Dr. Babasaheb Ambedkar on Mang : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांग समाजासाठी काय केले?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2023
- Dr. Babasaheb Ambedkar on Mang : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांग समाजासाठी काय केले?
पुस्तक मिळण्याचे ठिकाण :
रजत प्रकाशन
६, तुळजा, निर्णजन कॉलोनी,
टिळकनगर,
छत्रपतीसंभाजी नगर, मो. नं. ९८५०१४००२५
babasaheb ambedkar,mang,mahar,aarakshan,reservation,indian constitution,jaraneg bhujbal,fadnavis shinde,ajit pawar,lahuji salve,matang samanj,बाबासाहेब आंबेडकरां,मांग,Babasaheb Ambedkar on Mang,aarakshan abcd,आरक्षण अ ब क ड,shedule caste,shedule caste list,sheduled caste ABCD,balasaheb ambedkar,balasaheb ambedkar on mang,vanchit bahujan aaghadi
आरक्षण मांगाना नाही काय? मांगाचे लोक अधिकारी,आमदार आहेत. ते कुणामुळे? उत्तर आहे ,baabaasaahebaamulech
रोज गु खाल्या सारखे बोलू नको मातंग म्हणायला शिक जरा म्हाताऱ्या डगरा झाला की आता
बाबासाहेबांनी पुण्यातील मांग वाड्यात सभा बोलावली होती पण कोन्हीही सभेला उपस्थित राहिले नाहीत बाबासाहेबांच्या चळवळीत सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्यांना फार दुःख झाले होते. जयभीम
130 कोटी लोकांसाथी केल काम बाबासाहेबानी
काय करायला पाहिजे होते?
जे केले ते समस्त भारतीयांसाठी. तरीही sc/st/ओबीसी साठी आरक्षण लागू केले. त्यामध्ये मातंग समाज येतो..
मातंग समाजाने कर्म कांड सोडून शिक्षणाची वाट धरली असती तर अशी वेळच आली नसती.
आंब्याच्या झाडाला चांगले गोड आंबे लागले आहेत. परंतु जोपर्यंत कोणी स्वत आंब्याच्या झाडाखाली जाऊन आंबा घेण्याचा प्रयत्न करून चाखून पहाणार नाही तोपर्यंत तो आंबा गोड होता हे कसे कळणार? असाच प्रकार महार बौद्ध वगळता इतर sc चा नव्हे तर, st, obc, आणि जनरल वर्गाचा सुध्दा झालेला आहे. म्हणून तर महार, बौद्ध वगळता बाकी सर्वजण म्हणतात "डॉ बाबासाहेब आंबेडकर आमचे नव्हेत तर ते एकाच जातीचे आहेत" हे लोकांचे अज्ञान आहे, आणि हे या देशाचे दुर्दैव आहे
मातंग समाजातील लोक असे म्हणतात की आम्ही बौद्ध पेक्षा उचा जातीचे आहों
खूपच सुंदर, सर 👌
Karm kand karne sodat nahit sar dev pahijet fkt aarkshana ch Fayda pahije
Correct
Boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji ni fakt boudha samajala reservation Ani rakhiv matadar sangh ka dila nahi hindu SC st obc na reservation ka dile hya falatu lokana
मांग व मांतग समाज हा अंधश्रद्धा
व कर्मकांड मध्ये असल्याने ....
Right
पुस्तक वाचा .वाचाल तर वाचाल.
कोणालाही जबरदस्ती करू नका ज्याला प्रगती करायची असेल ते बाबांचे विचार स्वीकारतील
हो अगदी बरोबर. बाबा साहेबांनी आम्हाला शिक्षित व्हायला सांगितले. हा फायदा बाबा साहेबांनी करून दिला. तुम्हाला काय पाहिजे होते l. ते बोला.
डाॅ.बाबासाहेब यांनी मातंग, व बौद्ध समाजासाठी घटनेत सारखीच सवलत दिली आहे.
नाही..मूळ घटनेत बौद्ध धर्माला कोणतीच सवलत नव्हती..ती हिंदू महार जातीला होती..जरा आधी नीट अभ्यास करा...
Ho pn fkt aarakshan pahije mg kam zele ki maratha
बाबासाहेबांच्या मुळे 100% भारताला व भारतातील समाजावर उपकार आहेत.
