कुठलीही ' आदळआपट ' न करता ... ' आरडाओरड ' न करता चांगलं बोलणारे लोक खूप कमी कमी राहिले आहेत. सर तुमचा व्हिडिओ ऐकूण खूप छान आणि शांत वाटतं... मनातली भीती जाते. चांगले विचार करणारे आणि ऐकणारे लोक आपल्या आजूबाजूला आहे हे बघून छान वाटतं. धन्यवाद सर. शुभेच्छा.
इथं चीन आपल्या सीमेवर अतिक्रमण करत आहे.त्यांना हुसकून लावायच राहिलं बाजूला आणि अखंड भारताच गाजर दाखवून जनतेची दिशाभूल करत आहेत.नेहमीप्रमाणे अप्रतिम विश्लेषण सर❤
@@satampady675 अरे गाढवा दादोजी कोंडदेव हे छोट्या शिवबाला युद्ध कलेचे शिक्षण देत होते, समर्थ रामदास स्वामी हे शिवबांचे अध्यात्मिक गुरू होते समजले २२ फतवे वाल्या नकली बौद्ध 😄 आणि आई हच प्रत्येक मुलाची पहिली गुरु असते त्यात वाद नाहीच 😂😂😂😂जय भवानी जय शिवाजी
👌👌पोखरकर सर सुंदर विश्लेषण, आजचे विश्लेषण ऐकताना वाटले ते असे, काही विचारवंत म्हणतात कि सावरकर हे कन्फ्युज्ड व्यक्तिमत्त्व होते. नेमके काय करावे याचे त्यानाच समजत नव्हते असे चित्र दिसते. शिक्षा होण्यापूर्वीचे सावरकर देशभक्त वाटतात तर शिक्षा सुट मिळाल्यानंतरचे वेगळे वाटतात इंग्रज धार्जिनी भुमिकेत दिसतात. आपण सांगितलेत कि आजच्या भारतात एकुन लोकसंख्येत 25 कोटी मुस्लिम आहेत अखंड भारतात ते 70/75 कोटी होतील. पण हे धार्मिक उन्माद भरलेल्या तरुणांच्या डोक्यात येणार नाही. आणि त्यावर कर्मठ सनातण्यांचे ऊत्तर तयार आहे. हिंदु राष्ट्र हे फक्त हिंदुचे असणार आहे इतर सर्व धर्मातील लोकानी दुय्यम नागरिकत्व स्वीकारून रहावे . म्हणजे त्याना सर्व अधिकार मिळतील पण राजकिय अधिकार नाही मिळणार. म्हणजे निवडणूक ऊमेदवारी, मतदान अधिकार. यातुन ध्वनित होते कि इतरानी आश्रित म्हणुन देशात रहावे आणि हेच गोळवलकर गुरुजींचे मत होते. आज ईतक्या टोकाचा मुस्लिम द्वेष पसरवला जातो आहे. मनीपुर मधे ख्रिश्चन द्वेष दिसतो आहे. गंमत ही पण आहे मनातून ख्रिश्चन द्वेष पण त्यांच्या काॅन्व्हेन्ट शाळेत मुलांना प्रवेश घेण्यासाठी हे सनातनी पहाटे लाईन लावताना दिसतात. दुसरी गंमत मुस्लिम ख्रिश्चन द्वेषमनात पण मुस्लिम गल्फ देशात, ख्रिश्चन युरोप अमेरिकेत नोकऱ्या करायला हेच सनातनी आपल्या मुलांना पाठवतात. आकडेवारी पाहिली तर ऊच्च वर्णिय अधिक दिसतील. बर तिथे गेल्यावर सुध्दा जात पात पाळणार. तिथले गोरे याना काळे ब्लडी इंडियन म्हणताय ते चालते पण आपल्या देशबांधवाना हिणवण्यात हे धन्यता मानतात. इथे आदीवासी दलितावर अत्याचार नेहमीच आहेत. मी स्वता एक दलित आहे. एकदा एका मित्राने एक मत मांडले होते. कि आज देशात मुस्लिम आहेत म्हणुन दलित आदिवासी थोडेफार प्रगती करत आहेत कारण धर्मांधांचा 75% विरोध मुस्लिमावर व्यक्त होतो व 25% दलितावर होतो. जर देशात मुस्लिम नसते तर 100% रोष दलित पिडीतांना झेपला असता का? विचार कर. आणि ते खरे वाटते आज मुस्लिम आहेत म्हणून दलितांवरील अत्याचार कमी आहेत. देशात मुस्लिम नसते तर कर्मठ सणातण्यांचा पुर्ण फोकस दलित आदीवासी विरोधात असता, जगणे मुश्कील झाले असते. पटत नाही, पण खोटेपण वाटत नाही. कारण स्वतंत्र भारतात दलित आदिवासी सवर्णांच्या मांडीला मांडी लावुन बसतात हेच सवर्णांचे दुखणे आहे. हे वास्तव आहे. धन्यवाद 🙏🙏
आनंदीबाई जोशी या ब्राह्मण डाॅकटरला सुध्दा इंग्रजांनी नीच वागणूक दिली होती......या बाईसाठी वेगळे पाणी भरून ठेवले जात होते....या बाईला खुर्चीवर बसण्याची सुध्दा परवाणगी नव्हती.... आणि हे लोक भारतात आपली टिमकी मिरवतात
मनुवादी लोकांचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात. आपल्या एका व्हिडिओ मध्ये माफिविर सावरकरांनीच इंग्रजांना ब्रिटिश राजवट भारतात कशी जास्तवेळ राज्य करू शकेल या करिता हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडण्यासाठी सुचवले होते.
