नालायक लोकांनी कितीही प्रयत्न केले आमच्या महाराजांबद्दल कितीही वाईट विचार पसरवण्याचे,तरी आता आम्ही त्यांचे सर्व प्रयत्न हानुन पाडू.इतिहास आता घराघरात पोहोचला आहे.आणि छत्रपती संभाजी महाराज हे महान राजा होते,एक महान पूत्र होते,आणि सर्व गुण संपन्न असे शूर वीर होते.आणि जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत तोपर्यंत त्यांचे स्थान या जगात तसेच पवित्र राहणार........जय जिजाऊ, जय शिवराय, जय छत्रपती संभाजी महाराज, जय भीम........
@@TheMalllu I did not say wrong history. I called it the 'manipulated history'. Yes.. there is a difference!! When you underlining history of your interest and hiding the things which are not favorable for you, then It's called cherrypicking of the facts.
विश्वास पाटील ह्यांचे "संभाजी" ह्या पुस्तकाचा उल्लेख का टाळण्यात आलाय ?? माझं सर्वाना आवाहन आहे कि अगदी सोप्या भाषेत लिहिलेले हे पूस्तक जरूर घरात असावे आणि वाचावे
जगातला एकमेव राजा चारीत्र , परम पराक्रमी , 14 भाषा अवगत , ज्यांच्या पूढे मरणसूद्ध नतमस्तक झाले , आसे माझे छत्रपती शंभूराजें 🙏🙏 माणाचा मूजरा राजें 🙏🙏 बाकी भैनचोद काय बोलतात त्यांना आम्ही शेट्टावर कोलतो 😉😉
हा विडिओ आम्हला खराब वाटला, गिरिष कुबेर याच्या बाजूने बोलण्याचा प्रयन्त झाला आहे , अजून खूप इतिहासकार आहेत त्यांनी संभाजी महाराज यांच्या मागे ब्राम्हण मंडळी हात धुवून मागे लागली होती , आणि आता पण ,
If thats true and written it. Thats what the history is. There shouldn’t be chaos, manipulation and objection by these politicians and so called sanghtna. It doesnt mean Sambhaji or Shivaji maharaj’s character is wrong. These politics and sanghtna try to manipulate so much that, many Foreign universities believe Indian history is “so Manipulated” by Indian politics that they “don’t want to study as part of curriculum” and they prefer “Roman, Middle Eastern, Chinese, Japanese history” over Indian. Irony is India has vaste history than all these but mostly “Manipulated” by political influence.
BBC is British News agency and it has always"divide and rule Policy" plz Stop this nonsense .. Chatrapati Sambhaji Maharaj is Phenomenal king 👑 कोणाबद्दल बोलताय तुम्ही याच थोडं तरी भान ठेवा, आज मराठा समाज एक आहे कमीत कमी आरक्षण च्या मुद्द्यावर.. कृपया करून परत फूट पडण्याचा प्रयत्न करू नका 🙏
छत्रपती संभाजी महाराज ज्ञानी, विद्वान, महापराक्रमी, रणधुरंधर व धर्मवीर होते आणि पुढे ही असतील. महाराजांच्या या सर्व गुणांवर, जळणाऱ्या ना मर्दनीं महाराजांच्या चारित्र्यावर चिखल उडवला आहे. आमचे महाराज सूर्यासारखे तेजस्वी आणि चारित्र्य संपन्न आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव 🙏🙏
हत्या झाली किंवा नाही झाली , तुम्हाला काय करायचे आहे ? आजचे वास्तव दाखवा , मोदी सरकारने कोरोनाच्या लसी दुसऱ्या देशांना विकुन चार लाख भारतीयांचा खुनच केला आहे , याची चर्चा करा .
अप्रतिम ! अगदी खरे आहे तुमचे सर्व मुर्खात काढायचे धंदे १६ व्यां शतकातली गडे मुडदे उकरून राष्ट्र पुरुषाची बदनामी करण्यापेक्षा आतचे नतद्रस्त राजकारणी आणि विकलेली मीडिया यांना फोडून काढले पाहिजे!
आपल्या शंभूराजांचे पराक्रम धैर्य साहस बुद्धिमत्ता चरित्र सगळं तेजस्वी आणि चमकदार आणि पवित्र होत ते काही नीच आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या नालयाकाना देखवत नाही म्हणून अशे बालिश आणि कुतर चाळे करतात पण ते कितीही प्रयत्न करो ते कधीच होणार नाही .... छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🏻❤️🚩🇮🇳💎
मा सर छत्रपती संभाजी महाराज हे महान योध्दा होते महापराक्रमी शुरविर राजा होतें स्वराज्य रक्षक होते जनतेसाठी सर्व सामान्य माणसाला रयतेला सर्व जाती धर्म पंथ चे लोकांचे रक्षण करण्यासाठी त्या चे हक्काचं रयतच राज्य होतं काही इतिहासकार हे चुकीचं लीखान माहीत नसताना ज्या नी लीहीले आहे ते कुत्ररया सारखं भुकणारे ज्यांना दुसरयाचे लाटांची सवय झाली आहे जो राजा जनतेचे माता बहीनीचे सर्व जाती चे धर्माचं रक्षण करतो आईची हत्या करू शकत नाही जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भीम धन्यवाद
ज्याराजाच्या शेवट वाचताना अजुनही अंगावर शहारे येतात व डोळ्यात पाणी येत तो माझा राजा का चुकीचं कृत्य करेल.. मग आण्णाजी यांना आणेवारीचा जनक मानले जाते तसेच वाटणी(मालमत्तेची) याचेही जऩक मानले जावे.. मी जर लेखक असेल तर माझ्या नजरेतुन लिहु शकतो.. कृपया स्वराज्याच्या छाव्याची बदनामी थांबवावी.. हे जे लेखक आहेत यांची सध्य परिस्थितीची पण documentary बनवावी विनंती.. वंशजाकडुन यांचे प्रताप कळतील..
