राजरत्नाची औकात आली बाहेर,त्यान आंबेडकर नाव अजिबात लावू नये,त्याचा आदरणीय ऍड,बाळासाहेब आंबेडकर द्वेष आखरी बाहेर आलाच,या भेटीचा मी धिक्कार करतो,जय भीम, ओन्ली vba, मी सैनिक आंबेडकर कुटुंबाचा,
सर्व आंबेडकरी पक्षांनी एकत्र येऊन यावर विचार करावा आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त सीट कशा येतील याकडे लक्ष द्यावे.हीच आंबेडकरी जनतेची अपेक्षा आहे.
मला वाटते साहेबांनी राजकीय भूमिका घेतांना दीपक केदार,चंद्रशेखर रावण,मयावतिजी, बाळासाहेब आंबेडकर तसेच इतर आंबेडकरी नेत्यांची भूमिका काय आहे यावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून भूमिका घ्यावी आणि जास्तीत जास्त आंबेडकरवादी विधानसभेत गेले पाहिजेत अशी भूमिका घ्यावी.
राजरत्न आठवलेच नांव घेतोय, खरं आहे, मंत्री पद दिले,पण अधिकार नाही दिले..जो समाजाला सोडून काम करतो तो तो शिव्याच खाणार... राजरत्न बाळासाहेब आंबेडकर यांना साथ न देता तिकडे का गेले,, कदाचित हे पण आठवलेच होणार आहेत, यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून समाजाची वाट लावणार आहेत.
दारू पिऊन आंबेडकर घराण्यावर शिव्याची लाखोली वाहिलेल्या हुजरेच्या घरी जाऊन स्वतः वर फुले उधळून घेतलेल्या राजरत्नची मला कीव येते. अगोदर मला राजरत्न सर्व बाबतीत चांगले वाटले होते. मी त्यांना मनापासून मानत होतो. परंतु त्यानी चुकीच्या माणसाला साथ दिल्या मुळे त्यांच्या बद्दल माझ्या मनात शंका उत्पन्न झाली आहे.
राजरत्न आंबेडकर यांना,हे शोभत नाही,, आंबेडकर घराण्याला शिव्या घालणारे यांच्या दावणीला जाऊन बसले,,काय साध्य करणार आहे, राजरत्न,, बाळासाहेब आंबेडकर यांना राजरत्न मानत नसेल पण समाज मानतोय,, राजरत्न निवडणूकीत उभे राहिले तरी निवडून येणार नाही,,, जगदिश एवढे प्रश्न मांडतोय मग एवढ्या वर्षात काय सुविधा उपलब्ध करून दिल्या समाजातील लोकांना
याच जगदीश गायकवाड याने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांबद्दल अपशब्द वापरले होते. आम्ही याचे कदाचित समर्थन करू शकत नाही.... महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर त्यांचा वारसा चालवण्यासाठी त्यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे सदैव सक्षम आहेत. फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब आमचे नेते
जो बूँद से गई ओ हौद से नहीं आती ये भुल गये शायद गायकवाड समाज भुला नहीं जो इसने आंबेडकर जी को गाली गलोच किया था हमे तो शरम आती है राज रत्न जी पर जयभीम जय संविधान
धन्यवाद साहेब, खुप मोठ्या राजकीय धुरंदर माणसाच्या घरी जाऊन आपण समाजाला राजकीय पावर निर्माण करून देणार आहात आपल्या यापुढील राजकीय कार्याला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत.
राजरत्न साहेब तुम्ही राजकारणात येऊ नका व कुणाच्या तरी नादाला लागून स्वतः कलंकित होऊ नये. तुम्ही धम्माचे काम छान करताय तेच करत राहा नाहीतर परत आपले आंबेडकरी जनतेचे मत विभाजन होणार व आपण कधीच सत्तेत येणार नाहीत.
