ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
रामायण आणि महाभारत नेमके कधी घडले? (भाग - २) | श्री. नीलेश निळकंठ ओक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ค. 2024
- When did Ramayan and Mahabharat happen? (Ep. 2) | Shri. Nilesh Nilkanth Oak
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.
पुढील भागाची वाट पाहतोय ... ओक सरांकडे साक्षात सरस्वती आहे... अफाट ज्ञान आहे ... अनेक भाग होतील अशी आशा करतो ... खूपचं छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि देशपांडे सर आणि कराडकर ताई यांचे देखील आभार , त्यांनी ओक सरांना आपल्या वाहिनी वर वर बोलावलेत. धन्यवाद.
ब्राम्हण समाज खरच पिढ्या न पिढ्या संस्कृती जपत आहे , आणि अभ्यास पुर्ण माहिती देत आहे, मना पासून धन्यवाद 🌹🙏🏻🌹 ही सनातन संस्कृती अभ्यास पुर्ण जपत आसल्या बद्दल ❤❤❤❤
या अशाच लोकांचा मुळे जातीभेद होत आहेत मी सुद्धा ब्राह्मण च आहे परंतु त्याचा आधी हिंदू आहे हे ध्यानात ठेवले तर उत्तम 🙏🙏
अशा बुद्धिवान संशोधकांना आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏽🙏🏽
ही सिरीज continue करा निलेश जी , जमले तर अगदी पहिल्या महायुद्धपर्यंत वेळ मिळेल तसे अभ्यासुन करा पण करा, खूप गरज आहे आता सर्वच भ्रम जाल तुटण्याची .
नीलेश ओक यांच्यासारख्या विद्वान व व्यासंगी व्यक्तीने मराठीत मुलाखत देऊन हिंदू संस्कृतीचा अभिमान असणार्या मराठी लोकांवर थोर उपकार केले आहेत.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मुर्ख बनविणारी बुद्धीमत्ता आहे, पंडितजी.
Shri. Nilesh oak hynnche videos me gele 5 varsh follow kartey. He is treasure trove of knowledge.
@@prabhakarsahare8949 Murkha tyana mhantat jyana goshti samjun ghyaychi kshamata nasate..
@prabhakarsaharमुर्खांना कसे समजावे
तरुण वयापासून अतिशय कष्टाने अभ्यास संशोधन करून सरांनी आता सर्वांसमोर मांडले. धन्यवाद. आता आपल्यापेक्षा परदेशात रामायण महाभारत यावर जास्त अभ्यास व संशोधन होतो आहे. ते लोक माहित नसेल तर टीका करीत नाही आपल्याकडील परिस्थिती. गल्ली गल्लीत संशोधक आहेत
ज्यांना पंचांगाचं ज्ञान आहे.. त्यांना ओक सर काय सांगत आहेत...ते समजेल...
पण बिनडोक पुरोगाम्यांनी याच्या नादाला लागू नये... कारण त्यांना ना जिज्ञासा असते... ना याप्रकारे अभ्यास करण्याची इच्छा...म्हणून ते चटकन या सगळ्या दाव्यांना discard करुन मोकळे होतात....
अगदी बरोबर, खरं तर टिळकांनी लिहिलेली ओरायन व आर्क्टिक होम इन वेदाज् ही पुस्तकेही वाचली पाहिजेत
माझा मुलगा आत्ता एक वर्षाचा आहे. मी त्याला ज्युनिअर निलेश ओक म्हणतो. मला त्याला तुमच्या सारखा तज्ञ संशोधक बनवायचं आहे. सर कधीतरी ह्या विषयावर पण मार्गदर्शन करा. प्लिज.
तुमच्या सारखे हजारो निलेश ओक ह्या भारत भूमीवर तयार झाले पाहिजेत आणि जगाच्या कानठळ्या बसे पर्यंत ओरडुन त्यांनी भारताचा इतिहास सांगितला पाहिजे, तेंव्हा कुठे जगाला जाग येईल.