तुम्ही एक स्पष्ट भूमिका घ्या. शंभूराजेंची उघडपणे बदनामी केली जात आहे. सगळे राजकिय लोक आपल्या फायद्यासाठी शिवाजी महाराज आणि शंभूराजेंचा वापर करतात. आपण सामान्य लोकांनीच यावर आवाज ऊठवला पाहिजे.
स्वयंघोषीत बुद्धीजिवानो तूमच पुराण तूमच्या जवळ आता राहू द्या.. आता सर्व सामान्य बहुजन वर्ग सुशिक्षित झालेला आहे त्यास लिहिता वाचता येत.. आता मक्तेदारी संपली पृथ्वीतळावरील सर्वोत्कृष्ट अजिंक्ययोद्धा आमचे शूरवीर शंभूराजे होत हे त्रिवार सत्य..!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे..!!!
मागे बेंद्रेंच पुस्तक आहे तुमच्या इथेच विषय संपतो. कोणी कितीही वाईट लिहिलं आहे त्या बद्दल काही फरक नाही पडत कारण ह्यांनी कधी संभाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यासच केला नाही. शेवटी संभाजी शिवपुत्र होते. आणि कुबेर च म्हणाल तर त्याने माती खाल्ली आहे. इतिहासा बद्दल लिहीत असताना सबळ पुरावे देऊन लिहायचं असत. कुबेर कोणत्या पुरव्या निशिर लिहिलं आहे देव जनी. संभाजी महाराजांनी सोयराबाई ह्यांना मारल्याचा कोणताही पुरावा भेटत नाही.
कुठे आहे संभाजी ब्रिगेड? कुबेर हे लोकसत्ताचे संपादक आहेत आणि लोकसत्ता आता संजय राऊत यांचे मुखपत्र असल्यामुळे संभाजी ब्रिगेड आता चिडीचूप आहे किंवा त्यांना इंग्रजी वाचता येत नसेल म्हणुन ही असेल.
If thats true and written it. Thats what the history is. There shouldn’t be chaos, manipulation and objection by these politicians and so called sanghtna. It doesnt mean Sambhaji or Shivaji maharaj’s character is wrong. These politics and sanghtna try to manipulate so much that, many Foreign universities believe Indian history is “so Manipulated” by Indian politics that they “don’t want to study as part of curriculum” and they prefer “Roman, Middle Eastern, Chinese, Japanese history” over Indian. Irony is India has vaste history than all these but mostly “Manipulated” by political influence.
@@ducko-chan6285 आपण fhkt दिखावा नाही करत जे मनात आहे ते तोंडावर आणि विनाकारण शिवी नाही दिली त्याला कारण आहे तुम्हाला सहन होत असेल महाराजांचा अपमान केलेला मला नाही सहन होत
छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र होते , संभाजी महाराज हे किती बलशाली पराक्रमी धर्मनिष्ठ होते हा एकमेव पुरावा आमच्यासाठी बास आहे.
अस नाही काकू... बीबीसी हा एक चांगलं आणि निरपेक्ष चॅनेल आहे ...ते कोणतही मत मांडत नाहीत.. फक्त दोनी बाजूचे मुद्दे मांडत असतात...पण इतर चॅनेल पेक्षा नक्कीच माहिती जास्त मिळते 🙏
@@vaibhavchavan1827 दादा नुसती माहितीच पाहिजे असेल तर जुनी एतिहासिक पुस्तके वाच, पुरावे जमा करा, या अशा आताच्या जमान्यातल्या channel वरचि माहिती कशि खरी मानायची...
जरी मारलं असेल तरी अनाजीपंताचं ऐकून सोयराबाईंनी किती कारस्थाने केली हे सर्वश्रुत आहे. मग कितीवेळा माफी द्यावी? पुढे याचाच परिणाम होवून संभाजी महाराजांना कैद करणे औरंगजेबाला सहज शक्य झालं. त्याचे परिणाम किती भयानक झाले.
Chatrapati Shivaji maharaj was the only king who brought people from all cast together and promoted people’s skills as opposed to their color or cast. Instead of following his strategy Indian people are only talking about - right or wrong, real or unreal, whether Shri Ram was real king or mythology, did Shri Krishna really tell Bhagvat geeta ? Etc. This has been going on for ages. And we are talking about becoming developed nation. These few people like BBC and left wing and communists are continually making India restless… Because they don’t have better things to do in life…
गिरीश कुबेर कधी जन्माला आला त्याने आम्हाला माहित आहे बीबीसी वाल्यांनो तुम्हाला तुकडा भरवणारे इंग्लंडच्या आहेत कोन कुबेर पुस्तक लिहितो पुस्तक आपण कशाला वाचायचं चिल्लर छान खूप येतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांच्या इतिहासाचा चुकीचा वापर करून पोट भरतात
BBC, Your information @6:20 is wrong...Sir Jadunath Sarkar did not base his book on the Chitnis Bakhar; in fact, he questions its veracity. You ought to have been more careful when critiquing Sir Janunath's work.
