कॉमेंट करतो आहे,माझे विधान मार्क करून ठेवा राजरत्न आंबेडकर हा पूर्ण नकली माणूस आहे, हे सुष्मा अंधारेच्या १०० पट पुढे आहे मी या दोघांना खूप चांगलच ओळखतो,हा माणूस एक दिवस समाजाला चांगलच डच्चू देणार आहे हे लक्षात घ्या,मार्क माय वर्ड्स..
राजरत्न साहेब आपण समाजात वेगळा संदेश देण्याचे काम करु नका. तुमच्या पेक्षा आठवले चांगले निघाले . पक्षातून निलंबित केले.
अगदी बरोबर
आर पि आय चे सर्व गट एकत्र आले पाहिजेत .मा. डॉ.राजरत्नजी आंबेडकर,मा.जगदीशभाई गायकवाडजी आपण जी भुमिका घेत आहात ती यशस्वी होईल अशी आशा आहे . जयभीम
तुम्ही मुंबई मध्ये घरे का वाचवली नाही शेवटी वंचित बहुजन आघाडी ने वाचवली, तसेच दीक्षा भूमी ही वाचवली, तसेच चंद्रशेखर आझाद कसे एकटे जिंकले मग प्रकाश आंबेडकर का नाही जिंकले तुमचे सारखे लोक प्रकाश आंबेडकर यांना ह्यांनी हरवली.
एकदम खरी गोष्ट आहे👌👍🏻👍🏻
माननीय राजरत्न आंबेडकर आपणाकडून अशी अपेक्षा नव्हती .आपल्या कडून भविष्यात समाजाला चांगले नेतृत्व मिळेल या आशेने आपलया कडे समाज बघत होता परंतु आता मात्र त्या मध्ये शंका निर्माण झाली आहे .तुम्ही धम्माच्या गोष्टी सांगता आणि तुम्ही व्यवहारात मात्र जसे वागत आहात त्या मध्ये विरोधा भास जाणवतो.
आद.बाळासाहेब आंबेडकर.आज संपूर्ण महाराष्ट्र पिंजून एक आंबेडकर चळवळीची ताकत उभी केली आहे.आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांना मानतो. एक बुध्दीमान,विद्वान,व्यक्तिमत्त्व बाळासाहेब आहेत असे असताना आद.राजरत्न आंबेडकर त्यांच्यावर टीका करतात.हे काय गौडबंगाल आहे.
आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेबांना आदरपूर्वक जयभीम 🙏 साहेब कृपया आपणांस हात जोडून विनंती करतो की कृपया आपण बहुजन समाज पार्टी बाबतीत सकारात्मक विचार करावा बसपा देशभरात माहिती आहे आणि हो आपण फक्त बसपाचा विचार करावा ह्यावेळी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत बसपा नक्कीच सत्तेवर असेल हे मात्र नक्की आहे
तुम्ही फक्त बोलत आहात ,राजकारण काय अस्त ते तुम्हाला ,जेव्हा तुम्ही राजकारणात येताल तेव्हा ,कळेल ,आम्ही पाहतो आहेत ,की तुम्ही कोणत्या मनुवादी पक्षात प्रवेश करतात हे कळेल,आम्ही वाट आहोत ,जय भीम 🙏🙏🙏🙏
गायकवाड़ सर आंबेडकरांना पाठवाच जय भिम
साहेब तुम्हाला लहान पनापासून बघत आलो आहे खुप जहाल व निडर आहात तुम्ही,,, छोट्या मोठ्या गोष्टी दाखऊन काही होणार नहीं मनापासून माफी मगा जनतेची आणि मग बघा फुडें येणार दिवस तुमचा असेल जनता तुम्हाला आपलसं करुन घेईल,,, म पुन्हा दिवस तुमचा आणि जनता तुमची
राज रत्न आंबेडकर तुमचा सामाजिक राजकीय, प्रवास सर्व आंबेडकर जनतेस चांगलाच माहीत आहे पेड मीडियाचा आधार घेवून आंबेडकर जनतेस आपण उल्लू बनवू नये.