Jaibhim/Namobudhay, Very good move for support to Ayushman Rajratna Ambedkar for moving forward for betterment of Bahujan people of Depressed Classes. Rajratna Ambedkar Very well connected with Buddhist people in different countries of the world. We wish everyone happy life ahead.
Congratulations Gaikead sir and Rajratn Ambedkar sir Rajratn Ambedkar is Very very Excellent and good nature They have Respect and sympthy Boudd Samaj Anuyaayi He is taking so much Efforts to take ahead Ambedkarl Movement's. JayBhim
ज्यांनी अंबेडकर घराण्याला आय माय वर शिव्या दिल्या त्याच्या घरी जाऊन काय साधले राजरत्न अंबेडकर साहेबानी ही सर्व आंबेडकरी समाज संभ्रमित करण्यात कोणते राज कारण होत आहे हे कळेना खरे अंबेडकर वादी कौन जनतेला न्याय कोन देणार
बघा हे खरच बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस आहेत हे जे त्यांचया नावासमोर आंबेडकर लिहीतात ते योग्य आहे काय कारण याच गायकवाडने प्रकाश आंबेडकर यांना शिवीगाळ केली होती मग हे कसं शक्य आहे आणी हा व्यक्ति हे सगळं कश्यासाठी करतो
राजरत्न यांची भूमिका संदीग्ध आहे , राज की बात आहे का ही ? ज्या आंबेडकर घराण्याला शिव्या घातल्या त्यांच्या सोबत तथाकथित आदरणीय भेट देऊन बाळासाहेब आंबेडकर यांना शह देण्याचा केविलवाणा प्रयत्न चालला आहे. राजरत्न यांच्या वर जराही विश्वास नाही.
आंबेडकर कुळातला पहिला आंबेडकरी जवान ' लाचारी पत्करल्याचे दिसत आहे .😢 तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती . दीक्षाभूमीवर जान्या ऐवजी हे काय करतायत . व्हिडिओ तील कमेंट वरून तरी त्यांनी पहावे त्यांची पोझिशन कुठे चालली ती😢😢
तिकडे दीक्षाभूमीवर अन्याय होत असल्याने ' सगळा बहुजन समाज तिकडे धडपडत आहे . आणि हे साहेब आपले स्वागत समारंभ करत आहेत खूप लाज वाटत आहे मला मी यांचा समर्थक आहे म्हणून😢
माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर माननीय राजरत्न आंबेडकर साहेब हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू पणतू आहेत हे लक्षात घेऊन आपल्या घराण्याचा इतिहास पाहून घराण्याचे चार शिह आहेत ते माननीय भीमराव आंबेडकर .माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर. माननीय राजरत्न आंबेडकर.माननीय आनंदराज आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नावाला कोणताही आपल्या कडून नकळत गालबोट लागणार नाही हे लक्षात घेऊन काही मत भेद असतील ते बाजूला ठेवून चवघानी कमीतकमी एक होऊन एक पक्ष घेऊन येणाऱ्या विधान सभा निवडणूक लढवावी अशी समाजाची अपेक्षा असेल यात शंका नाही आपल्या कडून अश्या निर्णयाचे स्वागत करण्यास सरा समाज एक होईल आणि आपल्या पक्षाचा जना धार लोकप्रियता वाढत जाईल हे नाकारता येत नाही कोणाचेही सरकार असले तरी आपल्या सहकार्य शिवाय सतेत येणार नाही याची जाणीव होईल अशी परिस्थिती निर्माण होईल हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे
एका इंटरव्ह्यूमध्ये राजरत्न साहेब बोलत होते . बाबासाहेबांना राजरत्न पाहिजे होता , बुद्धिझम चालवण्यासाठी 'त्यासाठी मी परत आलोय . हाच का ते 'बुद्धिझम ' चा मार्ग 🤔 परंतु तो मार्ग लोभ ,मोह , त्यागाचा आहे , इथे तर ते सगळं वाढलेलं दिसतंय साहेबांचं😢
हा राजरत्न नव्हे तर देवदत्त निघाला....... बोलण्यातून फक्त द्वेश आणि द्वेशच पाझरतोय....... जगदीश गायकवाडच्या मदतीने राजकारण आणि ते ही आंबेडकरी राजकारण करणार आहेत म्हणे...,...किती खालच्या पातळीवर जाणार........ द्वेषाच्या आगीत आपण स्वतः:च जळतोय हे देखील लक्षात येत नसेल,जाणवत नसेल तर संवेदनाच मृत झाल्यात असेच म्हणावे लागेल.......वरून धम्म सांगणार....... शेवटी काय तर जगदीश उर्फ जग्गूच्या भेटीने " गाढव ही गेले आणि ब्रम्हचर्य ही गेले" अशीच गत राजरत्नजी उर्फ देवदत्त यांची झालेली आहे.