😂😂😂😂😂
@@ShaunakDeo-gs2prका बर गांडीचे दात काढून दाखवायचे😂😂😂
खर तर जे लोक म्हणतात रामायण, महाभारत हे काल्पनिक आहे त्यांच्यासाठी हे चपखल उत्तर आहे...धन्यवाद ओळ सर... पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
Bramhan lok kadhi nahi bolnar ki ramayan kalpanik ahe nival thothand
बाबू ओळ नाही रे ओक सर
चप्पलने तोंड सडकावं किती खोटारडेपणा किती आटापिटा चालवला आहे रामायण महाभारत सिद्ध करण्यासाठी
रामायण महाभारत काल्पनिकच आहे. त्यातली जादुगिरी तर खूपच काल्पनिक आहे
@@ShaunakDeo-gs2prtu Kay land aikayla ithe mag?
अप्रतिम नीलेशजी ! तुमच्या संशोधनकार्याला शतशः प्रणाम ! 🙏🙏🙏
अगदी क्लिष्ट गोष्टी सर्वसामानयांना समजतील अशा भाषेत संदर्भासहित सांगतात, निलेश सर तुमच्या विद्वातेला,तुम्हाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏, सर्वसामान्य हिंदू समाजाला, नवीन पिढीला हे समजायला पाहिजे
.. आणि तुम्ही एवढ्या सविस्तर व्हिडिओ ची शृंखला काढत आहात.. views ची पर्वा न करता त्याबद्दल आभारी. 🙏
हा अभ्यासाचा विषय आहे आणि तो सविस्तर समजावलं गेला पाहिजे. ❤
धन्यवाद! आणि अभिनंदन की तुम्ही आमच्या चॅनलचा उद्देश्य हेरला. आम्ही नंबर्स च्या मागे नाही आहोत. गर्दी नसली तरी चालेल पण दर्दी हवेत ! हा मुद्दा फार कमी जणांच्या लक्षात येतो. 😊
अप्रतिम ओक सर ... खूप मोठा बदल येईल आता अभ्यासा मध्ये ... मी तर म्हणतो हे सर्व माध्यमिक शालेय पुस्तकान मधून यायला हवे जे तुम्ही सांगत आहात ... खूप छान सांगितले आहे तुम्ही... मी स्वतः अभ्यासू आहे ... आणि मी आपल्या सारख्या विद्वानांच्या शोधात असतो नेहमी... " अभ्यासोनी प्रकटावे " ...
नीलेशजी यांचे अगाध ज्ञान ऐकून मन अचंबित होते.
निलेश जी , आपल्या अभ्यास व विश्लेषण यांचे करिता नतमस्तक,हार्दिक शुभेच्छा 💐🙏
अत्यन्त इंटरेस्टिंग,धन्यवादओक सर तुम्हाला शतशः प्रणाम पुढच्या भागाची वाट बघत आहे
ओक सर!! , अभिमान आहे आणि उपकृत झाले ऐकून, दांडगा व्यासंग आहे तुमचा
धन्य झाले असे ऐकावयास मिळाले
पुढील भागा साठी उत्सुक आहे 🙏🏻
निलशजी, आपण आम्हाला रामायण आणि महाभारत काळाची सहल घडवली त्याबद्दल धन्यवाद. सहल मी एवढ्या करता म्हणतोय की एवढा प्रचंड मोठा कालखंड आपण एवढ्या कमी वेळात उलगडून दाखवलात. कालयंत्रात बसून आपल्या इतिहासाची सफर घडवून आणली. त्याबद्दल धन्यवाद.🙏
आता आपण रामायण आणि महाभारत या दरम्यानच्या इतिहासावर त्याचप्रमाणे महाभारत काळ ते बुद्धकाळ या दरम्यानच्या इतिहासावर आपण प्रकाश टाकावा ही विनंती.
