दत्ताभाऊ एकदम हुशार आणि शिकलेली व्यक्ती आहे.त्यांच्याकडे काहीही समस्या किंवा काम घेऊन गेल्यास समोरचा व्यक्ती कोणत्या जातीचा अथवा समाजाचा आहे ते पाहत नाहीत
दत्ता भाऊ आम्ही जुन्नरचे आहोत,आज तुम्ही आपल्या आदिवासी भागाची सत्य परिस्तिथी समोर आणली,१००% येत्या पुढील काळात आदिवासी भागात एका चांगल्या सुशिक्षित युवका चि नेतृत्व म्हणून गरज आहे
शरद दादा आमदार झाल्यावर चांगले रस्ते झाले नाहीतर महाबळेश्वर आपल्या जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात आहे एवढं सौन्दर्यवान निसर्ग पश्चिम पट्ट्यात आहे..........पश्चिम पट्ट्यात खूप काही कमी आहे
वास्तव परस्थिती आहे.... फक्त काहीतरी बोलून किव्हा आदिवासी समजला कुठं तरी भरकतवून दिलं जातंय... एवढे दिवस सत्ता एकाचं घरात आहे.. शस्वत विकास कुठेही नाही लोकांनी विचार करून मतदान केलं पाहिजे ... प्रत्येकाला आजमावून संधी देऊन पहिलं पाहिजे ... बोलघेवड्या ना बळी पडता कामा नये... दत्ता भाऊ एक सुशिक्षित व्यक्तिमत्व वाटते 🙏👍
विषय देवराम लांडेंचा चालू असताना पत्रकार स्वतःच्या आत्मसमाधानासाठी शरददादांच्या #आमदार स्टिकरवर बोलताना पाहून हे पुन्हा शरददादांबद्दल असणारा द्वेष पुन्हा एकदा दिसून आला.
उन्हाळ्यात पाणी नसते प्याला तेव्हा जनता शांत राहते.व्हा रे जनता तुम्ही जो पर्यंत हुशार नाही तोपर्यंत काहीच विकास होणार नाही. अजून किती पिढ्यानं पिढ्या तुम्ही असेच राहणार.
गाडीवर स्टिकर लावला म्हणून जर शरद दादांवर जर टीका करत असाल तर योग्य नाही आणि आमदार स्टिकर काढलं नाही तर काय फरक पडतोय याचं काय मोठं भांडवल करता येत नाही
आदिवासी भागातील जनतेला पाणी कधी मिळेल काय माहित. आताच्या तरुण पिढीने हुशार होऊन मतदान केले पाहिजे. आणि पाणी प्रश्न मिटवलं पाहिजे. नाहीतर गरीब गरीबच राहील पिढ्यानं पिढ्या आणि राजकारणी पिढ्यानं पिढ्या राजकारण करून पैसे कमवतील.
कोणी पण असू द्या पण आपल्या भागाचे प्रश्न वेव्स्तिथ् मांडले पाहिजे,पर्यटनला वाव आहे आपल्या पट्यात , आपल्या आदिवासी बांधवाना रोजगार संधी उपलब्ध करून द्या
दत्ताभाऊ एकदम हुशार आणि शिकलेली व्यक्ती आहे.त्यांच्याकडे काहीही समस्या किंवा काम घेऊन गेल्यास समोरचा व्यक्ती कोणत्या जातीचा अथवा समाजाचा आहे ते पाहत नाहीत
पश्चिम पट्ट्यामध्ये एकमेव कार्यकर्ता दत्त भाऊ गवारी ❤
दत्ता भाऊ आम्ही जुन्नरचे आहोत,आज तुम्ही आपल्या आदिवासी भागाची सत्य परिस्तिथी समोर आणली,१००% येत्या पुढील काळात आदिवासी भागात एका चांगल्या सुशिक्षित युवका चि नेतृत्व म्हणून गरज आहे
अतुल शेठ बेनके यांना पण माझी कळकळीची विनंती आहे त्या देवराम लांडे यांना तिकीट देऊ नका
एक नंबर भाऊ.एम.ए...एम.एस w कडक धमाका तडक तडाखा.