❤a great speech Dada
जयभिम जय संविधान
१. जानेवारी म्हणजे भीमा कोरेगाव या ठिकाणी शौर्य दिनी किती मातंग समाज समाजातील लोक महार योद्धाना सलामी अर्थात अभिवादन करण्यासाठी गेले होते त्याचा सुद्धा खुलासा करावा
मातंगात बाबासाहेबांचे विचार रुजविणे ची जिम्मेदारी आपलीचं आहे,
❤❤❤❤❤
Mang samaj fule shahu ambedkar swikarat nahi jo paryant swikar karnar nahi to tyanchi pragati honar nahi
Kase bichar rujwayach matang baman astat vichsr pata tach nahi tyana. Han arksha chalat baba saheb ch
मातंग समाज बेईमान नाही ते बाबासाहेबाना मानतात
मातंग समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचन करणे गरजेचे आहे.
मातंग समाजाने त्यांच्या मनातील गैरसमज दूर करावा.
आंबेडकर विचारधारेत चालावे
Tumcha gharat kadi babasaheb cha photo disat nahi vr aami marata sangtat laj vatate
खुप छान मांडणी
शिकलेला मातंग समाज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारा वर चालत आहे.
मातंग समाजाने SC reservation घेणे बंद करावे कारण te उपकार बाबासाहेब याचे आहेत आनि खुशाल राहावे ❤❤
अगदी बरोबर सर कारण कारण आज सुद्धा हा समाज बाबासाहेब आंबेडकरांना फुले शाहू आंबेडकरांचा विचार त्यांच्या मनात आजही नाही त्या करणाने यांचे नुकसान मी स्वतः करून घेत आहे धन्यवाद
मांगा पेषा चाबांर समाजाचा कसा विकास झाला हे मागं समाजाने विचार करायला पाहीजे.
तर मातंग समाज आणी बाबासाहेब?
बाबासाहेब आमच्या कोण?
बाबासाहेबांनी आमच्या साठी काय केल?
बाबासाहेब आण आमचा काय संबंध?
कोण बाबासाहेब ?
......................असे प्रश्ण
मातंग समाजातील जे बांधव उपस्थित करतात त्याच्यासाठी .
1)बाबासाहेबांनी महार समाजानंतर सर्वात जास्त परिषदा मातंग समाजाच्या
घेतल्या.
2)बाबासाहेबांनी एक नवे दोन नवे तब्बल अकरा मातंग परिषदा घेतल्या
3)1956 साली मुंबईत झालेला मातंग परिषदेला तब्बल 8000 हजार मातंग बांधव उपस्थित होते .आणि त्यांनी बाबासाहेबांच्या धर्मांतराला पाठींबा जाहीर केला़ होता़ .
4)1938 साली च पंढरपुरातन झालेल्या मातंग परिषदेत मातंग समाजाने बाबासाहेबांना नेता घोषित करुन मानपत्र दिले होते.
5)तुकाराम काळोखे, एम व्ही खोंडे,सिताराम लांडगे ही मातंग समाजाची मंडळी बाबासाहेब बरोबर क्रांती लढ्यात होती.
6)बाबासाहेबांनी तुकाराम काळोखे याना khasdarkila उभे होते.
7)बाबासाहेबांचे ऑफिस सांभाळण्याची जबाबदारी एका मातंग तरुणांकडे होती .या तरुणाला बाबासाहेबांनी आमदार केले.
8)बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या "समता सैनिक दल"या संघटनेचा चीफ कमांडर प्रमुख खिल्लारे नावाचा मातंग तरुण होता .
9)14 octobar1956 साली 10000 मातंग बांधवांनी बाबासाहेब बरोबर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
10) बाबासाहेब एका भाषणात खंत व्यक्त करतात मला जर मुलगी असती तर मी ती मातंगाला दिली असती त्यामुळे महार- मांग वाद तरी संपला असता .
बाबासाहेबांनी मातंग ससमाजा वर मुलासारखे प्रेम केल .
पण मातंग समाजाने किवा मातंग samjatil नेत्याने हे प्रेम कधीच सांगितल नाही .परिणाम आसा झाला -मातंग समाज बाबा साहेबांचा तिरस्कार करू लागला आणि
Abedkari चळवळीतून पूर्णपणे तुटला
जय शिवराय.