सर,, 🙏🙏,, कुठलाही राजकारणी देशाच्या कामी येणार नाही,, मता पुरतेच बोलायचे पोटापुरते बोलायचे हा त्यांचा धंदा आहे. म्हणून या देशाला, बाळासाहेब आंबेडकरांची गरज आहे. जय संविधान 💐🪔🪔🪔
काय ते शौर्य...वार्धक्याने जर्जर झालेल्या म्हाता-याला ठार करणं ...!!!...नपुंसक देखील असा विचार करणार नाही.....!!!..नांव घ्यावं , असा एक ही , किमान माणूस म्हणावा असा एकही सजीव संघाकडे नसावा,..हे केवढं दुर्दैव....!!!
भाऊ तोरसेकर. दिनेश कानजी. जोगळेकर प्रभाकर सूर्यवंशी. सुशिल कुलकर्णी हे BJP चे पाळीव पत्रकार ( दलाल) आहेत आणि त्यांच्या व्हिडिओ ची स्तुती करणारे त्याचेच चेले आहेत कॉमेंट्स रोजगार वर.
आपल विश्लेषण म्हणजे एक नंबर. आजचे प्रस्थतीती पाहिलं तर जणू काही इतिहासाचे पाने पुसली जात आहे.त्यातून आजच्या तरुण पिढीला सोप्या पद्धतीने इतिहासाची माहिती देण्यात आपण खूप मेहनत करीत आहात.त्या बद्दल आपल खुप खुप धन्यवाद 🙏
दादा एक विनंती तुला, कायम सजग आणि जागृत रहा, डॉक्टर दाभोळकर कॉम्रेड पानसरे गौरी लंकेश आणि कुलबर्गी सारखं तुझं काही बर वाईट होण म्हणजे ,खुप मोठी वैचारीक अन् प्रबोधनाची हानी होईल... खुप पुढं गेलीत हे पिलावल, माणूस संपवला म्हणजे विचार संपतात असं वाटतं यांना
अंध भक्त यांच्या साठी असे विडिओ गरज निर्माण झाली आहे,,मनुवादी पिल्लावल जो पर्यंत वळवळ करते आहे , तो पर्यंत हे प्रबोधन करतच राहावे लागेल, यांच्या पेक्षा ,,आज बहुजन तरुण पिढी यांना भारतीय मूळ विचार धारा कळणे महत्वाचे आहे,,आपली प्रयत्नाची प्रबोधनाची गरज आहे, धन्यवाद सर
सर, 2024 किंवा पुढील काही वर्षात भाजप सरकार पायउतार होईल.... तेव्हा त्यात तुमच्या विचारांचे योगदान नक्कीच जास्त असणार. कारण तुमच्या व्हिडिओज मधून ...ज्ञान मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला विचार धन मिळते जे परिस्थिती बदलू शकते.
नेहमी प्रमाणे अत्युत्तम video.Thanks. Request to shed light on total attempts made on life of Gandhi by Hindutvavadis and earlier attempt by Nathuram himself.
सर ... मोदी ने आता नवीन घोषणा केली आहे... सूर्यावर सुर्य यान पाठवायचे म्हणत आहे ... मोदीने इस्रीला न सांगता स्वतःच एक यान तयार करून मोदी ने सर्वच andhbhakt Ani godi media यांना घेऊन खुशाल सूर्यावर निघून जावे ... आम्ही काहीच म्हणणार नाही
Antim Ichha To Meri Bhi Hai Chhoti Aankh Wali Kashmiri Ladkiya Dekhne Ki Nathuram Ki Antim Ichha Ke Baad Jo Astin Ke Saanmp Aa Rahe Hai Wahi Aastin Ke Saanmp China Ko Kashmir Ka Uphar Denge Aur Uske Baad Kashmir Me Bhi Chhoti Aankh Wale Ladkiya Paida Ho Jayegi
माझे मते ते प्राचीन अखंड हिंदूराष्ट्र झाल नाही तरी चालेल फक्त शेजारील पाकिस्तान व बांगलादेश या मुस्लिम देशातील कट्टरपंथ/Radical Islam संपला तरी खूप आहे.