ओक सर,आपला सूर्य सिध्दांत आणि इतर इंग्रजी एपिसोड पाहीलेले आहेत.खूप अभ्यासपूर्वक आपण मांडणी केलेली आहे.भारतीय खगोलशास्त्र जगा समोर आणता.अप्रतीम आहे, अभिमान वाटतो
खूपच सुंदर विवेचन. मी या पूर्वी सरांचे व्हिडिओ इंग्लिश मध्ये पाहिले आहेत पण आज मातृभाषेत पाहण्याचा आनंद अवर्णनीय आहे. सगळ्यांना समजेल आता हे ज्ञानाचे भांडार 🎉🎉🎉
अंगावर काटा येईल असे खगोल शास्त्राचे पौराणिक सिद्धांत युक्त असे वास्तव उलगडले आहे श्री निलेश ओक यांनी...त्रिवार वंदन तुम्हाला.
Full of Scientific evidences.
I saw one video where it 8s mentioned that there was huge earthquake happened in Himalaya, due to which Saraswati river got vanished & Yamuna changed it course and got joined with Ganga.
Waiting for next episode. 😊😊😊😊😊
खरच खुपच ग्रेट आहात नीलेश जी
मनपूर्वक धन्यवाद
मनपूर्वक नमस्कार ❤
अतिशय सुंदर पणे ग्रहतारांचा अभ्यास करुन जी माहीती दिली . खुपच छान
पुढील काळात या विषयावरचे
आणखी vdo द्वारे माहीती द्या ,
याबद्दल शुभेच्छा ,
अत्यंत उत्कृष्टपणे मांडणी केलेला उत्कंठावर्धक विषय आपल्या मातृभाषेत सदर केल्याबद्दल आपले आभार मानतो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे. याचे आणखीन बरेच भाग यावेत ही नम्र विनंती. श्री निलेश ओक आणि मुलाखतकार यांना धन्यवाद.
असेच अनेक भाग उत्तमोत्तम माहितीने परिपूर्ण करावे. दिवसभराच्या श्रमाचा परीहार आणि ज्ञानात भरही पडते.
पुरावे तर बऱ्याच धर्माचे सापडत नाहीत पण आपण त्यांच्या भानगडीत पडतो का??कधीतरी वाटतं प्रगत विज्ञान आपल्याला पुन्हा देवाच्या अस्तित्व जवळच घेऊन जाईल.
अप्रतिम
केवळ अद्वितीय
अगाध
डोकं सुन्न करणारी माहिती
हजारो प्रश्नांची उत्तरे मिळाली
शतसः प्रमाण
सरांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार ने अजून आणखीन संशोधन करावे व त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य, मदत करून भारतीय संस्कृतीबद्दल जगाला दाबून द्यावे कि भारतीय किती विद्वान व प्रबुद्ध होते. म्हणजे भारतामध्ये असणारी कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक भारताची बदनामी करणार नाही.
😂 जादूटोणा विभाग 😂
@@ShaunakDeo-gs2prबाप माहित नसलेला माणूस तू😂😂😂😂
@@rahulaphale7705 mic tuxa papa ahe🤣🤣🤣
You are great Sir
Real knowledge lam proud of you
खूप खूप धन्यवाद! निलेश ओक सरांच न्यान खूप सखोल आहे. अजून पॉडकास्ट हवेत.
Great Nilesh sir
असा अभ्यास करून मांडलेले सारे शालेय अभ्यासक्रमात घेतले पाहिजे , संस्कृती टिकवायची , किंबहुना भारताचे भारतत्त्व टिकवण्यासाठी तेच तारक ठरेल !
हे लेक्चर ऐकताना अक्षरशः सुपा एवढे कान करावे लागतात एक शब्दही वगळून चालत नाही
अप्रतिम निलेशजी🙏
आपल्या अभ्यासाला दंडवत.
अद्भुत.....
आपल्याला शत शत नमन.