जय भीम .
जय अण्णाभाऊ.
जय लहुजी.🚩🚩
२२ प्रतिज्ञा जोपासल्या आत्मसात केल्यामुले महार समजाची प्रगति ची सुरु वात झाली
खूपच छान माहिती सांगितली सर आपण
❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤❤❤
अगदी बरोबर, मातंग समाज जोपर्यंत फुले,शाहू,आंबेडकर विचारधारेवर चालत नाही,तो पर्यंत मातंग समाजाचा विकास होणे शक्य नाही.
मांग भलतंच सांग
Right 🎉
ज्या आण्णाभाऊ साठे नी मी जातीचा उल्लेख करत नाही पण सर्व समाज एकत्रित ठेवून पुर्ण वंचित समाजासाठी काम केले ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर ते चालले पण आज आम्ही एकत्र नाही, आम्ही समतेचा संदेश विसरलो आहोत हे बोलावे लागेल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मातंग समाजाचा सहभाग काय होता ते सांगाना. ... की नुसते बाबासाहेबांचे मातंग समाजावर उपकार आहे हेच दाखऊन द्यायचे काय ??एकटा मातंग समाजच का टार्गेट करता . बाबासाहेबांन सोबत मातंग समाजही खांद्याला खांदा देऊन उभा होता बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत मातंग समाजातील लोकांनीही दीक्षा घेतली
महार मांग एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कृपया वाद निर्माण करू नका जय भीम
माग बायांची.इजत.फक्त.माझ्या.बाबासाहेब.मुळेच.आहे
अजून एक कर्मकांडात गुंतलेले सुधारायचं नाव घेत नाही
आम्ही मांग भीमाकोरेगावालाजतो आणि नागपूरलाहीजतो. शिकलेलीसर्व लोक बाबासाहेबना आमचा देव मानतो
मांग नाही भावा मातंग बोलायला शिका आपल्या भाषेवर पण आपला आदर टिकवुन राहतो
एस सी बेस वर मातंग समाजाच्या लोकांना खरेच फायदा झाला नाही काय याचा विचार आणि आत्मपरीक्षण मातंगच नाही तर ईत्तर मागास वर्गियांनी ही केले पाहिजे व आपण केलेल्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाबा साहेबांना सतत खाली दाखविण्या प्रयत्न कॉंग्रेसने मातंग व चर्मकार समाजाला हाताशी धरूनच केला हे त्रिकालाबाधित सत्त्य आहे आणि ते या समाजाला मान्य करावेच लागेल या शिवाय अन्य पर्याय नाही.
Pn karm kand sodat nahi he durdaiv
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिकह्क्क व अधिकाराची जाणिव प्रत्येकानी ठेवावी व बाबासाहेबांनी आपणास आपल्या संपूर्ण जाती समुहास काय काय दिले याचा प्रसार व प्रचार आपण सर्व शिक्षित बांधव व भगिनी यांनी कोणावरही दोष न देता करणे आज आपली सर्वांची जबाबदारी आहे.प्रा.युवराज खोब्रागडे भंडारा
बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही एका जातीसाठी एका धर्मासाठी काम केले नाहीत. तर समाजाच्या तळागाळातील घटकासाठी काम केले आहेत. स्वतः आपण काही चुका केल्या तर त्याला बाबासाहेब जबाबदार कसे काय होवू शकतात. याचा साकल्याने विचार करून मगच असे विषय हतलावेत. नाही तर तो बाबासाहेब यांचेवर अन्याय होईल.
85%जनतेवर उपकार आहेत बाबासाहेबांचे
मातंग समाज ब्राह्मण के ऊपर है इसलिए वह आरक्षण तो नहीं चाहिए मगर उनकी हिंदू संस्कृति जय हो जिंदी रहनी चाहिए
😂😂😂
🎉🎉🎉🎉🎉 बुद्ध व मांतग भाऊ भाऊ आहे जय भीम नमो बुद्धाय जय संविधान🎉🎉🎉🎉🎉
मानव मानव म्हणून खूप आनंदात जिवन जगण्यास
बौद्ध धम्मीय बांधवास( महारांस) डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांस सांगितले त्यांचे अनुकरण करत आहेत. हिच खरी प्रगतीपथावर आहेत.