हिंदू हिंदू म्हणून कोकलताय मुळात त्यांचा अर्थ तरी सांगा हिंदू महासभा असुदे अन rss चे कोणी असुदे ना कधी अखंड हिंदुस्थान होगा ना नथुराम गोडसेची इच्छा पुरी होगी
प्रधानमंत्री मोदी चाहे तो जातीया एक दिन में खत्म करवा सकता है वह आज के तारीख में राजा है फिर भी वह ऐसा कार्य कभी नहीं करेगा नहीं आने वाले कई प्रधानमंत्री ऐसा करने का प्रण लेंगे नहीं तो भारत की राजनीति खत्म हो जाएगी
भारत पाकिस्तान फाळणी झाली हे योग्य च आहे, ब़घा हिंदू व्यापक क्षेत्र मुस्लिम व्यापक क्षेत्रा पेक्षा मोठा समग्र म्हणजे हिंदू नी गोळा केलेला महसूल हा मुस्लिम क्षेत्रात मिलीटरी, भौगोलिक सिमेवर क्षेत्रात खर्च करण्यापेक्षा स्वतः ची सुरक्षित सिमा देशाला परिणाम कारक, ऊगीच मुस्लिम क्षेत्रात बार्डर संरक्षण म्हणजे माकडांच्या हाती कोलती,, गद्दार आणि परकीय ह्याच्या पेक्षा आज आपण सुरक्षीत आहोत
त्या पोंक्ष्याला काहीच आक्कल नाही, त्याला म्हणावं तु ब्राह्मण आहे म्हणजे नेमके काय आहेस हे जरा पुरावा देऊन सिद्ध करून दाखंव .पुरावे म्हणून तुझे रक्त,तुझ्या शरीरातील आतले आणि बाहेरचे सर्व आवयव तपासून त्याचे रिपोर्ट तयार करून ते कसे श्रेष्ठ आहेत हे सिद्ध करून दाखंव !!
माणूस म्हणून जगता आलं की निरपेक्ष भावनेने जगता येतात... ज्या देशाचा राजकारणाचा मुद्देच धर्म आणि जातींचे आहे तेथे भेदभाव असणारंच काही लोक त्यांना समर्थन ही करतात म्हणून अशांतता पसरतेय, येणाऱ्या निवडणुकीत शिक्षण, आरोग्य, शेती, पायाभूत सुविधा,बेरोजगारी या मुद्यावर मतदान करायला हवे... तेव्हाच या देशाची अधिक प्रगतीकडे वाटचाल होईल.... इतिहास हिंसेचा आहे त्याच्या कडून बोध घेऊन प्रगती वाटचाल करावी .....
कुठलीही ' आदळआपट ' न करता ... ' आरडाओरड ' न करता चांगलं बोलणारे लोक खूप कमी कमी राहिले आहेत. सर तुमचा व्हिडिओ ऐकूण खूप छान आणि शांत वाटतं... मनातली भीती जाते. चांगले विचार करणारे आणि ऐकणारे लोक आपल्या आजूबाजूला आहे हे बघून छान वाटतं.
धन्यवाद सर. शुभेच्छा.
आभारी आहे 🙏
संघात विचार करत नाहीत. बंदी आहे
इथं चीन आपल्या सीमेवर अतिक्रमण करत आहे.त्यांना हुसकून लावायच राहिलं बाजूला आणि अखंड भारताच गाजर दाखवून जनतेची दिशाभूल करत आहेत.नेहमीप्रमाणे अप्रतिम विश्लेषण सर❤
या देशाला सर्वात मोठा धोका हा या मनुवादी लोकांपासून आहे.
फारच उत्तम हिन्दु-मुस्लिम ह्या विषयी चे विवेचन, आवडणे म्हणण्या पेक्षा पटले, पण ह्या अन्धभक्त पिलवलीला पटणे कठीण.
शिवाजी महाराजांचे खरे गुरू कोण होते यावर डिटेल वीडियो बनवा.
*जय शिवराय* 🔥✌️😎
Dadaji konddev
Hari narake yache vedio paha. Puravya sakat ahe.
@@onkarsaggam473भामटया ,नाही .माता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते.
@@onkarsaggam473 ajibat nahi fakt masage jijau
@@satampady675 अरे गाढवा दादोजी कोंडदेव हे छोट्या शिवबाला युद्ध कलेचे शिक्षण देत होते, समर्थ रामदास स्वामी हे शिवबांचे अध्यात्मिक गुरू होते समजले २२ फतवे वाल्या नकली बौद्ध 😄 आणि आई हच प्रत्येक मुलाची पहिली गुरु असते त्यात वाद नाहीच 😂😂😂😂जय भवानी जय शिवाजी
Gandhiji was the leader of the masses and was non Brahmin, that was the reason of assassination by the Vaidik camp.