बामसेफ,बी जे पी,श्यामनेर,बुधिस्त बँक
ह्या सर्व गोष्टींशी ह्या माणसाचा काय संबंध आहे हे सर्व आंबेदकर जनतेने चौकशी करावी .
जय भीम जय शिवराय सर ग्रेट इंडियl ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राज रत्न आंबेडकर यांनी राजकारणात प्रवेश करावा त्याची वाट जनता बगते
साहेब, आता जयभीम तुम्ही बोलूच नका
रिपब्लिकन पक्षच खरा पक्ष आहे जो . बाबासाहेबानी स्थापन केला . सर्व रिपब्लीकन जनतेने एकत्र आल्याशिवाय व समविचारी लोकशाही पक्षाची युती केल्याशी वाय आमदार / खासदार निवडून येणार नाही
राजरत्न सुपारीबाज आहात तुम्ही.
महाविकास आघाडीमुळे आंबेडकरी नेत्यांनी निवडणूक लडवू नये असे का वाटते
ह्या जगदिश न बाळासाहेबांच्या विरोधात गरळ ओकलि होती.....
लोकांनी कपडे फाटे पर्यंत हानल...
मग् .....
राजरत्न साहेबांना हे माहित नाही का...?
निघाले सदिच्छा भेट...
घ्यायला....😂
??
मी राजरत्न यांना चांगला ओळखून आहे चांगलाच दोन-तीन वर्षे होतो त्यांच्यासोबत चांगलाच म्हणजे चांगलाच समजणे वाले को इशारा काफी है
Aurangya
याला कुणी भाव देत नाही म्हणून हे धावपड चालली आहे
एकदम बरोबर आहे राजरत्न आंबेडकर साहेब एकदम बरोबर आहे आंबेडकर मेन कारण आंबेडकरी विचारांच्या विरोधात काम करत आहेत नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म दिला तरीपण हिंदु महर दलीत म्हणून आम्ही फिरतो आहे काय करणार जय भीम जय संविधान जय शिवराय नमो बुद्धाय🙏🙏🇮🇳🌎
खरोखरच साहेब महान बुदीवत आहेत 100 टक्के सत्य आहे, कमैट मध्ये कोणी बाधवाना, विनती आंबेडकर घराण्यावर,काही खोटे लिहु नये,नमोबुदाय नमस्कार जय असोक जय रोहिदास जय शिवराय जय बसवेश्वर जय भीम जय आणा.जय बिसाॅ.जय काशीराम जय मैशॅम साहब जय बाळासाहेब जय राजरतन साहेब
Only VBA Jay bhim jay vanchit bhujan aagadi
इथल्या वंचितांना राजकारणात फक्त श्रद्धेय बाळासाहेबच प्रस्थापित करू शकतात ..... लढा सुरू राहील स्वकीयासह बाकीच्याशीही....only VBA
बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतायेत की मला सत्तेमध्ये जायचं नाही उगाच वंचित कार्यकर्त्यांनी समजला मातीत घालू नये आता राजरत्न आंबेडकर म्हणतायेत ते 101 टक्के खर आहे
पळ 😂
वंचितच्या विरोधात अजिबात बोलून का . हुशार म्हणून मानतो . पण योग्य विचारपूर्वक वागा .
एकाच नंबर बोललेत राजरत्न साहेब
आम्ही आदरनिय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच राहु , बहुजन समाजाचं हित बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आहे,हे नाटकं आहेत यांचे ,हे षडयंत्र चालु आहे,कोणीही फसु नये,धम्माचं काम करता तर तेच करा राजरत्न साहेब,ताकात ढ घालाण्याचा प्रयत्न करु नका, तुम्ही कोण
बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतायेत की मला सत्तेमध्ये जायचं नाही उगाच वंचित कार्यकर्त्यांनी समजला मातीत घालू नये आता राजरत्न आंबेडकर म्हणतायेत ते 101 टक्के खर आहे
@dinबस र बापू 😂ajikhade
मला तर वाटतंय ही मुलाखत ही ठरवून केलेली आहे हे षडयंत्र आहे विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्यासाठी समजदार को इशारा काफी
बाबासाहेबांचा स्वाभिमान संभाळा .