त्यांनी लिहिल ते मी पुढे सरकवल .. म्हणजे स्वतच्या नावावर पुस्तक छापायचं आणि खपवायच.. पण जबाबदारी घ्यायची नाही.. दुसऱ्याकडे बोट दाखवायच.. वा रे कुबेर 7:32
स्वराज्यातील फितूर पंडितांनी साथ दिली असती तर संभाजीराजांनी दिल्ली पुढच्या दहा वर्षात मारली असती । राजाराम , ताराबाई , शाहु , सईबाई यांची आयुष्यभराचा संघर्ष आणि फरफट टळली असती । दिल्ली ताब्यात यायला महादजी शिंदेच्या काळाची वाट बघावी लागली नसती ।
Prabhu Ram to chhatrapati Sambhaji all best son are victims of family conspiracy. All opposite people gain power because of horrible murder of Sambhaji and wife and son was under cousted of mughal , no one remain loyal to Sambhaji. Very deeply feel sad ...about end of chhatrapati Sambhaji era .
महाराष्ट्राला महाराष्ट्रातील इतिहास माहीत नसावा आमचीच माणसं संशोधन करून काहीही वाचता करतात आणि खऱ्या गोष्टी लपवतात अहो छत्रपती संभाजी महाराजांना वरती अजून किती
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
हा लेखक म्हणजे सडक्या मेंदूचा माणूस, सगळीकडेच असा वागतो. हंबीरराव मोहिते जे सोयराबाईचे भाऊ त्यांनीच तर संभाजी राजांना अटक न करता गादीवर बसविले. शंभू राजांनी सोयराबाईंना सन्मानाने वागविले
छत्रपती शिवरायांनंतर स्वराज्याची गादी स्वाभाविक पणे शंभूराजांना भेटली पाहिजे होती व ती भेटली पण,आणि नंतर ती राजारामहाराजांना भेटली,मंग उगाच तथ्ये नसताना काही पण व्यर्थ बोलू नका,आमच्या भावना दुखतात.शंभूराजांनी समर्थपणे स्वराज्याच रक्षण केलं आणि ते वाचवलं त्या राक्षसापासून.
जे इतिहास कार आहेत ते कोणत्या निकषांवर ह्या गोष्टी मांडतात हे लोक काय त्या वेळेस होते काय काही ही लिहीणार आणि जनता त्या गोष्टी वर विश्वास ठेवते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विषयी काहीपण लिहीतात जसा काय ह्यांचा जन्मच त्या वेळी झालाय
महाराणी येसूबाई सभांजी महाराज 2 वर्षाचे असताना गेल्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या जिवनघडणीत महाराणी सोयराबाई चे मोठे योगदान आहे.. खंत या गोष्टी ची हा इतिहास आम्हाला समजतो पण तुम्ही लोक त्या गोष्टी च्या बातम्या करता
किती बदनाम कारलं आता वाटेल ते बरडताय अश्या भुरट्या अफ़वा सुचतात तरी कुठन ताबोड तोड हा व्हिडिओ डिलीट करा तुमच्या टी आर पी साठी तुम्हीं आता महाराजांना बदनाम करणार सगल्यांनी रिपोर्ट करा हा व्हिडिओ
Was it really important to mention Soyarabai's death in his book. Author could have easily avoid such controversial issue. I think he was not sure about the quality( content) of his book , that's why took help of some unauthenticated and biased sources !
तुम्ही संभाजी महाराज व शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे व्हिडिओ बनवत असताना तुमच्या चष्म्या चकाकतो , व व्हिडीओ पाहताना व ऐकताना तुमचं व्हिडिओ दृश्य डिस्टर्ब करते प्रेक्षकांच्या मनाला, वा तुमचा चष्मा चकाकी करणार नाही अशा ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बनवा आणखीन एक विनंती आहे मॅडम की तुम्ही खूप फास्ट मध्ये व्हिडिओमध्ये बोलता जेणेकरून समोरच्याला इतिहास हा गुंतागुंतीचा असतो व तुम्ही फास्ट बोलल्यामुळे सहजासहजी तुमचे शब्द व वाक्यरचना समजत नाहीत. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही जर चित्रांचे किंवा फोटोंचा अहवाल जर दिला तर तुमचा इतिहासाबद्दल चा व्हिडिओ खूपच प्रेक्षकांना तसेच आम्हाला आवडेल आणि समजेल देखील सॉरी मॅडम मी तुमच्यावर टीका नाही करत तर आम्हाला तुमच्याकडून जास्तीत जास्त इतिहास समजावा व व्यवस्थित समजावा यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कमी जाणवत असलेल्या गोष्टी सांगत आहे बाकी तुम्ही व्हिडिओ छान बनवता
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
Astapradhan mandal che Aanaji pant chitnis aani soyara bai he doshi hote. Sambhaji maharaj ne je kele te swarajyachya bhale sathich. Jai shivshambhu raje. 🚩🚩🚩🚩
श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र्य सुर्यासारखे प्रखर आहे🙏🚩
एकदम खरे
Barobar
Correct
नालायक लोकांनी कितीही प्रयत्न केले आमच्या महाराजांबद्दल कितीही वाईट विचार पसरवण्याचे,तरी आता आम्ही त्यांचे सर्व प्रयत्न हानुन पाडू.इतिहास आता घराघरात पोहोचला आहे.आणि छत्रपती संभाजी महाराज हे महान राजा होते,एक महान पूत्र होते,आणि सर्व गुण संपन्न असे शूर वीर होते.आणि जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत तोपर्यंत त्यांचे स्थान या जगात तसेच पवित्र राहणार........जय जिजाऊ, जय शिवराय, जय छत्रपती संभाजी महाराज, जय भीम........
Bhim asun itka changla bolalas he hya kalat ascharyach aahe...
ज्यांनी इतिहास घडवला ते इतिहास लिहू शकले नाहीत. आणि ज्यांनी इतिहास लिहिला त्यांनी तो स्वतःच्या सोयीचा लिहिला. दुर्दैवी सत्य.