👌👌पोखरकर सर सुंदर विश्लेषण, आजचे विश्लेषण ऐकताना वाटले ते असे, काही विचारवंत म्हणतात कि सावरकर हे कन्फ्युज्ड व्यक्तिमत्त्व होते. नेमके काय करावे याचे त्यानाच समजत नव्हते असे चित्र दिसते. शिक्षा होण्यापूर्वीचे सावरकर देशभक्त वाटतात तर शिक्षा सुट मिळाल्यानंतरचे वेगळे वाटतात इंग्रज धार्जिनी भुमिकेत दिसतात. आपण सांगितलेत कि आजच्या भारतात एकुन लोकसंख्येत 25 कोटी मुस्लिम आहेत अखंड भारतात ते 70/75 कोटी होतील. पण हे धार्मिक उन्माद भरलेल्या तरुणांच्या डोक्यात येणार नाही. आणि त्यावर कर्मठ सनातण्यांचे ऊत्तर तयार आहे. हिंदु राष्ट्र हे फक्त हिंदुचे असणार आहे इतर सर्व धर्मातील लोकानी दुय्यम नागरिकत्व स्वीकारून रहावे . म्हणजे त्याना सर्व अधिकार मिळतील पण राजकिय अधिकार नाही मिळणार. म्हणजे निवडणूक ऊमेदवारी, मतदान अधिकार. यातुन ध्वनित होते कि इतरानी आश्रित म्हणुन देशात रहावे आणि हेच गोळवलकर गुरुजींचे मत होते. आज ईतक्या टोकाचा मुस्लिम द्वेष पसरवला जातो आहे. मनीपुर मधे ख्रिश्चन द्वेष दिसतो आहे. गंमत ही पण आहे मनातून ख्रिश्चन द्वेष पण त्यांच्या काॅन्व्हेन्ट शाळेत मुलांना प्रवेश घेण्यासाठी हे सनातनी पहाटे लाईन लावताना दिसतात. दुसरी गंमत मुस्लिम ख्रिश्चन द्वेषमनात पण मुस्लिम गल्फ देशात, ख्रिश्चन युरोप अमेरिकेत नोकऱ्या करायला हेच सनातनी आपल्या मुलांना पाठवतात. आकडेवारी पाहिली तर ऊच्च वर्णिय अधिक दिसतील. बर तिथे गेल्यावर सुध्दा जात पात पाळणार. तिथले गोरे याना काळे ब्लडी इंडियन म्हणताय ते चालते पण आपल्या देशबांधवाना हिणवण्यात हे धन्यता मानतात. इथे आदीवासी दलितावर अत्याचार नेहमीच आहेत. मी स्वता एक दलित आहे. एकदा एका मित्राने एक मत मांडले होते. कि आज देशात मुस्लिम आहेत म्हणुन दलित आदिवासी थोडेफार प्रगती करत आहेत कारण धर्मांधांचा 75% विरोध मुस्लिमावर व्यक्त होतो व 25% दलितावर होतो. जर देशात मुस्लिम नसते तर 100% रोष दलित पिडीतांना झेपला असता का? विचार कर. आणि ते खरे वाटते आज मुस्लिम आहेत म्हणून दलितांवरील अत्याचार कमी आहेत. देशात मुस्लिम नसते तर कर्मठ सणातण्यांचा पुर्ण फोकस दलित आदीवासी विरोधात असता, जगणे मुश्कील झाले असते. पटत नाही, पण खोटेपण वाटत नाही. कारण स्वतंत्र भारतात दलित आदिवासी सवर्णांच्या मांडीला मांडी लावुन बसतात हेच सवर्णांचे दुखणे आहे. हे वास्तव आहे. धन्यवाद 🙏🙏
अगदी बरोबर
आनंदीबाई जोशी या ब्राह्मण डाॅकटरला सुध्दा इंग्रजांनी नीच वागणूक दिली होती......या बाईसाठी वेगळे पाणी भरून ठेवले जात होते....या बाईला खुर्चीवर बसण्याची सुध्दा परवाणगी नव्हती....
आणि हे लोक भारतात आपली टिमकी मिरवतात
Sir tumchya mitrane mandlele mat 100% satya aahe
बरोबर
मनुवादी लोकांचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात.
आपल्या एका व्हिडिओ मध्ये माफिविर सावरकरांनीच इंग्रजांना ब्रिटिश राजवट भारतात कशी जास्तवेळ राज्य करू शकेल या करिता हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडण्यासाठी सुचवले होते.