जगदिश सारख्या चरित्रवान 😂 माणसाला भेटुन तुम्ही तुमची किम्मत कमी केलीत राजरत्न. पुर्वी आम्ही तुम्हाला आदराने साहेब म्हणायचो पण तो "साहेब" एथे मुद्दामहुन गाळला कारण चरित्रवान व्यक्तिचा तुमच्यावर प्रभाव पडला. आता तुम्हाला पाठिंबा देत असलेला उरला सुरला बौध्द समाजाचा तो असलेला पाठिंबाही गेला म्हणुन समजा. विनाशकाले विपरित बुध्दि.
शहानिशा करून गेले नाहीत बहुतेक राजरत्न साहेब किमान आता तरी अशा समाज कंटकांपासून दुरावा ठेवा नाही तर काही दिवसात बहुजन दलीत हा खतरे मे हे असं ऐकायला येवु लागेल
राजरत्न सकपाळ अगदी बरोबर आहे. आंबेडकर हे नाव बाबासाहेब डॉक्टर भिमराव रामजी आंबेडकर यांनाच मिळाले आहे. बाबा रामजींना नाही. म्हणून आंबेडकर हे आडनाव बाबासाहेब डॉक्टर भिमराव रामजी आंबेडकर साहेब यांचे पासून सुरू झाले आहे. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचा एकूलता एक मुलगा सूर्य पुत्र यशवंतराव भिमराव आंबेडकर आणि त्यांचें तीन मुले प्रकाश जी भिमराव जी आनंदराज जी एक मुलगी रमाताई यशवंतराव आंबेडकर तेलतुंबडे.
बुगले विचार आहेत हे बंद करा बाबासाहेबांच्या अगोदर बाबासाहेबांचे बंधू शाळेत होते त्यांचे नाव आंबेडकरच होते बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारत चे संस्थापक मुकुंद आंबेडकर राजरत्न आंबेडकर साहेब यांचे सख्खे आजोबा हे होते तुमच्या ह्या असल्या भिकारचोट कमेंट मुळे काहीही फरक पडणार नाही...
हे आम्हाला योग्य वाटत नाही कोणी काहीही बोलत असले तरी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आमचे नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनाच मानतो
Vanshaj vanshaj aahe mg tumhi ekala mana dusaryala
Kai kele Prakash Ne
@@mamtamoon3602 kay kele ?uddhat bole tu,kahi tri laaj badag g bhawane 🙄🙄
❤
@@SanjayWalde-vr2pk😊
बाळासाहेब आंबेडकरांना शिव्या देनर्याच्या घरी जाऊन भेट देणं आम्हाला पटत नाही साहेब,राजरत्न साहेब आदर आहे पण हे पटलेलं नाही🤨
आजुन पण आदर आहे..
Barobar samjayla pahije yana
राजरत्नाची औकात आली बाहेर,त्यान आंबेडकर नाव अजिबात लावू नये,त्याचा आदरणीय ऍड,बाळासाहेब आंबेडकर द्वेष आखरी बाहेर आलाच,या भेटीचा मी धिक्कार करतो,जय भीम, ओन्ली vba, मी सैनिक आंबेडकर कुटुंबाचा,
Chup re zandu
खुप छान बोलले राजरत्न आंबेडकर साहेब...साहेब सत्य नेहमी कडुच असते🙏🙏
जगदीश गायकवाड तुम्ही सत्तेत असताना आता पर्यंत समजासाठी काय केले ते सांगा. किंवा कीती समाजासाठी पे बॅक टू सोसायटी केले.