Interesting. Then Is everything in written history not true? even eveything glorifying our history?
@@TheMalllu I did not say wrong history. I called it the 'manipulated history'. Yes.. there is a difference!! When you underlining history of your interest and hiding the things which are not favorable for you, then It's called cherrypicking of the facts.
True
Bombal
@@add_me175 अरे काय पण नका लिहू रे कशाला त्या राजाला गेल्यानंतर पण चालतो का येथे की सगळं सोडून द्या इतिहासाला सगळं कळलाय संभाजी राजे
जर छत्रपति संभाजी महाराज यांनी सोयराबाई यांना ठार मारले असते तर हंबीरराव मोहिते मामा यांनी त्यांना कधीच साथ दिली नसती
Ekdam barobar aahe dada
गिरीश कुबेर मुळातच मराठा बहूजन विरोधी माणूस आहे त्यांच्या लोकसत्ता मधील लेख, बातम्या यांच वाचन केल्यावर कळते..
बोगस कुबेर
Techa tyala
विश्वास पाटील ह्यांचे "संभाजी" ह्या पुस्तकाचा उल्लेख का टाळण्यात आलाय ?? माझं सर्वाना आवाहन आहे कि अगदी सोप्या भाषेत लिहिलेले हे पूस्तक जरूर घरात असावे आणि वाचावे
Ho वाचलय मी मस्त लिखाण केलंय
अहो नाना आता लोकांनी सत्य इतिहासासाठी कादंबऱ्या वाचाव्यात का?
@@MarathiNationn mg ky karav tuch sang 😂
@@vaibhavchavan1827 साधी गोष्ट आहे.... ससंदर्भ संशोधन पर पुस्तके वाचा की कल्पोकल्पित कादंबऱ्या कशाला वाचता आणि वाचता तर त्याला सत्य का समजता
@@vaibhavchavan1827 tyancha mudda barobar ahe kadambari itihas nahi itihasasathi documents ani samakalin letters varun prasanga ani thikan jodle jatat ani tyavar based kahi physical vastu miltayt ka june kille raste bhuyari marga miltayt ka vgere vgere. Kadambarit baryach pramanat kavyamay kiva ji bhasha prabhav padel asha bhashet fakt kathan astat. Bryach goshti hya vishwas patil hyanni keval prasang chan ranagavta yeil mhnun tya mothya karun lihilya jatat e.g shivaji maharajanni jya talwarine shatrunna marla ti talwar sakshat bhawani devine dili he kadambarit ani sahityat ruchkar vatt pn itihasat bhawani talwar eka firangi galbat je armarane pakadla hota tyatun milali hoti ... karan tashi documentation sapadliyet... mudda samjun ghyava hich vinanti
संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं काम आहे हे.
ग्रो अप
जगातला एकमेव राजा
चारीत्र , परम पराक्रमी , 14 भाषा अवगत , ज्यांच्या पूढे मरणसूद्ध नतमस्तक झाले , आसे माझे छत्रपती शंभूराजें 🙏🙏
माणाचा मूजरा राजें 🙏🙏
बाकी भैनचोद काय बोलतात त्यांना आम्ही शेट्टावर कोलतो 😉😉
Hya aaighalyanchi masti jirawayala pahije
अगदी बरोबर
Agdi Barobar
Uju
एक no भावा... मानलं लातो के भूत बातो se मानेंगे नहीं
खळबळ उडाली नाही तुम्ही उडवताय..आधी पूजा चव्हाण केस बद्दल बोला झाला ना मामला थंडा तुम्ही सर्व news वल्यानी घातले ना घशात पैसे ..??
हा विडिओ आम्हला खराब वाटला, गिरिष कुबेर याच्या बाजूने बोलण्याचा प्रयन्त झाला आहे , अजून खूप इतिहासकार आहेत त्यांनी संभाजी महाराज यांच्या मागे ब्राम्हण मंडळी हात धुवून मागे लागली होती , आणि आता पण ,
कुबेर ब्राह्मण नाहीये,, आणि गद्दार काय ब्राह्मण समाजातीलच नव्हते त्यावेळी
@@rj6169 Manuvadi Itihass
@@ganeshshinde5390 मनुवाद काय असतो, वाचलीस का मनूसमूर्ती कधी.. कशात पण मनुवाद मनुवाद म्हानायच
@@rj6169 manuvad mnje brahman srvshrasht... Bakiche tyanchya under..
If thats true and written it. Thats what the history is.
There shouldn’t be chaos, manipulation and objection by these politicians and so called sanghtna. It doesnt mean Sambhaji or Shivaji maharaj’s character is wrong.
These politics and sanghtna try to manipulate so much that, many Foreign universities believe Indian history is “so Manipulated” by Indian politics that they “don’t want to study as part of curriculum” and they prefer “Roman, Middle Eastern, Chinese, Japanese history” over Indian. Irony is India has vaste history than all these but mostly “Manipulated” by political influence.
खळबळ उडाली नाही तुम्ही उडवताय..,BBC चे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे
पुरावे असतील तर नक्की लिहा पण पुरावे नसतील तर परिणाम पण भोगावे लागतील
Shikh lokanna sarwat jast apayash Ka yet??