"हा सूर्य हा जयद्रथ"...सुंदर विश्लेषण....
👌👌👍👍🙏 तुम्ही असे विषय घेत जा यामुळे आम्हाला खरंच एक चांगली माहिती भेटते आम्ही तुमच्यासोबत
नवीन मुलांना हे समजावे असे आहे . अंधभक्त केंव्हा समजनार. प्रयत्न योग्य आहे
सर,, 🙏🙏,, कुठलाही राजकारणी देशाच्या कामी येणार नाही,, मता पुरतेच बोलायचे पोटापुरते बोलायचे हा त्यांचा धंदा आहे. म्हणून या देशाला, बाळासाहेब आंबेडकरांची गरज आहे.
जय संविधान 💐🪔🪔🪔
अतिशय वास्तव आणि मार्मिक सोप्या भाषेत विवेचन🙏
सर आपणांस सलाम 🙏
सर हे सर्व पळपुटे RSS आणि राष्ट्रीय वाद हिंदू संघटना कधींच नाही सुधारणार
विरोधाभास छान पद्धतीने समजावुन सांगितले आहे.....
अगदी बरोबर आणि योग्य विश्लेषण निर्भय पणे मांडता आम्ही तुमच्या बरोबर आहोत
अत्यंत वास्तविक विचार केला आहे सत्य परिस्थिती सांगीतली आहे. आपलेअभ्यासू व्यक्तिमत्व असून निर्भयपणे पत्रकारीता करीत आहात .आपले हार्दिक अभिनंदन 🌺🌺🙏
अगदी स्पष्ट व पटणारे विचार मांडलेत या विदियोत..समतोल विचार पटले..धन्यवाद सर..👌👌👍🙏
Sant Dnyaneshwar... Sant tukaram maharaj shirdi saibaba ... Dr ambedkar यांना सुध्धा त्रास देणारे मुस्लिम नव्हते मनुवादी विचारांचे लोक होते
अंधभक्त आणि लॉजिक?😊
अतिशय योग्यरित्या प्रबोधन केले आहे तुम्ही लोकांचे. 😊 इतका सडेतोड निर्भयपणा खुप दुर्मिळ आहे हल्ली. 👍
सर प्रकाश आंबेडकर औरंग्याच्या कबरीवर का जातात फुलं चाडवयला यावरती एखादा व्हिडिओ बनवा
अखंड भारत हा सम्राट अशोक महान ह्य़ा बहुजन राजाने बनवला होता, मनुवादी आणि अखंड भारत यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही✊
Absolutely 💯💯
खूप सुंदर माहिती दिली आहे तुमचे धन्यवाद साहेब
🙏🙏🙏
अंधभक्त,सावरकर, गोडसे भक्त,मनुभक्त यांच्या पासुन सर्व जाती ,धर्म मुक्त होतील त्यावेळी भारतात सर्वत्र रामराज्य येईल. आणि सर्व स्तरावर विकास होईल.
अभीव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली आपण फक्त आणि फक्त ब्राम्हणांच्या विरुद्ध कुठे काय पुरावे मिळतात ह्याच्याच शोधात असता.वा. वा.😂😂😂😂
Ala Ka Manuwadi
खुप छान विश्लेषण केले सर... या तथा कथित "राष्ट्र वादी"लोकांना "विवस्त्र"केल्या बद्दल आभारी आहोत....
खूपच सुंदर विश्लेषण केले आपण सर
सावरकर आणि गोडसे भक्तांच्या बुडाला आग लागली असेल असे विश्लेषण आयकून
धन्यवाद सर अप्रतिम माहिती दिल्याबद्दल 🇮🇳🇮🇳जय ईंडिया
सविनय जयभिम सर
तुमची वाणी म्हणजे तर्काच्या धनुष्यावर चढवलेले सत्याचे बाण आहेत
नमन !
महाशय आपली विचार शरणी तोकडी अन कालुशीत आहे सांगण्यासाठी कुणा भविष्य वेत्याची जरुरी नाही
सुप्रभात सर,keep it up👍👍
अप्रतिम विश्लेषण केले पोखरकर सर.
वॉ क्या बात है सर एकदम जबरस्त विश्लेषन आहे तुमच मनापासुन आभार व अभिनंदन !
जय शिवराय जयभिंम ।
धन्यवाद 🙏
काय ते शौर्य...वार्धक्याने जर्जर झालेल्या म्हाता-याला ठार करणं ...!!!...नपुंसक देखील असा विचार करणार नाही.....!!!..नांव घ्यावं , असा एक ही , किमान माणूस म्हणावा असा एकही सजीव संघाकडे नसावा,..हे केवढं दुर्दैव....!!!