रा़जरत्न महाराज मी आपणास चांगला समजत होतो आता नाही
किती पुढारी भारा भर ते भरतात आपली घरे स्वाभिमानी एकच नर हो माझा प्रकाश आंबेडकर VBA zindabad 💪💪
बोधिसत्व परमपुज्य विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,आम्ही फक्त बाबासाहेबांनाच मानतो,जय भिम नमो बुद्धाय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अँड आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर अपशब्द बोलन बरोबर नाही सर्वसामान्य जनते समान समजु नये 🎉🎉🎉🎉🎉
सर्व आंबेडकरी पक्षांनी एकत्र येऊन यावर विचार करावा आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त सीट कशा येतील याकडे लक्ष द्यावे.हीच आंबेडकरी जनतेची अपेक्षा आहे.
आंबेडकर घराण्याच्या आई बहिणींवर शिव्या देणाऱ्या ला भेटणारा आंबेडकरी परिवाराचा सदस्य कधीच असू शकत नाही.
जगदीश गायकवाड़ तुम्ही नेत्यांबद्दल बोलत अहात मग तुम्ही पनवेळचा उप महापौर कसे झालेत बिजेपी सोबत च ना!
मला वाटते साहेबांनी राजकीय भूमिका घेतांना दीपक केदार,चंद्रशेखर रावण,मयावतिजी, बाळासाहेब आंबेडकर तसेच इतर आंबेडकरी नेत्यांची भूमिका काय आहे यावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून भूमिका घ्यावी आणि जास्तीत जास्त आंबेडकरवादी विधानसभेत गेले पाहिजेत अशी भूमिका घ्यावी.
राजरत्न आठवलेच नांव घेतोय, खरं आहे, मंत्री पद दिले,पण अधिकार नाही दिले..जो समाजाला सोडून काम करतो तो तो शिव्याच खाणार... राजरत्न बाळासाहेब आंबेडकर यांना साथ न देता तिकडे का गेले,, कदाचित हे पण आठवलेच होणार आहेत, यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून समाजाची वाट लावणार आहेत.
दारू पिऊन आंबेडकर घराण्यावर शिव्याची लाखोली वाहिलेल्या हुजरेच्या घरी जाऊन स्वतः वर फुले उधळून घेतलेल्या राजरत्नची मला कीव येते. अगोदर मला राजरत्न सर्व बाबतीत चांगले वाटले होते. मी त्यांना मनापासून मानत होतो. परंतु त्यानी चुकीच्या माणसाला साथ दिल्या मुळे त्यांच्या बद्दल माझ्या मनात शंका उत्पन्न झाली आहे.
संविधानप्रेमी ..आंबेडकरवादी समाजाची आता आशा ..अपेक्षा आणि अभिलाषा ती अन् ती फक्त आदरणीय डाॅ. राजरत्नजी आंबेडकर साहेब..❤❤❤❤ जय संविधान❤❤ जय भारत❤❤❤
राजरत्न आंबेडकर यांना,हे शोभत नाही,, आंबेडकर घराण्याला शिव्या घालणारे यांच्या दावणीला जाऊन बसले,,काय साध्य करणार आहे, राजरत्न,, बाळासाहेब आंबेडकर यांना राजरत्न मानत नसेल पण समाज मानतोय,, राजरत्न निवडणूकीत उभे राहिले तरी निवडून येणार नाही,,, जगदिश एवढे प्रश्न मांडतोय मग एवढ्या वर्षात काय सुविधा उपलब्ध करून दिल्या समाजातील लोकांना
मला तर वाटते या दोघांची मिलीभगत आहे की काय..?