आम्ही कोणाची vote bank nay aahe साहेब बाळासाहेब बोलतील तस तुमचा खूप आदर होता आता नाय राहिला
ज्यांचे-ज्यांचे लागे-बंदे आहेत ती लोक म्हणून **प्रकाश*आंबेडकर** यांच्यावर टीका करतात. जग दिल्या घेतल्याचे
Jay Bhim namo buddhay sir 🙏 congratulations sir 🙏
एकदम बरोबर आहे.
खरे आहे बरोबर स्वतः ओळखल पाहिजे❤
Sir vanchit sobat Raha janta tumhla support Karel...
रिपब्लिकन पक्षाची घटनाच सर्व समस्सेवर ऐकमेव पर्याय आहे.
आंबेडकरी जनतेच्या मनातलं बोलले तुम्ही. काही बोलले तर गद्दार ठरवतात. Thank you saheb.
जो भी बौद्ध धर्म की बात करेंगा वही भारत के बौद्ध धर्म वाले पर राज करेंगा चाहे वो सुपर पावर बौद्ध राष्ट्र चाईना का बौद्ध भाई बहन हो नमो बुद्धाय जय रविदास जी
राजरत्न आंबेडकरांची उगच वळवळ चालू असते..
मी याला चांगला समजत होतो पण हा तर महा वस्ताद निघाला .
Jay bhim ❤साहेब
राजरतनजी आंबेडकरजर मंत्री झाले तर खूपच चांगला बदल घडेल
धन्यवाद गायकवाड साहेब समोर या विधान सभैवर जरुर जायच
जवान बौद्ध नेता भाई चंद्रशेखर आजाद रावण जी है
Mag tumhi ata bauddh mata divaid karnar ka?
राजरत्न साहेब तुम्हाला एवढच वाटत असेल तर व्हीबीए ला च पाठिंबा द्यायला काय हरकत आहे
तुम्हीच तर एकीची गोष्ट करतात.
Namo Buddhaya Jai bhim 🙏🙏🙏🌹🌹🌹 bahut bahut shubhkamnaye aage badiye
सोबत जगदीश गायकवाड आहे का?
ज्याला इज्जत नाही त्याची भेट घेणं म्हणजे स्वतः ची किंमत कमी करणे ओन्ली प्रकाश आंबेडकर साहेब जय जिजाऊ जय वंचीत
RPI पुनर्जीवित करण्यासाठी काम करा आम्ही सोबत आहों
रामदास आठवले केंद्रीया मंत्रिमंडलत आहेत हे विसरलात
अगदी बरोबर मिराताई आंबेडकर.भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या विरोधात जावुन
राजरत्न आंबेडकर साहेब तुम्ही किती लाचारी आहेत ते आता कळले
Khub changli Gostii aahe
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर आदरणीय भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेचा आणि इतर संस्था वारसा हक्काने चालवण्यासाठी प्रयत्न केला. मा. आंबेडकर घरातल्यांच्या विरोधात आम्ही या संस्थेचे वारसदार ट्रस्टी आहोत म्हणून अशोक आंबेडकर कायम विरोधात गेले. आणि भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या वर कोर्टात दावा केला . कायम विरोध करत आले. शेवटी अशोकराव आंबेडकर हे अंतिम मृत्यू समयी परत आदरणीय मिराताई आंबेडकर व कुंटूब प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या आश्रयाला आले.तरीही त्यांना विरोध न करता त्यांची शेवटपर्यंत सेवा केली. आज अशोक आंबेडकर नाही आहेत. तर लगेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय विरोधात धम्माचे काम करणारे राजरत्न साहेब राजकीय वर्तुळात घुसून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात काम करण्याची तयारी सुरू करित आहेत. राजरत्न साहेब यांना संत तुकाराम महाराज यांच्या भाषेत एकच सांगणे आहे ।। वेड्याच्या गावाला आलो वेडा होऊनी गेलो ।। हि भुमीका घेत आहेत राजरत्न साहेब एक मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छितो की, धम्माच काम सोडून वेड्यांचा सल्ला ऐकून या चक्रव्यूह मध्ये आडकू नका. अडकला तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला माहीत नाही. या सर्व चक्रव्यूह मधून फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच सर्वांना बाहेर काढू शकतात. त्यामुळे या युद्धात तुम्ही महाभारतातील कपटी कृष्णाची आणि रामायणातील बिभिषणाची भूमिका घेऊ नका.हा तुम्हाला सल्ला आहे.