गवारी साहेब आगदी बरोबर बोललात ते खर आहे
सगळ्यांनी एकजुटीने दत्ताभाऊने साथ द्यायची जिल्हा सदस्य
बरोबर बोलतात दत्ता भाऊ देवराम ने फक्त आदीवासी समाज्याचा वापर करून घेतला
दत्ता शेठ तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलला धन्यवाद तुम्हाला
दत्त गवारी साहेब खूप छान आदिवासी समाज बाबत आपले विचार व्यक्त केले असून समाज सेवक म्हणून एकच नंबर, हम तुम्हारे साथ है! जय आदिवासी साहेब
जो पर्यंत जनता हुशार होत नाही तो पर्यंत भ्रष्टाचार नाही थांबणार आणि विकास तर नाहीच होणार.
माझ्या शिवजन्मभूमीतिल् सर्व आदीवासी बांधवाना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शरद दादा आमदार झाल्यावर चांगले रस्ते झाले
नाहीतर महाबळेश्वर आपल्या जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात आहे एवढं सौन्दर्यवान निसर्ग पश्चिम पट्ट्यात आहे..........पश्चिम पट्ट्यात खूप काही कमी आहे
वास्तव परस्थिती आहे.... फक्त काहीतरी बोलून किव्हा आदिवासी समजला कुठं तरी भरकतवून दिलं जातंय... एवढे दिवस सत्ता एकाचं घरात आहे.. शस्वत विकास कुठेही नाही लोकांनी विचार करून मतदान केलं पाहिजे ... प्रत्येकाला आजमावून संधी देऊन पहिलं पाहिजे ... बोलघेवड्या ना बळी पडता कामा नये... दत्ता भाऊ एक सुशिक्षित व्यक्तिमत्व वाटते 🙏👍
कामाला लावतो म्हणून आदिवासी तरुणा कडून पैसे कोणी घेतले हे सांगा. आणि हा गर्व कशा साठी तुमचे शिक्षणाचा तो तुम्हाला जाती मुळे भेटला जातीला तरी जागा.
विषय देवराम लांडेंचा चालू असताना पत्रकार स्वतःच्या आत्मसमाधानासाठी शरददादांच्या #आमदार स्टिकरवर बोलताना पाहून हे पुन्हा शरददादांबद्दल असणारा द्वेष पुन्हा एकदा दिसून आला.
एकदम कडक
आदिवासी भागातील सुशिक्षित अभ्यासू व कर्तुत्वान नेतृत्व दत्ताभाऊ गवारी 🚩🚩 🚩
दत्ता वाया गेलेली केस आहे कोण विचारत नाही त्याला ढोगी आहे लय
तुम्ही म्हणत असाल दादा ते पण बरोबर असेल,पण खरच आपल्या आदिवासी भागात भरपूर कमतरता आहे विकासाची,सुशिक्षित नेतृत्वाचि गरज १००% आवश्यकता
उन्हाळ्यात पाणी नसते प्याला तेव्हा जनता शांत राहते.व्हा रे जनता तुम्ही जो पर्यंत हुशार नाही तोपर्यंत काहीच विकास होणार नाही. अजून किती पिढ्यानं पिढ्या तुम्ही असेच राहणार.
गाडीवर स्टिकर लावला म्हणून जर शरद दादांवर जर टीका करत असाल तर योग्य नाही आणि आमदार स्टिकर काढलं नाही तर काय फरक पडतोय याचं काय मोठं भांडवल करता येत नाही
दत्ता गवारी सुकळवेढे गावाची दारू बंदी भाऊ साहेब ढेंगले यांनी केली आहे साहेब
अगदी तळमळून बोलतात गवारी साहेब
आदिवासी समाज सुधारला पाहिजे
जबरदस्त बाईट
इतरांचे झेंडे घेण्यापेक्षा आदिवासी समाजाचा वेगळा पक्ष करा.समाज महणून सगळे एकत्र काम करा .नाहीतर मजा घेणारे दुसरेच असतील.
Btp
भारतीय ट्राईबल पार्टी
देवराम काही करत नाही फक्त बोलबच्चन करतो
आदिवासी भागातील जनतेला पाणी कधी मिळेल काय माहित. आताच्या तरुण पिढीने हुशार होऊन मतदान केले पाहिजे. आणि पाणी प्रश्न मिटवलं पाहिजे. नाहीतर गरीब गरीबच राहील पिढ्यानं पिढ्या आणि राजकारणी पिढ्यानं पिढ्या राजकारण करून पैसे कमवतील.