ज्या माणसाने आंबेडकर वंशाला अपशब्ददात बोलले त्याच माणसाच्या घरी आंबेडकर वंशज जातोय हे चुकीचे आहे.
शिव्या देऊन सुध्दा भेट देन ह्याचा हेतू काय ?
याच जगदीश गायकवाड याने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांबद्दल अपशब्द वापरले होते. आम्ही याचे कदाचित समर्थन करू शकत नाही.... महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर त्यांचा वारसा चालवण्यासाठी त्यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे सदैव सक्षम आहेत.
फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब आमचे नेते
फारच महत्वाचे विवरण आदरनिय डॉ राजरत्न आमबेडकर केले आहे याबाबत अभिनंदन. जयभीम नमोबुददाय.
राजरत्न कोणाबरोबर ही फीरू राजरत्नला समाज योग्य जागा दाखवेलच.
Dr राजरत्न आंबेडकर जगामध्ये no one आहेत परंतु बाळासाहेब यांच्या बद्दल काहीही बोलू नये जगदीश साहेब 🙏🏻
Only VBA🙏🙏
अयोग्य भेट
जग्या निच्च मानुस आहे
राजरत्न आंबेडकरांना ति
ज्यांनी आंबेडकर परिवार बद्दल आक्षेप बद्दल बोललं त्यांना तुम्ही भेटी देता म्हणजे कूच तो गरबड आहे...
जगदीश चे jaudya pan तुम्ही तर आंबेडकर घरणशी वारस आहत..
जग्या ,नारद मुनिची भुमिका करतोय😂 😂
जो बूँद से गई ओ हौद से नहीं आती ये भुल गये शायद गायकवाड समाज भुला नहीं जो इसने आंबेडकर जी को गाली गलोच किया था हमे तो शरम आती है राज रत्न जी पर
जयभीम जय संविधान
धन्यवाद साहेब, खुप मोठ्या राजकीय धुरंदर माणसाच्या घरी जाऊन आपण समाजाला राजकीय पावर निर्माण करून देणार आहात आपल्या यापुढील राजकीय कार्याला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत.
राजरत्न साहेब तुम्ही राजकारणात येऊ नका व कुणाच्या तरी नादाला लागून स्वतः कलंकित होऊ नये. तुम्ही धम्माचे काम छान करताय तेच करत राहा नाहीतर परत आपले आंबेडकरी जनतेचे मत विभाजन होणार व आपण कधीच सत्तेत येणार नाहीत.
Right
तुम्ही आंबेडकर घराण्यावर ती अपशब्द बोलणाऱ्या व्यक्तीच्या सोबत बसले आहात साहेब . हे चुकीचे वाटत नाही का तुम्हाला...?
Jaibhim/Namobudhay,
Very good move for support to Ayushman Rajratna Ambedkar for moving forward for betterment of Bahujan people of Depressed Classes. Rajratna Ambedkar Very well connected with Buddhist people in different countries of the world. We wish everyone happy life ahead.
ज्याने आंबेडकर कुंटूबियाचा अपमान केला त्याच्या सोबत सख्ख, दया कुछ तो गडबड है????