भाऊ तोरसेकर. दिनेश कानजी. जोगळेकर
प्रभाकर सूर्यवंशी. सुशिल कुलकर्णी हे BJP चे पाळीव पत्रकार ( दलाल) आहेत आणि त्यांच्या व्हिडिओ ची स्तुती करणारे त्याचेच चेले आहेत कॉमेंट्स रोजगार वर.
खरं आहे 👍
आपल विश्लेषण म्हणजे एक नंबर. आजचे प्रस्थतीती पाहिलं तर जणू काही इतिहासाचे पाने पुसली जात आहे.त्यातून आजच्या तरुण पिढीला सोप्या पद्धतीने इतिहासाची माहिती देण्यात आपण खूप मेहनत करीत आहात.त्या बद्दल आपल खुप खुप धन्यवाद 🙏
*मावळे हो आपला खरा शत्रू ब्राह्मणवाद आणी मनुवाद आहे*
🔥 *जय शिवराय* 🔥✌️😎
*#ScienceJourney* & *#RationalWorld*
बरोबर .... correct bro...हे स्वतः देश सोडणार नाहीत ...1948 1990 सारखे काहीतरी करावे लागेल
@@Patil_Maratha1948 गांधीहत्येनंतर एकही ब्राह्मण मेला नाही या सर्व अफवा पसरविण्यात आल्या आहेत. हा त्यांच्या घरांची किरकोळ नासधूस जरूर झाली.
दादा एक विनंती तुला, कायम सजग आणि जागृत रहा, डॉक्टर दाभोळकर कॉम्रेड पानसरे गौरी लंकेश आणि कुलबर्गी सारखं तुझं काही बर वाईट होण म्हणजे ,खुप मोठी वैचारीक अन् प्रबोधनाची हानी होईल... खुप पुढं गेलीत हे पिलावल, माणूस संपवला म्हणजे विचार संपतात असं वाटतं यांना
100%RIGHT
हत्यारे खरे hech aaj chi modi bjp je hindu dharma la kalakit kela
अंध भक्त यांच्या साठी असे विडिओ गरज निर्माण झाली आहे,,मनुवादी पिल्लावल जो पर्यंत वळवळ करते आहे , तो पर्यंत हे प्रबोधन करतच राहावे लागेल, यांच्या पेक्षा ,,आज बहुजन तरुण पिढी यांना भारतीय मूळ विचार धारा कळणे महत्वाचे आहे,,आपली प्रयत्नाची प्रबोधनाची गरज आहे, धन्यवाद सर
REALLY AMAZING INFORMATION SIR. _ ADV. RAJPUT USHASINGH.
सरकार कडून काही होणार नही शेवठी जनतेलाचं काही तरी करावं लागणार शरद पोगशा धडा शिकवावी लागणार
सुंदर विश्लेषण
Aaple mhanane ekdam barobar aahe Gandhi yancha peksha jinah yanach marayala pahije hote
सर, 2024 किंवा पुढील काही वर्षात भाजप सरकार पायउतार होईल.... तेव्हा त्यात तुमच्या विचारांचे योगदान नक्कीच जास्त असणार. कारण तुमच्या व्हिडिओज मधून ...ज्ञान मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला विचार धन मिळते जे परिस्थिती बदलू शकते.
🙏🙏🙏
हिम्मत असेल तर वक्फ बोर्डावर बनवा की विडिओ
ते फक्त ब्राम्हन ,बीजेपी,rss यावर व्हिडिओ बनवतात ,हे बिग्रेडी लेखक आहेत 😂😂😂
परत ब्राह्मणांचे राज्य त्यांना कायमस्वरूपी आणायचे आहे. मनुस्मृती तर सांगितलेली व्यवस्था परत आणायची आहे. Salute you sir
Devide and rule was the principal of Vaidik camp and not of British India.
सत्य, मनूवादीच तोडफोड बेकी करुन ब्राह्मनी वर्चस्व ठेवनारे आहेत.
तोरसेकर आणि प्रभाकर हे गोदी समर्थक यांचा समाचार घ्या.
Tya ashubh asthi kadhich gataar madhe feklya ahet , ata je kahi ahe to fakt stunt ahe , 20 crore muslimanvhi Yana bhitee vatate akhand jhala tar yanchi 50 60 crore Musliman pasun Kashi Tarra tarra faatlet so akhand bharat vagere kahi hyanchi aukaat nahi hey murkh lok faar faar tar ahe toch desh tukde tukde karnyach praytna kartil apn amhi ahot ya murkhana kahihi karta yenar nahiye 😂😂😂
Kon
Mulniwasi Ka
Tumchi Atach Phattiya Mhanun Tumhi Gap Baslay
साहेब नमस्कार ❤️❤️🌹🌹🌹🌹💐💐💐💐
Yewdha ch problem aahe tar tu pan sodun de Hindu dharm
खूप सत्य परिस्थिती मांडत आहात सर खूप खूप धन्यवाद पोखरकर सर पुढील माहिती साठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा धन्यवाद सर
अस वाटत इंग्रजांचे राज्य 150 वर्ष सहन करणाऱ्याची च पिढी आहे त्या मुळे आता कुठ 10 वर्ष झालेत.