संभाजी महाराजांसारखा पराक्रमी राजा भूतलावर नाही.. 🔥
ह्यांना आवरा रे काहीही लिहितात बेअक्क्ल् कुठले
BBC is British News agency and it has always"divide and rule Policy" plz Stop this nonsense .. Chatrapati Sambhaji Maharaj is Phenomenal king 👑 कोणाबद्दल बोलताय तुम्ही याच थोडं तरी भान ठेवा, आज मराठा समाज एक आहे कमीत कमी आरक्षण च्या मुद्द्यावर.. कृपया करून परत फूट पडण्याचा प्रयत्न करू नका 🙏
Yes brother Rewrite the true history of Marathas fake Peshwai nokrancha Kadhi Itihas asto ka
छत्रपती संभाजी महाराज ज्ञानी, विद्वान, महापराक्रमी, रणधुरंधर व धर्मवीर होते आणि पुढे ही असतील. महाराजांच्या या सर्व गुणांवर, जळणाऱ्या ना मर्दनीं महाराजांच्या चारित्र्यावर चिखल उडवला आहे. आमचे महाराज सूर्यासारखे तेजस्वी आणि चारित्र्य संपन्न आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव 🙏🙏
हत्या झाली किंवा नाही झाली , तुम्हाला काय करायचे आहे ? आजचे वास्तव दाखवा , मोदी सरकारने कोरोनाच्या लसी दुसऱ्या देशांना विकुन चार लाख भारतीयांचा खुनच केला आहे , याची चर्चा करा .
अप्रतिम ! अगदी खरे आहे तुमचे सर्व मुर्खात काढायचे धंदे १६ व्यां शतकातली गडे मुडदे उकरून राष्ट्र पुरुषाची बदनामी करण्यापेक्षा आतचे नतद्रस्त राजकारणी आणि विकलेली मीडिया यांना फोडून काढले पाहिजे!
खुपचं सुंदर
हिम्मत असेल तर भवानी तलवार आपली असूनही भारतात का नाही याचा जाब विचारा तुमच्या चीफ एडिटर ला . भुरटे इंग्रज
भवानी तलवार आणा म्हणजे आरक्षण मिळेल 😂😂😂
@@nutcrackker takwari ch phla war of tuzya var gotya finish
@@mr.gyaneshpatil444 mi pahilya gotyachya gotya kapin
@@nutcrackker gay bhim
@@vishalmane4058
Gay Bhim
Gay Shivaji
Gay Sambhaji
Gay Gandhiji
*Jay Parshuram*
😁😁😁😁😁😁
छत्रपति संभाजी महाराज की जय 💪💪💪💪👍🥰
आपल्या शंभूराजांचे पराक्रम धैर्य साहस बुद्धिमत्ता चरित्र सगळं तेजस्वी आणि चमकदार आणि पवित्र होत ते काही नीच आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या नालयाकाना देखवत नाही म्हणून अशे बालिश आणि कुतर चाळे करतात पण ते कितीही प्रयत्न करो ते कधीच होणार नाही ....
छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🏻❤️🚩🇮🇳💎
मा सर छत्रपती संभाजी महाराज हे महान योध्दा होते महापराक्रमी शुरविर राजा होतें स्वराज्य रक्षक होते जनतेसाठी सर्व सामान्य माणसाला रयतेला सर्व जाती धर्म पंथ चे लोकांचे रक्षण करण्यासाठी त्या चे हक्काचं रयतच राज्य होतं काही इतिहासकार हे चुकीचं लीखान माहीत नसताना ज्या नी लीहीले आहे ते कुत्ररया सारखं भुकणारे ज्यांना दुसरयाचे लाटांची सवय झाली आहे जो राजा जनतेचे माता बहीनीचे सर्व जाती चे धर्माचं रक्षण करतो आईची हत्या करू शकत नाही जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भीम धन्यवाद
थोडी जरी या मीडिया ला हिम्मत असेल तर पेशवाई बद्दल चिकित्सा करावी..
गिरीश कुबेर हे करणार नाहीत.
Kutla kuber re ha , negade Karun dhind kada yachi
@@satyasheelgaekwad2726 adhi pustak vacha, fakt dhind kadha rada kara evdhyavr ch maratha samaj cha itihas sakunchit houn rahilay. Swata vacha.
@@satyasheelgaekwad2726 he barbor bolat👍
BBC चे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे
ज्याराजाच्या शेवट वाचताना अजुनही अंगावर शहारे येतात व डोळ्यात पाणी येत तो माझा राजा का चुकीचं कृत्य करेल.. मग आण्णाजी यांना आणेवारीचा जनक मानले जाते तसेच वाटणी(मालमत्तेची) याचेही जऩक मानले जावे.. मी जर लेखक असेल तर माझ्या नजरेतुन लिहु शकतो.. कृपया स्वराज्याच्या छाव्याची बदनामी थांबवावी.. हे जे लेखक आहेत यांची सध्य परिस्थितीची पण documentary बनवावी विनंती.. वंशजाकडुन यांचे प्रताप कळतील..
तुम्ही एक स्पष्ट भूमिका घ्या. शंभूराजेंची उघडपणे बदनामी केली जात आहे. सगळे राजकिय लोक आपल्या फायद्यासाठी शिवाजी महाराज आणि शंभूराजेंचा वापर करतात. आपण सामान्य लोकांनीच यावर आवाज ऊठवला पाहिजे.
Malhararo chitanis kay aani kuber..ekacha jatiche vishari saap aahet
स्वयंघोषीत बुद्धीजिवानो तूमच पुराण तूमच्या जवळ आता राहू द्या..
आता सर्व सामान्य बहुजन वर्ग सुशिक्षित झालेला आहे त्यास लिहिता वाचता येत..
आता मक्तेदारी संपली
पृथ्वीतळावरील सर्वोत्कृष्ट अजिंक्ययोद्धा आमचे शूरवीर शंभूराजे होत हे त्रिवार सत्य..!!
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे..!!!