वंचित ला साथ द्या
गट तयार करू नका
मतविभाजन होईल
राजरत्न साहेब या जगदीश च्या नादी लागू नका अजुन त्याचा रंग तुम्ही पहिला नाही आणि कितीही काही करा आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडी सोबतच राहणार❤
Congratulations Gaikead sir and Rajratn Ambedkar sir Rajratn Ambedkar is Very very Excellent and good nature They have Respect and sympthy Boudd Samaj Anuyaayi He is taking so much Efforts to take ahead Ambedkarl Movement's. JayBhim
parmeshar रणशूर आपल्या अंगावर varr झेलत आंबेडकर घराण्यासाठी आणि आपन जगदीश गायकवाड सोबत आहत ,आदर्श नेता mahaun amhi कुणाकडे pahav
ज्यांनी अंबेडकर घराण्याला आय माय वर शिव्या दिल्या त्याच्या घरी जाऊन काय साधले राजरत्न अंबेडकर साहेबानी ही सर्व आंबेडकरी समाज संभ्रमित करण्यात कोणते राज कारण होत आहे हे कळेना खरे अंबेडकर वादी कौन जनतेला न्याय कोन देणार
खर्च याजगुने बाळासाहेब आंबेडकर यांना आईबहीणीवरशीव्यादील्यातरत्याच्याघरीजावुनवहते
बघा हे खरच बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस आहेत हे जे त्यांचया नावासमोर आंबेडकर लिहीतात ते योग्य आहे काय कारण याच गायकवाडने प्रकाश आंबेडकर यांना शिवीगाळ केली होती मग हे कसं शक्य आहे आणी हा व्यक्ति हे सगळं कश्यासाठी करतो
ज्यांनी आंबेडकर घरणाची बदनामी केली त्यांच्या सोबत लाज वाटली पाहिजे
अगदी बरोबर बोललेत सर आपण. आपल्या मताशी मी सहमत आहे.
राजरत्न यांची भूमिका संदीग्ध आहे , राज की बात आहे का ही ? ज्या आंबेडकर घराण्याला शिव्या घातल्या त्यांच्या सोबत तथाकथित आदरणीय भेट देऊन बाळासाहेब आंबेडकर यांना शह देण्याचा केविलवाणा प्रयत्न चालला आहे. राजरत्न यांच्या वर जराही विश्वास नाही.
बरोबर आहे साहेब जय भीम महाराष्ट्र ❤❤❤❤
वंचित बहुजन आघाडी
बाळासाहेब आंबेडकर साहेब only
आंबेडकर कुळातला पहिला आंबेडकरी जवान ' लाचारी पत्करल्याचे दिसत आहे .😢
तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती .
दीक्षाभूमीवर जान्या ऐवजी हे काय करतायत .
व्हिडिओ तील कमेंट वरून तरी त्यांनी पहावे त्यांची पोझिशन कुठे चालली ती😢😢
फक्त आणि फक्त ऍड.बाळासाहेब आंबेडकर ❤
Jay bhim ❤️
तिकडे दीक्षाभूमीवर अन्याय होत असल्याने '
सगळा बहुजन समाज तिकडे धडपडत आहे .
आणि हे साहेब आपले स्वागत समारंभ करत आहेत खूप लाज वाटत आहे मला मी यांचा समर्थक आहे म्हणून😢
Only Balasaheb Ambedkar
आजुन चार पक्ष जस्तीचे काडा साहेब... आंबेडकर नावाची इज्जत घालवत आहात....
जगदीश गायकवाड मी चांगला ओळखून आहे राजरत्न ना तुम्ही जेवढे काय बोलले ना समझने वाले को इशारा काफी है
बीजेपी बरोबर तुम्ही जाणार आहेत का आम्ही फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर आहे
माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर माननीय राजरत्न आंबेडकर साहेब हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू पणतू आहेत हे लक्षात घेऊन आपल्या घराण्याचा इतिहास पाहून घराण्याचे चार शिह आहेत ते माननीय भीमराव आंबेडकर .माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर. माननीय राजरत्न आंबेडकर.माननीय आनंदराज आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नावाला कोणताही आपल्या कडून नकळत गालबोट लागणार नाही हे लक्षात घेऊन काही मत भेद असतील ते बाजूला ठेवून चवघानी कमीतकमी एक होऊन एक पक्ष घेऊन येणाऱ्या विधान सभा निवडणूक लढवावी अशी समाजाची अपेक्षा असेल यात शंका नाही आपल्या कडून अश्या निर्णयाचे स्वागत करण्यास सरा समाज एक होईल आणि आपल्या पक्षाचा जना धार लोकप्रियता वाढत जाईल हे नाकारता येत नाही कोणाचेही सरकार असले तरी आपल्या सहकार्य शिवाय सतेत येणार नाही याची जाणीव होईल अशी परिस्थिती निर्माण होईल हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे
ही सर्व दरमेबाजी बँड करा
ज्यांना प्रकाश आंबेडकर विषयी बरळुन चोपून घेतले त्याच्या घरी हे महाशय गेलेत
एका इंटरव्ह्यूमध्ये राजरत्न साहेब बोलत होते . बाबासाहेबांना राजरत्न पाहिजे होता , बुद्धिझम चालवण्यासाठी 'त्यासाठी मी परत आलोय .