जयभीम जय शिवराय जय शाहूमहाराज जय संभाजीमहाराज जय मल्हार जय आण्णाभाऊ साठे जय ज्योती जय सावित्रीबाई जय जिजाऊ जय अहिल्याबाई होळकर.
Mi Nilakanth Suryawansh shiklela purn matang samaj baba saheb sanchay vichar dharevar chahate jai bhim jai lahuji❤
डॉ बाबासाहेब ने SC st OBC maynortyया सर्वासाठी ज़िवनाचा त्याग करून स्वतःच्या संसाराची राखरांगोली केली ्मांग हीच एक लाडाची ज़ात नव्हती
Boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji ni fakt boudha samajala resarvation Ani rakhiv matadar sangh chi tajvij karayala pahije hoti hindu SC st obc hya falatu lokana ka dile reservation
,,,,, मातंग समाजच काय तर संपुर्ण भारत देशातील दरी कपारी वस्ती तांडे खेडे पाडे शहर महानगरे यातील सर्व समाजातील मानवी समुह तसेच मुके जनावरे झाडे वृक्ष नद्या नाले या सर्वांसाठी महामानव, विद्यापति डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या रक्ताचा ऐक ऐक थेंब व आयुष्याचा प्रत्येक श्वास घालविलेला आहे म्हणुन त्यांनी निस्वार्थी केलेल्या उपकाराची परतफेड कोन्हीच व कधीच करु शकत नाही,,,,,,,🌹 जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,
मांग हा कधीच बाबा साहेबा चा होणार नाही, हे खर आहे
नाही 100% जनते साठी काम केले आहे.
Thanks babasaheb
आज जो सरकारी नोकरीवर हिंदू दसरा दिवाळी ला जो हक्काचा बोनस घेतो ना तो ही आमच्या बाबा साहेबांनी केलेलं उपकार आहे कोण्या हिंदू ने नाही.
बाबा साहेबांचे उपकाराची बरोबरी करने तर दुर ऐकूनच तुम्ही लोक बहिरे होणार.
मांग आणि महार या दोन समाजाने जर एकत्र आलं तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री होईल
Very nice information l salute you
Jaybhim
त्या वेळची काँग्रस म्हणणे आजची बी जे पी होय
Manng samaj kadhi nahi sudharnar te lok ambedkar karanche upakar visharli ahe
बाबासाहेब यानी्.सरवच.दलीताना.रीजरवशन.दिलेल.आहे.ते.मुळे.आज.मांतग.समाजाचे.सरव.मुले.डाकटर.वकील.ईजीनीअर.झालेत.आज.तो.समाज.चांगले.प्रकारे
जीवन.जात.आहे.हे.केवळ.बाबासाहेब.याचे.परीश्रमा. मुळे.शके.झाले.आहे
8:44 .शके.झाले.आहे
Very nice explanation sir
मातंग समाजासाठी येवढे चांगले विचार आहेत हे या वरून दिसून येत आहे...... मांग समाजाला काल ही जवळचे केले नाही ,आहे आज ही करणार नाही या बोलण्या वरून दिसून येत आहे ...... अन् वर्गीकरण झालं तर मांगाचा फायदा च आहे
मातंग बांधवांनी आज सुद्धा 13% मध्ये मुलं शिकवावे अ ब क ड करून घेतले तर पुन्हा आम्ही महार समाजाचा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय संविधान
💯%
ते कसं काय या चार गटा पैकी तुम्ही मनात ते महार कोणत्य गटात जाणार.कोणी ही मनेन आमच्या गटात महार समाज नको त्या वेळी काय करणार.दुसरे 13% असताना. काही नाही होत.गट करू गटा नुसार 3% मध्ये मातंग समाज काय करणार
❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤❤❤
आपण आरोप करण्यापुर्वी ,त्या वेळी जी सामाजिक, सांस्कृतिक तथा राजकीय स्थिति होती,तेव्हा कोण-कोणता समुह बाबासाहेबांच्या सोबत सहकार्याच्या भूमिकेत सक्रिय होता है,हे सुध्दा लक्षात घ्यायला हवे.
जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय अण्णा भाऊ🙏
Yekdam barobar aahe he mangayeni laxat ghetala pahije vishvandaniye bodhisatava krantisurye ugpravartak bhartbhagyevidhata bharatratna krantisurye bhartbhagyevidhata symbol of knowledge babasahab ambedkarji yani kadich dujabhav kela nahi tyani saglayana saman adhikar dila ahe kadak jay bhim namo budhai jay shivrai
कुणी काहीही म्हणो...पण भारतात आरक्षण हा विषय राजकीय हित लक्षात ठेवूनच देण्यात आले,आणि आताही तेच चालू आहे..
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
Dr.babasaheb ambedkar che upkar sarv samajawr ahe he tumhi lakshat ghya
जय भीम नमोbudhay ढहाय
मातंग समाज हातात लाल दोरे, घरात गणपती, देवी, नवबौध्द समाजाला कधीच समर्थक नसतो.... इतर वेळी गर्वाने हिंदू असतो पण जेव्हा छळ होतो तेव्हा बौद्ध समाज आणि बाबासाहेब यांची आठवण करतो. म्हणजे यांचं ब्रीद वाक्य "पोळीसाठी आम्ही पण गोळीसाठी तुम्ही"..... मातंगच नाही चांभार ( उत्तर प्रदेशचे चांभार सोडून तिथले चांभार प्रखर आंबेडकरवादी आहेत उदा चंद्रशेखर रावण ), वाल्मिकी यांची तिच गत आहे.
आनंद anii मिलिंद शिंदे bga कुठे pahuchale बाबासाहेबांनी ani tumi manata बाबासाहेबांनी मातंग समाजासाठी ky kel अजून pn वेळ गेलेली नाही sc reservation te tr boudha ani matang samajala Same ahe ani nasel mayane tr reservation sodun dya karan te बाबासाहेबांचे उपकार आहेत jybhim ❤❤❤
❤😂❤ v b a चा विजय असो, ❤😂❤
आता याची गरज नाही. नको तेव्हा नको त्या वेळी विषय उकरुन काढायची गरज नाही.
समान संधी दिलेले होते.
कोण कसे शिक्षण घेऊन जगायला शिकले पाहिजे. धर्म हिंदू मग बाबासाहेब आंबेडकर यांना कसे मानतील.
मांग लोकांनी हिंदू धर्म सोडला नाही.आजही ते हिंदू मानतात.
बाबा.साहेबानी.रीजरवेशन.दीले
म्हणुन.आज.मांगाची.मुल.डाकटर.ईजीनीअर.मोठ.मोठे.पदावर.पोहचले
हे.कमी.आहे.का.आजुन.काय.करायला.हव.होत.
Mang samaj taya ही वेळी tasaach होता Aajhi tasach आहे आणि पुढे ही tasach rahil. ज्या लोकाना आपला बाप् koan हे माहित naste te शेजाऱ्या la आपला बाप् mhantat.
Tuza dna check karun ghe pahila tu kunacha aahes te check kar shejaryacha ka ajun dusryach gallitla aahes check kar aaj ch ani matang samajabaddal boltana tumhi fukte fugir mahar kinva chauthi fail ani ardhwat dnyanavr swatala ambekar samjnare chu ati shahane alien nav bauddh laayki visrat jaau naka matang samaj babasahebana kaal hi maanat hota aaj hi maanto ani ani udya hi maanatach asel ati shahane alien nav bauddh dusrya kontya mahapurushala maanta re buddh ani babasaheb sodle tar chu tumhi dusrya kunachahi naav ghet nahi jyani babasahebana ameriket jaayla madat keli tya sayaji rajenchya navacha ekda tari g khata ka re ahsan faramosh lok ani naave dusryana thevta chu alien nav bauddh
महावीर मागे पडले
तसेच
फुले साठे शाहू मागे पडले
पुढे कोण सर्वान माहित आहे
Matang Samaj has always distanced themselves from the Phule, Shau and Ambedkar movement and it has become reason for their slow progress. They preferred to side with Manuwadis rather than to side with progressive Ambedkarite movement. They are solely responsible for their destructive actions. When dalits from all over the world have understood the right path of Ambedkarite movement, you have distanced yourself from our fight for Dalits rights. Time is not still lost for you to join hands with Ambedkarite activist to fulfill your dreams.