संभाजी महाराज सारखे राजे ह्या जगात नाही, सूर्यासारखे तेजस्वी, पराक्रमी, निष्ठावान, अतुलनीय
मागे बेंद्रेंच पुस्तक आहे तुमच्या इथेच विषय संपतो. कोणी कितीही वाईट लिहिलं आहे त्या बद्दल काही फरक नाही पडत कारण ह्यांनी कधी संभाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यासच केला नाही. शेवटी संभाजी शिवपुत्र होते. आणि कुबेर च म्हणाल तर त्याने माती खाल्ली आहे. इतिहासा बद्दल लिहीत असताना सबळ पुरावे देऊन लिहायचं असत. कुबेर कोणत्या पुरव्या निशिर लिहिलं आहे देव जनी. संभाजी महाराजांनी सोयराबाई ह्यांना मारल्याचा कोणताही पुरावा भेटत नाही.
माझा राजा परमेश्वराचा अवतार आणि तुम्ही लोक अस विचारांचे त्यांच्या मुले तुम्ही जिवंत आहात ये लक्षात ठेवा नीट इतिहास वाचा के ते
विडिओ छान आहे !!!!! अशीच नवीन व योग्य माहिती पुढे यावी ...... अशा प्रकारे कुबेराची पोल खोल करणे जरुरी आहे ।।।।।
कुठे आहे संभाजी ब्रिगेड? कुबेर हे लोकसत्ताचे संपादक आहेत आणि लोकसत्ता आता संजय राऊत यांचे मुखपत्र असल्यामुळे संभाजी ब्रिगेड आता चिडीचूप आहे किंवा त्यांना इंग्रजी वाचता येत नसेल म्हणुन ही असेल.
Yeta English vachata fakta yogya velechi vaat hoti
ज्या अर्थी सोयराबाई साहेबांचे सखे बंधू म्हणजेच सरसेनापती हंबीरराव संभाजी महाराज सोबत होते त्या अर्थी त्यांची बाजू बरोबर होती
Ata Cha Ata Shiksha Dya Tya Vyaktila, Amcha Mahan Raja Baddal Kai pan Bolele Khapun Ghenar Nahi te hote mhnun Aaj Aamhi Ahe
छत्रपती संभाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न होते..... त्यांना त्रिवार मानाचा मुजरा....
BBC वाल्यांना पण समजलं पाहिजे की आपण कोणाच्या चरित्रावरील प्रश्न उठवत आहो?
छ,संभाजी महाराजांचे आणि हंबीरराव मोहिते व राजाराम महाराज यांचे नाते एकनिष्ठतेचे, विश्वासाचे, एकविचाराचे होते यावरून सत्य कळते
Badnam karu naka Chatrapati Sambhaji maharaj na Sambhaji raje matoshri soyrabai naa sakya aai sarka manat hote
Tu hotaa tithe baghaaylaa.. jyaani baghitlaa tevvach tyaanni lihilaay.
If thats true and written it. Thats what the history is.
There shouldn’t be chaos, manipulation and objection by these politicians and so called sanghtna. It doesnt mean Sambhaji or Shivaji maharaj’s character is wrong.
These politics and sanghtna try to manipulate so much that, many Foreign universities believe Indian history is “so Manipulated” by Indian politics that they “don’t want to study as part of curriculum” and they prefer “Roman, Middle Eastern, Chinese, Japanese history” over Indian. Irony is India has vaste history than all these but mostly “Manipulated” by political influence.
@@Kumar-nx5ly ho Thani Kedhi sambhaji Maharaj ni motoshri soyrabai naa samaan vaguk dele Kumar saheb
शिवाजी महाराज बोला...आई ghalyano 😡😡😡😡😡
तु मानतो का शिवाजी महाराजाना???
@@yogeshdesai5999 हा m
Konachya aivrun shivya denara shivbhakt asuch nhi shakat
@@ducko-chan6285 आपण fhkt दिखावा नाही करत जे मनात आहे ते तोंडावर आणि विनाकारण शिवी नाही दिली त्याला कारण आहे तुम्हाला सहन होत असेल महाराजांचा अपमान केलेला मला नाही सहन होत
संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न
संभाजी महाराजांना विरोध म्हणजे संपत्तीचा मोह होय
शेंडी जानव्याने छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा खूप प्रयत्न केला तरी सूर्याची बदनामी कशी करणार??
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🧡🚩⛳
Chatrapati Sambhaji Maharaj ki Jai
छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र होते , संभाजी महाराज हे किती बलशाली पराक्रमी धर्मनिष्ठ होते हा एकमेव पुरावा आमच्यासाठी बास आहे.
BBC मराठी भारतविरोधी अजेंडा कायमच राबवतो, शिवाजी महाराजांबाबत अपमान कारक बोलता येत नाही आता त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट करायचं
अस नाही काकू... बीबीसी हा एक चांगलं आणि निरपेक्ष चॅनेल आहे ...ते कोणतही मत मांडत नाहीत.. फक्त दोनी बाजूचे मुद्दे मांडत असतात...पण इतर चॅनेल पेक्षा नक्कीच माहिती जास्त मिळते 🙏
Bbc ha ek anti india hypocrites...double standard channel ahe ......nalayak bbc
@@vaibhavchavan1827 दादा नुसती माहितीच पाहिजे असेल तर जुनी एतिहासिक पुस्तके वाच, पुरावे जमा करा, या अशा आताच्या जमान्यातल्या channel वरचि माहिती कशि खरी मानायची...
@@vaibhavchavan1827 DW हिंदी बघत जा ,छान आहे
शंभू राजे एक तेजोमय व्यक्तिमत्व होते..जसे वडील तसे मुलगा....कोणीही भंपक माहीत लिहून चुकीचा इतिहास सांगू नये.गिरीश कुबेर यांची लायकी नाही.