हाच का ते 'बुद्धिझम ' चा मार्ग 🤔
परंतु तो मार्ग लोभ ,मोह , त्यागाचा आहे ,
इथे तर ते सगळं वाढलेलं दिसतंय साहेबांचं😢
हा राजरत्न नव्हे तर देवदत्त निघाला....... बोलण्यातून फक्त द्वेश आणि द्वेशच पाझरतोय....... जगदीश गायकवाडच्या मदतीने राजकारण आणि ते ही आंबेडकरी राजकारण करणार आहेत म्हणे...,...किती खालच्या पातळीवर जाणार........ द्वेषाच्या आगीत आपण स्वतः:च जळतोय हे देखील लक्षात येत नसेल,जाणवत नसेल तर संवेदनाच मृत झाल्यात असेच म्हणावे लागेल.......वरून धम्म सांगणार....... शेवटी काय तर जगदीश उर्फ जग्गूच्या भेटीने " गाढव ही गेले आणि ब्रम्हचर्य ही गेले" अशीच गत राजरत्नजी उर्फ देवदत्त यांची झालेली आहे.
नवी मुंबईतील बहुजन समाजातील उत्तुंग व्यक्तिमत्व........जगदीश साहेब
डब्बल मार खावा लागेल आसे वक्तव्य करू नका😮😮
राजरत्न आंबेडकर हा नव्या युगाचा देवदत्त आहे
आह्माला आता नेते नको कारण त्यांनी संपुर्न समाजाची वाट लावली आता फक्त नेता पाहीजे तो पण स्वाभिमानी
परिवर्तन पाहिजे
घर का भेदी लंका ढाई |
हे प्रश्न कायम स्वरूपी राहणार आहेत...1 झाल्या शिवाय काहीही होत नाही....
फक्त वंचित आघाडी
खर्या आजोबाचं नाव सांगा रे
Sarv Ambedkarvadi ek ho javo
आठवले साहेबांच काय
जगदीश जी
जगदिश सारख्या चरित्रवान 😂 माणसाला भेटुन तुम्ही तुमची किम्मत कमी केलीत राजरत्न. पुर्वी आम्ही तुम्हाला आदराने साहेब म्हणायचो पण तो "साहेब" एथे मुद्दामहुन गाळला कारण चरित्रवान व्यक्तिचा तुमच्यावर प्रभाव पडला.
आता तुम्हाला पाठिंबा देत असलेला उरला सुरला बौध्द समाजाचा तो असलेला पाठिंबाही गेला म्हणुन समजा. विनाशकाले विपरित बुध्दि.
हे स्वार्थी लोक आहेत .
वंचीत बहुजन आघाडी
बदल ही काळाची गरज आहे.
राजरत्न साहेब आंबेडकर हे सामाजिक बोलतात ते राजकीय नाही कावड यात्रा मंदिर उघडा आंदोलन करीत नाही.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलण्याची राजरत्न आंबेडकर यांची लायकी नाही
कोण आहे हा राजरत्न...? आम्ही फक्त मीराताई आंबेडकर(आंबेडकरांची सून) यांचा घराला मानतो.
Sare ambedkar adarniy aahet
Jahir nishaan bheticha
Aryre rajratan ji
Ayogya bhet
कोणय हे
There must be Comprehensive Unity need to grab the power!