नेहमी प्रमाणे अत्युत्तम video.Thanks. Request to shed light on total attempts made on life of Gandhi by Hindutvavadis and earlier attempt by Nathuram himself.
In one sentence ,
Hitler had to commit suicide
खुप छान सर तुमच्या मुळे माझा बुद्धी वरचे जाड जाड साचलेले धर धुन जात आहे
अहमद नगर जिल्हा त मनुवादी जातीयवादी लोकांच्या मानसिकतेवर बोला. आपल्या चॅनेलवर.
सगळी सविस्तर आणि विश्वसनीय माहिती मिळवावी लागेल आधी त्यासाठी..
सर कृपया दाभोळकर पानसरे गौरी लंकेश कुलबुर्गी यांच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवावेत..
नक्की.. धन्यवाद 🙏
Hindu Rashtra 👉👉 Brahmin Rashtra 🙏🙏
Sir maze ahobhagya ki mi apnasa ikayla milate tumchya mule sir khup khup goshti samajtat ..Thank you Sir 😊
धन्यवाद 🙏
तुमची भाष्यासैली खूप स्पष्ट आहे खूप आवडते, कारण त्यात सत्य आहे.
धन्यवाद 🙏
Salute sir very nice.
सर, नमस्कार ! आपली समजावून सांगण्याची पद्धत खरोखरच फार चांगली आहे.❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
वा सर❗️❗️❗️ खुप छान विचार आहेत आणि खूप तर्कशुद्धपणे मांडलेले आहेत❤❤❤✅️✅️✅️✅️✅️
धन्यवाद 🙏
Tumhi Harae 😢 BJP RSS Yashswi zali, aajkal chi Gen Z ani NCERT sagale Itihaas badalat aahe
Yanna falatu podcast pahanyat interest aahe
Nathuram chya asti ekhadya gutter madhe visarjit Kara tich yogya jaaga ahe 😂
Saaheb ❤maazya manatal bolalaat
सर ... मोदी ने आता नवीन घोषणा केली आहे... सूर्यावर सुर्य यान पाठवायचे म्हणत आहे ... मोदीने इस्रीला न सांगता स्वतःच एक यान तयार करून मोदी ने सर्वच andhbhakt Ani godi media यांना घेऊन खुशाल सूर्यावर निघून जावे ... आम्ही काहीच म्हणणार नाही
जबरदस्त.....पण मूर्ख लोक विचार करत नाही.....हिंदू म्हणल की झालं. मनू वादी लोकांचा डाव उधळला पाहिजे... त्या नाथ्या ने जिनाला उडवले असते तर आज पाक नसतंच
Antim Ichha To Meri Bhi Hai
Chhoti Aankh Wali Kashmiri Ladkiya Dekhne Ki
Nathuram Ki Antim Ichha Ke Baad Jo Astin Ke Saanmp Aa Rahe Hai Wahi Aastin Ke Saanmp China Ko Kashmir Ka Uphar Denge Aur Uske Baad Kashmir Me Bhi Chhoti Aankh Wale Ladkiya Paida Ho Jayegi
Sir answers of your all questions is now' given by Indian citizens in the election of 2024 .
खरं तर पंडित नथुराम गोडसेनी मोहम्मद अली जिन्ना ची हत्या केली असती तर नथुराम गोडसे ह्या देशातील फाळणी ह्या विषयाचे महत्वाचे आणि थोर देशभक्त झाले असते.
खरं आहे 👍
माझे मते ते प्राचीन अखंड हिंदूराष्ट्र झाल नाही तरी चालेल फक्त शेजारील पाकिस्तान व बांगलादेश या मुस्लिम देशातील कट्टरपंथ/Radical Islam संपला तरी खूप आहे.
पोखरकर सर सलाम आपल्या निर्भीड पत्रकारितेला. हार्दीक अभिनंदन व शुभेच्छा.