He is aboulty right very enlightening thought sir keep it up bright future.
राजरत्न आंबेडकर यांच्या वडिलांनी म्हणजेच अशोक आंबेडकर साहेब यांनी भाजप सोबत हात मिळवणी करून आमदारकीची निवडणूक लढवली होती हे खर आहे का?? असो तरीही आम्ही आंबेडकर म्हणून त्यांचा सन्मान करू
राजरत्न साहेब तुमचे वडील असेच लाचारी होते
Tu Kay Diva lavnar😂😂😂?
Bilkul barobar saheb tumi mashal hatat ghya aami tumala sath deu
अगदी १००% टक्के बरोबर आहे. राज रत्न तुम्ही राजकारणात यावे ही विनंति.त्यांना मंत्री (राज रत्न )यांना करा.
जय.भिम सर
राजरत्न आंबेडकर साहेब , हा जग्या आंबेडकरी घरण्याबद्दल खालच्या पातळीवर बोलला होता हे आम्ही विसरणार नाही , तुम्ही त्याच व्यक्ती सग हातमिळवणी केली हे अशोभनीय आहे हे आम्ही विसरणार नाही ,
आम्ही शेवट पर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत
Sujaat.dada.zindabad.
राजरत्न आंबेडकरांच्या प्रयत्नांना यश मिळो, हीच सदिच्छा !
अरे राजरत्न काय बाबा हे अरे ते जगदीष गायकवाड काय बोला होता विसर पडला कां
राजरत्नजी आप महाराष्ट्र संभालो cm बनके और बहनजी केंद्रमे सरकार बनाये यह स्वपन सब दली तो का है और रहना चाहिये यह मेरी मनसा है
भावांनो तुम्ही वंचित लl देतो मते निवडून कोण येते BJP येते मग BJP ही मागे आटल बिहारी पी एम जालl त्यावेळेस तो घटना बाडला ची तयारीत होता आता मोदी बेरोजगार काळा पैसा बाहेर गेला ललित मोदी विजय माल्या नीरव मोदी
सगळे पद घरात का
chuk durusta krta tr Adv.P Ambedkrana ch sath dya
मला वाटतय हे प्रस्थापित भ्यायला लागलेत मग आता हे असे काहीतरी ढ
वळा ढवळ सुरू केलेली दिसतेय
राजरत्न आंबेडकर साहेब यांनी अतिशय चुकीचे विश्लेषण केले. आणि एका गुंड प्रवृत्तीच्या गायकवाड सोबत बसणे. मी नहीं समजलो. राजरत्न साहेब माझा आपल्या विषयी विश्वास कमी झाला आहे.जय शिवराय जय भीम...
जगदीश गायकवाड आणि राजरत्न आंबेडकर यांच्या मध्ये सुसवांध व लहानपणा पासून पुढे एक जिवलग मित्र प्रमाणे वांगत आहेत हे नाकारता येत नाही म्हणून आज माझी चूक सुधारून घेण्यास तयार आहेत त्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 🌹👏