जरी मारलं असेल तरी अनाजीपंताचं ऐकून सोयराबाईंनी किती कारस्थाने केली हे सर्वश्रुत आहे. मग कितीवेळा माफी द्यावी? पुढे याचाच परिणाम होवून संभाजी महाराजांना कैद करणे औरंगजेबाला सहज शक्य झालं. त्याचे परिणाम किती भयानक झाले.
Girish Kuber's integrity and intellectual capability is highly questionable
Why ?
To BBC valyanshi bolla tyatach sagla prove jhala.
Chatrapati Shivaji maharaj was the only king who brought people from all cast together and promoted people’s skills as opposed to their color or cast. Instead of following his strategy Indian people are only talking about - right or wrong, real or unreal, whether Shri Ram was real king or mythology, did Shri Krishna really tell Bhagvat geeta ? Etc. This has been going on for ages. And we are talking about becoming developed nation. These few people like BBC and left wing and communists are continually making India restless… Because they don’t have better things to do in life…
Kya bat kahi 👌🏻
i accept your points
ब्राह्मण यांना संभाजी महाराजांची भीति का ?
शंभुराजांना बदनाम करणारे जिवंत कशे का?
भाऊ ही लोकशाही हे इध कोणी काही पण म्हणू शकत राहिला प्रश्न बदनाम करणाऱ्या नचा तर तो तर त्यो अधिकार कायद्याचा हे
गिरीश कुबेर कधी जन्माला आला त्याने
आम्हाला माहित आहे बीबीसी वाल्यांनो तुम्हाला तुकडा भरवणारे इंग्लंडच्या आहेत
कोन कुबेर पुस्तक लिहितो पुस्तक आपण कशाला वाचायचं चिल्लर छान खूप येतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांच्या इतिहासाचा चुकीचा वापर करून पोट भरतात
चीटणीस बखर दोनशे टक्के पुर्वगृहदुषित, पाताळयंत्री
गिरीश कुबेर आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बदनाम करु नको
संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
BBC, Your information @6:20 is wrong...Sir Jadunath Sarkar did not base his book on the Chitnis Bakhar; in fact, he questions its veracity. You ought to have been more careful when critiquing Sir Janunath's work.
सगळे बखरकार खोटा इतिहास लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत
ब्राह्मण नेहमी काड्या करत असतात.
Barobar bhava
मनुवादी विचारांना मुठमाती देण्याचे काम छ. संभाजी महाराजानी केले
हा एक मोठा शहाणा,,,,अती शहाणा,,,गिरीश मूर्ख कुबेर...वंदे मातरम्
बेर,कु गिरा_इश.
amhala bbc walyanni he sangu naye... british lokanche boche dhuwawe jaun
काहीपण लिहून ठेवले आणि लोकांना ते पटतय हे दुर्दैव
जय शंभुराजे
त्यांनी लिहिल ते मी पुढे सरकवल .. म्हणजे स्वतच्या नावावर पुस्तक छापायचं आणि खपवायच.. पण जबाबदारी घ्यायची नाही.. दुसऱ्याकडे बोट दाखवायच.. वा रे कुबेर 7:32
स्वराज्यातील फितूर पंडितांनी साथ दिली असती तर संभाजीराजांनी दिल्ली पुढच्या दहा वर्षात मारली असती ।
राजाराम , ताराबाई , शाहु , सईबाई यांची आयुष्यभराचा संघर्ष आणि फरफट टळली असती ।
दिल्ली ताब्यात यायला महादजी शिंदेच्या काळाची वाट बघावी लागली नसती ।
जय शंभूराजे 🙏🙏🙏
मराठ्यांनी जो इतहास घडवलाय तो असल्या भुरट्या बातमीमुळे संपेल असे वाटते का काय तुम्हांस......😂😂😂 🚩 जय शिवराय...... जय भवानी.....🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏
Prabhu Ram to chhatrapati Sambhaji all best son are victims of family conspiracy.
All opposite people gain power because of horrible murder of Sambhaji and wife and son was under cousted of mughal , no one remain loyal to Sambhaji.
Very deeply feel sad ...about end of chhatrapati Sambhaji era .
विश्वास पाटील यांचं संभाजी हे पुस्तक नक्की वाचा.
छत्रपती संभाजी महाराज राजे झाल्यानंतर दोन वर्षे सोयराबाई जिवंत होते
महाराष्ट्राला महाराष्ट्रातील इतिहास माहीत नसावा आमचीच माणसं संशोधन करून काहीही वाचता करतात आणि खऱ्या गोष्टी लपवतात अहो छत्रपती संभाजी महाराजांना वरती अजून किती
चिटणीस बखर अधिक्रुत धरत नाही कारण ते शिवाजी राजे च्या निधनानंतर दोनशे वर्षे नंतर लिहिले
छत्रपती संभाजी महाराजा ना..तिवार अभिवादन..जय शिवराय.जय शंभूराजे..जय महाराष्ट्र
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
हा लेखक म्हणजे सडक्या मेंदूचा माणूस, सगळीकडेच असा वागतो. हंबीरराव मोहिते जे सोयराबाईचे भाऊ त्यांनीच तर संभाजी राजांना अटक न करता गादीवर बसविले. शंभू राजांनी सोयराबाईंना सन्मानाने वागविले
छत्रपती शिवरायांनंतर स्वराज्याची गादी स्वाभाविक पणे शंभूराजांना भेटली पाहिजे होती व ती भेटली पण,आणि नंतर ती राजारामहाराजांना भेटली,मंग उगाच तथ्ये नसताना काही पण व्यर्थ बोलू नका,आमच्या भावना दुखतात.शंभूराजांनी समर्थपणे स्वराज्याच रक्षण केलं आणि ते वाचवलं त्या राक्षसापासून.