धन्यवाद 🙏
या पुरोगामी महाराष्ट्राचे किती दुर्दैव आहे की आपले एवढे अभ्यासू व्हिडीओ त्यांना पाहवत नाहीत
हिंदू हिंदू म्हणून कोकलताय मुळात त्यांचा अर्थ तरी सांगा हिंदू महासभा असुदे अन rss चे कोणी असुदे ना कधी अखंड हिंदुस्थान होगा ना नथुराम गोडसेची इच्छा पुरी होगी
त्यांची इच्छा ही इच्छाच राहील....😅
नको ते स्वप्न बघतं आरएसएस वाले
अखंड भारत व्हावा ही पंडित नथुराम गोडसे यांची इच्छा होती यात वाईट काय वाटले तुम्हाला ,बिग्रेडी लेखक
Wha wha 😂 Macaulayputra
Try try you will never succeed
Jai shivray
पाकिस्तान व चीन एक आहेत, शिवाय अणूबॉम्ब तीनही देश बाळगून आहेत..
पंडीत नत्थू 😂😂😂😂
Aapan DESH-BHAKTA VAR BOLU NAYE ... Manachaa mothe pana ... ???
तुम्ही आपले काम चालू ठेवा,हे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भुंकायला लागले.ह्या च्याकडे लक्ष देवू नका.
प्रधानमंत्री मोदी चाहे तो जातीया एक दिन में खत्म करवा सकता है वह आज के तारीख में राजा है फिर भी वह ऐसा कार्य कभी नहीं करेगा नहीं आने वाले कई प्रधानमंत्री ऐसा करने का प्रण लेंगे नहीं तो भारत की राजनीति खत्म हो जाएगी
भारत पाकिस्तान फाळणी झाली हे योग्य च आहे, ब़घा हिंदू व्यापक क्षेत्र मुस्लिम व्यापक क्षेत्रा पेक्षा मोठा समग्र म्हणजे हिंदू नी गोळा केलेला महसूल हा मुस्लिम क्षेत्रात मिलीटरी, भौगोलिक सिमेवर क्षेत्रात खर्च करण्यापेक्षा स्वतः ची सुरक्षित सिमा देशाला परिणाम कारक, ऊगीच मुस्लिम क्षेत्रात बार्डर संरक्षण म्हणजे माकडांच्या हाती कोलती,, गद्दार आणि परकीय ह्याच्या पेक्षा आज आपण सुरक्षीत आहोत
Khare,mhanje,desachi,fadni,hi,hya,manuvadyanna,havi,hoati,parantu,tyanchya,manat,ek,othat,ek,aaste,aaj,desat,kevad,20,25,karod,muslim,aahe,tari,hindu,khatreme,yeto,an,jar,afgan,pak,bangla,aakhand,bhartat,rahile,aaste,tar,musalman,desat,bahusankhy,zale,aaste,mang,tar,hinduncha,sarv,nashach,mhanava,lagel,kay,ha,khotarde,pana,aahe,,hinduvadyancha,
❤❤❤❤
त्या पोंक्ष्याला काहीच आक्कल नाही, त्याला म्हणावं तु ब्राह्मण आहे म्हणजे नेमके काय आहेस हे जरा पुरावा देऊन सिद्ध करून दाखंव .पुरावे म्हणून तुझे रक्त,तुझ्या शरीरातील आतले आणि बाहेरचे सर्व आवयव तपासून त्याचे रिपोर्ट तयार करून ते कसे श्रेष्ठ आहेत हे सिद्ध करून दाखंव !!
Kasab kon hota
स्वतंत्र भारताचा पहिला अतिरेकी.
Sam dam dand bhed hi sutri vaprun satta milvun kelele prayatna purese nahit he pahun paksh phodaphod ED, CBI. ITAX vapar hi kut karastane apana sarakhya jagrutinech sadya karata yeiel . Mage hatane nahi. DHANYAWAD.
पाकव्याप्त काश्मिर घेऊन दाखवा मग अखंड हिंदुस्थानवर बोला. हे अंधभक्तांना सांगितले पाहिजेत.
उत्तम अभिव्यक्ती.....परखड विश्लेषण....
Atishay Chan aani abhyas purna vishleshan
धन्यवाद 🙏
YOU ARE INDIRECTLY ADVOCATING MUSLIMS . PLEASE .
माणूस म्हणून जगता आलं की निरपेक्ष भावनेने जगता येतात... ज्या देशाचा राजकारणाचा मुद्देच धर्म आणि जातींचे आहे तेथे भेदभाव असणारंच काही लोक त्यांना समर्थन ही करतात म्हणून अशांतता पसरतेय,
येणाऱ्या निवडणुकीत शिक्षण, आरोग्य, शेती, पायाभूत सुविधा,बेरोजगारी या मुद्यावर मतदान करायला हवे... तेव्हाच या देशाची अधिक प्रगतीकडे वाटचाल होईल....
इतिहास हिंसेचा आहे त्याच्या कडून बोध घेऊन प्रगती वाटचाल करावी .....
काही वर्षांनंतर याच नथुराम गोडसे च्या अस्थींचे पूजास्थान ह्या RSS वाल्यांनी नाही बनवलं तर आश्चर्य वाटू नये .