नमस्कार,, माननीय निलेश ओ क,सर,,, तुमचे म हा भारत, आणि रामायण यावर, केलेले अभ्यास खूप सखोल आहे,,,,, आपल्या म राष्ट्रातील संत मंडळींना, किंवा थोर संत म हत्म्याना, म हा भार तातील, अश्वत्थामा,, याने हिमालयात, परिक्रमा यात्रा करताना, दर्शन दिले असे मी संत चरित्रात, वाचले आहे,,,, उदा, अक्कलकोट चे स्वामी समर्थ,,,, नागपूर चे, संत त रानेकर, महाराज
पुढचे भाग कधी,उत्कंठा वाढली, अप्रतिम आणि सखोल अभ्यास,नतमस्तक
अप्रतिम माहीती👌👌🙏
नमस्कार 🎉धन्यवाद सर
खूप उत्तम माहिती मिळाली खूप ऊत्तम अभ्यास सरांचा धन्यवाद 🙏
Kiti athak pryatna kelet dr. Tumhi best ahat
Khup ch mast. Ashe ajun bhaag yeudya Oak sir sobat
या एपिसोड बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
apratim.
खूप सुंदर, अभ्यासपूर्ण माहिती.
धन्यवाद.
अगाध ज्ञान आहे सर तुमचे, खुप खुप माहिती दिली
खरं तर त्यांचं English मध्ये पाहीलं आहे तरीपण मराठीत ऐकण्याची मजा आहे. लवकर पाठवा नवीन भाग.
नमस्कार शुभ संध्या, तुम्हा तिघांनाही. या भागातील माहिती नवीन तर होतीच पण माझ्यासारख्याच्या बुद्धीसाठी थोडी अवघड वा जड होती. पण उपयुक्त मात्र नक्कीच होती.
पंचांगाचा अभ्यास नक्षत्रांची नावे पाठ असणे किमान गरजेचे आहे. काॅमेंट्स करणारे कोणत्या प्रकारचे आहेत हे सहज लक्षात येतय .
It is becoming increasingly interesting to know all this …
अप्रतीम, वर्णन, आणि विस्तृत विवरण 💐🙏
Khup chan aahe
देव मेंदु वाटत होता तेव्हा हा माणुस सर्व रांगांमध्ये जाऊन ऊभा राहात असेल😊
खूप भारी अभ्यासपूर्ण... 🙏🏻👍🏻👌🏻
मराठी माणसांचा नेहमीच अभिमान वाटतो
अप्रतिम पुरावे 👌🏻🇮🇳🕉️
Khup khup Adhyatmik drusti...ni samjun sagtyat Nilesh sir... Khup Dhanyawad....ni Tumhi tyana aamantrit kela aahat mhnun tumhala Dhanyawad...
खूप छान एपिसोड होता पुढच्या एपिसोड ची वाट बघतोय
अप्रतिम. अगाध ज्ञान.
Great & greatest
🙏🙏mind boggling!
खूप छान माहिती मिळाली,सर.
अतिशय सुंदर आणि विज्ञानाच्या आधारे स्पष्टीकरण ओक सरांनी केले आहे. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
काय अभ्यास आहे....! ग्रेट..... शब्दच नाहीत....
Awesome 😊
👍🏻👌🏻🙏🏻
अतिशय सुंदर मुलाखत
Aagdi barobar aahe
I listen your all videos Girish ji ..
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली 🎉🎉
धन्यवाद दुसरा भाग लवकर आणल्या बद्दल ... 🙏🙏🙏
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
अप्रतिम सर धन्यवाद !
13 वा.अध्याय बरोबरच आहे❤
Fantastic sir
आपण भारतातील तज्ञ लोकांचेच खरे माणू कारण युरोपीयन ,अमेरीकन, जर्मन लोकांचा आग्रह असतो की त्यांनीच सांगीतलेले खरे प्रमाण मानायचे .