जगदीश गायकवाड सर आपण एक नगर पालिका मध्ये होता व आता गेली किंवा अंगलट
आले म्हणून आंबेडकर यांची आठवण होते😮
गायकवाड हा हुशार आहे आणी बोलका आहे,..
राजरत्न आंबेडकर यांचाही आम्ही आदर करतो परंतु प्रकाश आंबेडकरांवर डाग लागलेला आहे हे वक्तव्य त्याचा मी निषेध करतो
Only one Balasaheb ambedkar saheb
Rajrtna ambdakar tumcha kadun aashe apeksha nai hoti jo manus tumcha khandan charitravan sunsya gayo tumi tacha shejari badalat
❤❤
इज्जतदार माणसाची भेट घेतली असती तर समजू शकलो असतो.
बहुजन समाज पार्टी मजबूत करायला आवडेल
आता भाई लोकं आंबेडकर चळवळ राबवणार...
राजरतन आबेडकर याची चुक आहे
😌😌😌😌😌
जाग्या 😅
Jay bhim sar ❤❤❤
आपण सर्व जण एकाच बापाची लेकरं कोणी मोठा आणि छोटा नाही एकत्र राहण फायदा होईल
शहानिशा करून गेले नाहीत बहुतेक राजरत्न साहेब किमान आता तरी अशा समाज कंटकांपासून दुरावा ठेवा नाही तर काही दिवसात बहुजन दलीत हा खतरे मे हे असं ऐकायला येवु लागेल
Right yani ch shivya dilya hotya balasahebala
बूँद से गयी वो समुंदर से क्या आयेगी...
खूप आदर होता, पण आत्ता नाही...
चुलीत गेलं तुमचं राजकरण आणि समाजकारण...
फ्कत एकच नेता प. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Rajratsna.abedkkar.saheb.tumala.ahmi.mant.hoto.ata.amhala.sanka.ali.ahe.
बाबा साहेब आंबेडकर, यांचा परिवारास, शिव्या देणरा,जगा, गायकवाड,याचा,घरि, जाऊंन, प्रकाश आंबेडकराना वाईट, बोलने राजरत्न,,सपकाळ, ऊर्फ आंबेडकर यना,शोभत,नाहि, भाजपाने,सुपरि, दिल्ली,आसेल,आनेथा,ऐक,दलाल,दुसर्यास,मिळतो,
राजरत्न तुम्हाला मानतो प्रकाश आंबेडकरांबददल अपशब्द वापरणे योग्य नाही
Only VBA
बाळासाहेबांना शिव्या देणारा जगदिश ला भेटायला गेला आहे राजरत्न सकपाळ
राजरत्न सकपाळ
अगदी बरोबर आहे.
आंबेडकर हे नाव
बाबासाहेब डॉक्टर भिमराव रामजी आंबेडकर यांनाच मिळाले आहे.
बाबा रामजींना नाही. म्हणून
आंबेडकर हे आडनाव
बाबासाहेब डॉक्टर भिमराव रामजी आंबेडकर साहेब
यांचे पासून सुरू झाले आहे.
बाबासाहेब आंबेडकर साहेब
यांचा एकूलता एक मुलगा
सूर्य पुत्र यशवंतराव भिमराव आंबेडकर आणि त्यांचें
तीन मुले
प्रकाश जी
भिमराव जी
आनंदराज जी
एक मुलगी
रमाताई यशवंतराव आंबेडकर
तेलतुंबडे.
बुगले विचार आहेत हे बंद करा
बाबासाहेबांच्या अगोदर बाबासाहेबांचे बंधू शाळेत होते त्यांचे नाव आंबेडकरच होते बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारत चे संस्थापक मुकुंद आंबेडकर राजरत्न आंबेडकर साहेब यांचे सख्खे आजोबा हे होते तुमच्या ह्या असल्या भिकारचोट कमेंट मुळे काहीही फरक पडणार नाही...
त्याचा एक विडियो पहिले दाखवा मग कळेल 😂😂😂😂😂
😊ऊ
😊❤