जिकडे घुगर्या तिकडे उदो उदो दत्ता भाऊ एकच नंबर
गवारी साहेब ऐक अभ्यासू मानूस
Dattabhau 1 nambar yala mokala kara
जातीसाठी माती खायला लागत होती तुम्ही पण नाही खाल्ली जाऊ दे आता तुमचं
वा वा वा
गवारी साहेब बरोबर तुम्ही खरे आहे
नका राजकारण करु साहेब आपन सर्व एकाच समाजाचे आहात आपन सर्व समाजासठि एकत्र या🙏
दत्ता भाऊ आदिवासी नेतेचे कोणी काय केले ते सगळे महिते पूर्व भागातील नेते नी काय केले हे नाही माहीत असेल तर ते पण सांगून टाका एकदा होऊन जाऊंदे
लई हासलो भो
ही तिनही मानस सुशिक्षीत आहेत तळमळीचे नेते आहेत समाजाला हे सर्व कळतय वेळ आली की थोतांड करनाराला आदिवासी समाज जागा नक्की दाखवील
बेरोजगार म्हणून राजकारणात
😂😂😂
आपलीच माणसं आपल्या मांसाचे पाय ओढतात तुम्ही समाजासाठी काम करा मग बोला
आपला मानुस शरद दादा यांच्या पाठीशी आदिवासी जनतेचा आशीर्वाद मागे ही होता आनी पुढेही रहाणार न भुतो न भविष्यति तालुक्याचा विकास होनार
आडमुठ्याची जीरवली गवारी साहेब
आभयासु गवारी साहेब
पार नागड उघड केल राव
Datta. Bhau. Cha. Nad. Nay. Karaycha. 1nobhau
तुम्ही आदिवासी आहेत मग तुम्ही आदिवासी हे नावाला काळे का लावले
दत्ता तुला शिपाई ची परीक्षा पास होता नाही आलं म्हणून इकडे आलय वेड
लोज🤣
अभ्यासू नेतृत्व दत्ताभाऊ गवारी 🙏🙏
सुपारीच घेतली असावी काहींनी त्यामुळेच ठराविक उलट प्रश्न विचारून लांडेंची पाठराखण करताना एक पत्रकार वारंवार दिसत आहेत
प्रश्न चुकीचा आहे काय
लईच अग्ग झालेली दिसतेय😂
Nice 👍
Only Ncp
गवारी साहेब मला आमदारकीला उभरायच आहे काय करायला लागेल
सर्व ठीक आहे तुमचं पंन आदिवासी नाव का पुसले तुम्ही
वानी साहेब स्टिकर काढला काय न काढला काय हा विषय होतो का
आंदोलन करताना लयी लोळातय देवराम लांडे काही कळानी
निवडणुका येतायत म्हणुन तडफड झालीय सर्व पुढार्यांची परदेशात होते हे आता आलेत भारतात
गवारी साहेब एवढे तळमळीने बोलतायत याचा अर्थ काहीतरी गौड बंगाल आहे.
Only sharad dada❤❤❤❤❤
Ok.🎉🎉🎉🎉🎉
Ekdum brobr boltayt, Devram Lande mhnje pakka labad manus ahe,
दतोबा लईच बोलतो रे घसा बसेल खोट बोलुन
Tula Kay setta mahit aahe
साहेब ते तुमचे काम नाही तुम्ही समाजासाठी काय केले ते सांगा
मी आदिवासी आहे तुमच मत काय
Sarve adiwasi bhandhuna manpurvk shubechhaa1🙏🙏🙏🙏
परिवर्तन अटळ
दत्या लय बोलायला लागला तु आदिवासी महामंडळ कस लूटले ते सांगु का❓
तिनांना थोडे पैसे दया शांत बसतील
Yetya nivdnukit badal kara
कोणी पण असू द्या पण आपल्या भागाचे प्रश्न वेव्स्तिथ् मांडले पाहिजे,पर्यटनला वाव आहे आपल्या पट्यात , आपल्या आदिवासी बांधवाना रोजगार संधी उपलब्ध करून द्या
Datiya Kala undir
Zopa re gp
Kirtan karto ka
खुशी खुशी
किर्तनाला तमाशा म्हणतो का
आदिवासी वादळ हे रे ते तुझ काम नाही
लोज चा काय विषय आहे🤣
😂🤣🤣
👌👌👌👌
व्हेरी गुड
पात्रता बघून बोल रे दत्ता
अभ्यासू नेतृत्व दत्ताभाऊ गवारी 🙏🙏