जे इतिहास कार आहेत ते कोणत्या निकषांवर ह्या गोष्टी मांडतात हे लोक काय त्या वेळेस होते काय काही ही लिहीणार आणि जनता त्या गोष्टी वर विश्वास ठेवते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विषयी काहीपण लिहीतात जसा काय ह्यांचा जन्मच त्या वेळी झालाय
BBC jagat jevadi bhandane ahet na fakt tumchay mule ahet
Example
1) bharat - Pakistan
2) Israeli Palestinian
3) south Korea- North Korea
महाराणी येसूबाई सभांजी महाराज 2 वर्षाचे असताना गेल्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या जिवनघडणीत महाराणी सोयराबाई चे मोठे योगदान आहे..
खंत या गोष्टी ची हा इतिहास आम्हाला समजतो पण तुम्ही लोक त्या गोष्टी च्या बातम्या करता
महाराणी येसुबाई तर संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या ना?
माझ्या माहितीप्रमाणे सईबाई ह्या त्यांच्या मातोश्री होत्या
अश्या न्युज दाखवणे बंद करा. संभाजी महाराज बद्दल तुमची आणि त्या लेखकाची बोलण्याची लायकी नाही.
स्वराज्य राक्षक संभाजी मालिका पाहून तर हा छत्रपती संभाजी महाराज वार हा आरोप वाटतो.
सोयराबाई ही संभाजी राजाचा राग करीत होती हे ही सत्य आहे
किती बदनाम कारलं आता वाटेल ते बरडताय अश्या भुरट्या अफ़वा सुचतात तरी कुठन ताबोड तोड हा व्हिडिओ डिलीट करा तुमच्या टी आर पी साठी तुम्हीं आता महाराजांना बदनाम करणार सगल्यांनी रिपोर्ट करा हा व्हिडिओ
Was it really important to mention Soyarabai's death in his book. Author could have easily avoid such controversial issue. I think he was not sure about the quality( content) of his book , that's why took help of some unauthenticated and biased sources !
सोयराबाई स्वराज्यावर कलंक आहे. खरतर तिचाही कडेलोट व्हायलाच हवा होता. या बाई मुळे स्वराज्याचे कधीही भरन न येणारे नुकसान झाले
Bamnani konala ch sodal nahi
फक्त सादरीकरण छान आहे बाकी काही नाही
तुम्ही संभाजी महाराज व शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे व्हिडिओ बनवत असताना तुमच्या चष्म्या चकाकतो , व व्हिडीओ पाहताना व ऐकताना तुमचं व्हिडिओ दृश्य डिस्टर्ब करते प्रेक्षकांच्या मनाला,
वा तुमचा चष्मा चकाकी करणार नाही अशा ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बनवा
आणखीन एक विनंती आहे मॅडम की तुम्ही खूप फास्ट मध्ये व्हिडिओमध्ये बोलता जेणेकरून समोरच्याला इतिहास हा गुंतागुंतीचा असतो व तुम्ही फास्ट बोलल्यामुळे सहजासहजी तुमचे शब्द व वाक्यरचना समजत नाहीत.
आणि व्हिडिओमध्ये तुम्ही जर चित्रांचे किंवा फोटोंचा अहवाल जर दिला तर तुमचा इतिहासाबद्दल चा व्हिडिओ खूपच प्रेक्षकांना तसेच आम्हाला आवडेल आणि समजेल देखील
सॉरी मॅडम मी तुमच्यावर टीका नाही करत
तर आम्हाला तुमच्याकडून जास्तीत जास्त इतिहास समजावा व व्यवस्थित समजावा यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कमी जाणवत असलेल्या गोष्टी सांगत आहे
बाकी तुम्ही व्हिडिओ छान बनवता
कोण, कुठे, कधी, कश्याला केव्हा है उगाळत बसण्यापेक्षा आताच्या 2023 च्या आरक्षण वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि आरक्षण घोषित करा
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🙏
सत्य पडताळना आपन ईगरज वकील महाराष्ट्र राज्यातील यांनी लिहिलेला ईतिहास पडताळून पहावा
धन्यवाद
तवं चरणी दास आम्ही छत्रपती श्री शंभू राजं🙏⛳🦁☘️❣️
Your research and presentation is truly appreciable.
Request to present a good research on the foll.
1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
With afzal Khan.
3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
संभाजी महाराज जाऊन मिळाले नव्हते त्यांच्या मागे षडयंत्र होत
जय श्री शंभुराजे....!!!
संभाजी राजे धर्मवीर आहेत, त्या काळापासून त्याना धर्मवीर म्हणत
बहुजन शिकायला लागले व कलयुग आले*cast terrorism reflected in educational system*cast related society's output***
गिरीश कुबेर खोटारडा आहे कमी बुध्दी असली कि असे शायनिंग करतात पुरावा सादर कर
आपला देश घराणेशाहीतच लुटले गेले तरी आजही तसेच शिवसेनेत चालू आहेत एकमेकांवर कुरघोडी करण्यात यावी म्हणून मुस्लिम डच इंग्रज सगळेच लुटालूट करून गेले
Astapradhan mandal che Aanaji pant chitnis aani soyara bai he doshi hote. Sambhaji maharaj ne je kele te swarajyachya bhale sathich. Jai shivshambhu raje. 🚩🚩🚩🚩
अण्णाजी दत्तो चा वारसा चालवतोय कुबेर. बामणी कावा
Maratha swarajache khare dushman brahman jati til lok, mughal hote tar jivala jiv denare dhanger, vanjari, mang, mahar, kubhar, mali, parit, khatik, lohar, vadar jatitil lok hote.