Jai Bhim.
❤ v b a चे आमदार बनवने आहेत, ❤❤❤
ज्या जातिनी आपापले वंश परंपरागत व्यवसाय सोडले त्याच जातिनी प्रगती केल्याचे दिसते.
Right
Dr .BR.Ambedkar Not Only Mang And Mahar Member
....This Person is Given To Each And Every one there Right......
....So Please Don't Classified And Devide Dr Ambedkar In Caste..
....Jay Bhim Jay Lahuji....
सर्वांना मत देण्याचा हक्क दिला w
मातंग आमचे बांधव आहेत.बाबासाहेबांनी मांगाचया सुधा परीषदा भरविल्या
यांनी अभ्यास करावा.
22 pratidnya Ch Palan Karto rao Boudh Dhamma til Lok .. ..❤Jaybhim Namo Budhay ❤
मागालला समजले केटे जीचे नाही जयाचेचूक त्पचीआहे बोलू काई फादानाही आता हीतु पुढे धरम शिका रावेत
👍👌
महार माग महार माग जलना भि
महार मांग रोटी बेटी व्यवहार व्हावे
पण आमचा मातंग समाज बुद्ध होणार नाही
तुमचे सर्व बुद्ध ख्रिचन होत आहे ते वाचवा
Mag mharavishyi nibdh lihinari phili mhila mukta salve hoti lhujini deshasathi kartikari ladai ladhle te pn mangch hote lahuji che baba deshasati sahid zale te pn magch hote ani babasahebacha vichar pahun aamche annabhauni zuzar lekni babashabana arpn keli te konalahi n deta ambedkranach dili te pn magch hote aani aata je shikshn gheun phd kartatna he aamcha annabhaucha sahutyavr kart ahe
का बरं बौधांपेक्षा हि मातंग सवलती घेत नाहीत का.
उत्तर येईल हो. मग का अस बोलता.
मग रहा असेच
मांगसमाजानी आज पर्यंत जेलवडा खातात त्यांचे काय ते मंगणी सांगावे
Mai apane samaj ke logon ko yahi samzata hu lekin ye log abhi bhi Congress aur Bjp ke pichhe bhag rahe hai. Eis samaj ke logon ko samzana babit hi muskil hai.
सर ,मातंग समाज्याने इतर कोणताही धर्म स्विकारण्या पेक्षा यहूदी अर्थात जू धर्म स्वीकारावा.
कोई भी यहूदी, धर्म स्वीकार नहीं कर सकते हैं।
Jayb
Atrositi झाल्यास कशाला घेता babasaheba चे नाव आणि कशाला घेता sanvidhana cha adhar
मातंग समाजाने, S.C. ची A B C D मागणी करावी.
Pani ani rang, mati ani electric current ,mati ani pani ani electric current parinam kay hoil te sanga?. Uttar milel.
चुकीचा प्रश्न विचारला
अण्णाभाऊ आणि लहूजिनी महार समाज साठी काय केले?
🎉 खूप सुंदर फक्त जयभिम🎉
Mang chukkala purani aahe
मांग महार एका आई ची दोन लेकरं
Sir Apala Bolan Yogya ahe
kahi nahi kela ani je thoda far kela asan tyachi garaj pn nahi 🥱
Pustakache naav , kothe milel .
हो मातंग समाजासाठी काही केले नाही
Matang samajane jagrut houn dharmantar karave.tyancha hi faida hoil.
Election chya prasangi ya vichavantana hi charcha karne avashyak ka vatate ? Actually SC madhe sarva mang dhaor chambhar sagle aale mag ? Mag aata aata sanga Aaj mitiparyant SC mhanun Mang samajane ghetlya tya konamule ghetlya he jahir karave, Krupaya election chya veli Patrakarani Tathakathit tatwadnyani aapli vidwata pajlu naye Thanka
महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज यांचे विचार महारांनी आचरणात आणले.तेकाय महार होते का.ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत कधीच आले नाहीत.
Tumi lok particular lye mstang lok sarv Lokassthi samvidhan lihile apan arkshan gheto snl bolto ki mang jagils kay kele aj Tumi je Mamsanman milateshe te kusmule tumi
Matanganni Buddhist wahaave mahanje te suddha baudh samaj hotil..