Farach Sunder
भाग 3 आजुन ज्ञानवर्धक असावा
अचय्म्बित काहीतरी विलक्षण असं अनुभव त आहोत असं वाटतंय
आता निळे कबूतर तुम्हाला माहिती आहे कोण म्हणतील हे जातक कथेतून आलेले आहे 😂😂😂
True 😂😂
किती जळती रे तुझी
तिसरा भाग लवकर आणा. खुपछान वाटतं ऐकायला. उत्सुकता वाढते.
जय परशुराम
प. वि. वर्तक यांची पुस्तके मला फार आवडतात
ओक सर नमो नमः
सुन्दर माहिती बद्दल आभार
🙏🙏🙏
पुढील भागाची आतूरतेने वाट बघतो आहे. खरेतर हा भागच किमान दिड तासांचा तरी हवा होता.
काहीच पटवून घ्यायचे नाही यालाच पुरोगामी विचारसरणी म्हणतात ! साहेब म्हणेल तेच खरे मानणाऱ्यांवर औषध नाही .
watch this video "When Did The Mahabharata War Happen Part 2 (Dr Manish Pandit) "
Nilesh Sir...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
40:58 जय श्री राम,वंदेमातरम.
पुढचा भाग ऐकायची उत्सुकता प्रचंड वाढली आहे !!!
डोक्याने अधू असलेले लोक याला दंतकथा म्हणतात.स्वतः संशोधन करून मग चूक का बरोबर हे सिद्ध करावे.
रामायण जर का खरच झाल होत तर मग रामायण खर, हेच रामाचे जन्मस्थान असे म्हणणाऱ्या लोकांनी राम संडास ला कुठे जात होता तेवढ दाखवून द्याव
नाहीतर मान्य कराव कि डोक नाही म्हणून
@@tusharpotdar5762तू स्वतःच एक संडास आहेस कॉमेंट वरून तेच वाटतय😂😂😂
@@tusharpotdar5762तू स्वतःच एक संडास आहेस. इतरांची काळजी करू नकोस😂😂😂
सरस्वती लुप्त झाली वगैरे समजता येईल.वातावरण बदल समजता येतील. रामाचे वंशज महाभारतात लढले समजू शकतो पण रामासोबत असणारे जांबुवंत हे त्स्यमयंतक मण्यावरुन भगवान श्रीकृष्ण यांच्यासी लढले असं वर्णन आहे. जांबुवंत यांना लढता लढता श्रीकृष्ण श्रीरामासारखे भासू लागल्याने जांबुवंत यांनी युद्ध थांबवले व श्रीकृष्ण यांना शरण गेले. जांबुवंतानी श्रीकृष्ण यांना आपली मुलगी दिली. तर हे ऐकून प्रश्न हा निर्माण होतो की जर महाभारत व रामायणात जवळपास दोन हजार वर्षाचा फरक आहे तर मग जांबुवंत एवढे वर्षे कसे जगले? तसे जांबुवंत चिरंजीवी मध्ये नाहीत.
रामायणाच्या शेवटी प्रभू श्रीराम सर्व सहकारी लोकांना वरदान देतात त्यामध्ये बिभीषण हनुमान ह्यांना कलियुगापर्यंत पृथ्वीवर राहण्याचं वरदान दिलं आणि जांबुवंतना द्वापारयुगापर्यंत पृथ्वीवर राहण्याचं वरदान दिलं महाभारत युद्धानंतर जांबुवंत निजधामास गेले.
👌
Science Journey wale ani Buddhist log Mahabharata ani Ramayana la kalpanik mantat tyanna ek Chaprak basli 🔥
खुप छान
amazing
साहेब आपण खरंच फार मोठं महान कार्य केल आहे. ग्रहगोलांवरून काल वेल अचूक ठरवून आपण एक नवं चैतन्य निर्माण केल आहे. या साठी कोणतं पुस्तके वाचावी. आपण सांगितले श्लोक कोणत्या ग्रंथात आहेत. कृपया सांगा 🌹🙏🌹
फक्त आदर.