नवीन टीव्ही घेतल्यामुळे पहिल्यांदा तुमचा आजचा एपिसोड पाहिला सदर घटना आणि कृत्य निंदनीय आहेत. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे साहेब आमचे कोल्हापूर पहिले असे कधी नव्हते पुरोगामी कोल्हापुरात ही घटना घडली या गोष्टीचे मला फार वाईट वाटते.
निवडणुकीपूर्वी अनेक गोष्टी केल्या जातील फडणवीस च्या कावेबाज पणाला लोकांनी फसू नये काही किंमत मोजावी लागली तरी प्रचंड मताने महाविकास आघाडी निवडून द्यावे यामध्ये आपला जवळचा आमदार असा विचार सुद्धा करू नये हे दोन महिने खूप महत्त्वाचे आहेत अन्यथा काळ सुखावे
संगोटे प्रशासनात न्यालयात होतेच पण राजकारणात सत्तेत आल्यापासून आतिशय उन्मत झालेत त्याचाच हा परिणाम आहे तेव्हा हयाना सतेतून बाहेर केल्याशिवाय ह्यांचा माज उतरणार नाही
नमस्कार सर...!! खुप दिवसांनी " फडतूस " हा शब्दप्रयोग ऐकायला मिळाला...!!! यापेक्षा कोणत्याही पत्रकारांनी असे परखड मत व्यक्त केले नाही... खरोखरच आपल्या " पुरोगामी विचाराला " प्रत्येक मानवतावादी व्यक्ती आपले अनुसरण करतोय...!!! अभिमानास्पद सर...!! जय संविधान...!!!
गेली 10 वर्षे हेच होतंय. वाटलं होतं या वेळी केंद्रामध्ये बदल होईल आणि त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा सुजलाम सुफल होईल पण पुन्हा गुंडांच्याच हातात सत्ता गेलीय. परमेश्वरा वाचव.
*लाज वाटायला हवी आम्हाला एक माणूस म्हणून...कसला धर्म आणि जात व नेता जो आम्हाला संवेदना हिन बनवतो...संवेदना मेलेले कसली कुटुंब व्यवस्था व देश ऊभा करु शकतात.😢😢*
साताऱ्यातील पुसेसावली येथेही अशीच घटना घडवून आणली होती. सर्व देश नासवून टाकलाय आणि महाराष्ट्राची पण वाट लावलीये यांनी. छ. शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची लायकी नाही या लोकांची
पोखरकर सर 🙏🏽🙏🏽🙏🏽 महाराष्ट्र बरोबर देणेघेणे कशासाठी,, आपली 17 पिढी बसून खाईल,, इतके कमाविले😅😅😅😅😅😅😅😅 ❤❤ जय भीम ❤❤ जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤ याचे खरे सूत्रधार समाजासमोर आले पाहिजेत... शोक व्यक्त करतोय...
बंच ऑफ थॉट्स...या गोलवलकरान्च्या पुस्तकात मुस्लिम महिला बाबत काय लिहिलंय या बाबतीत एकदा सर एक इपिसोड करावा....आता घडत असलेल्या घटनाशी निगडित आहेत का हे ही त्यातून समजेल असं वाटतं.....
नमस्कार साहेब, मुख्य न्यायाधीश सन्माननीय लोयांच्या खुनाची योग्य रित्या चौकशी झाली असती तर अशा प्रकारे गेली दहा वर्षे महाराष्ट्रात वेगवेगळे गुन्हे घडले नसते.गृहमंत्रालयाच्या आशीर्वादानेच सर्व काही घडत आहे.आणि म्हणूनच गेली दहा वर्षे एकाच व्यक्तिजवळ गृहमंत्रालयाचा कारभार आहे.
फडणवीस साहेब....लाज आसेल तर....तुम्ही सुद्धा एका महीले पासून जन्म घेतला आहे...एका महिलेशी लग्न केले आहे...तसेच एक मुलगी सुध्दा आहे तुम्हाला...आहे का लाज.....फक्त सत्ते साठी....मी मुसलमान आसुन जय शिवाजी... जय भवानी बोलतो...गर्व आहे की मी महाराष्ट्राचा मुसलमान ..आहे..आज सुध्दा गडाच्या पायथ्याशी गेल्यावर आंगवर काटा येतो...मी मानतो...की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे राजे आहेत...फडणवीस जराशी लाज आसेल तर राजकारण सोडा...पोट भरण्यासाठी. बरेच काम धंदे आहेत... जय भवानी .. जय शिवाजी...
फडणवीस हे भिडे गुरुजीला support करतात..आणि भिडे गुरुजींनी अनेक गडकोटांची संवर्धन केले आहे तू नको सांगू लंड्या 😂😂... आधी गडावरील मशिदिंच अतिक्रमण काढायला सांग
महाराष्ट्राचा खरा पत्रकार.❤ सर महाराष्ट्राची जनता आपल्याला सलुट करते..आपला व्हिडिओ पाहून खरच अस वाटता की खरे म्हणणारे लोग आहे म्हणून हक्काची आवाज जिवंत आहे.
अतिक्रमण करणारे मर्द असावेत कुराणच्या व्याख्येत ? फक्त विशाळगडच नाही तर स्वीडन इंग्लंड फ्रांस जर्मनी पण हेच करतेय कारण ही डुक्कर पैदास सगळीकडे घाणच पसरवतेय
आपण आणि आपले विचार मला फार आवडले आणि त्यात कडी मात्र शंका नाही की महाराज आणि त्यांची शिस्त ही सगळ्यांसाठी एक समान होती....तसा राजा पुन्ह होणे नाही... साहेब आपल्या ल मनापासुन सलाम,, जय शिवराय
महाराष्ट्राचे आजचे सत्ताधीश दील्हीच्या सर्मुखत्यारानपुढे लोटांगण घालून आहेत अश्या लोकांना निर्वस्त्र करण्याचे काम आपण निर्भय पणे करत आहात त्या बद्दल धन्यवाद
आता भाजपा नेत्यांना वोट देने बंद करा। महाराष्ट्रात दमदार नेते नाहीत, मोदी ने सर्व मोठे प्रोजेक्ट गुजरात मध्ये नेले म्हणून.माविआ ला समर्थन देने आवश्यक आहे। कांग्रेस पार्टी ला समर्थन देने जरूरी आहे।
खूप संतापजनक आहे. आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचा प्रवास कोणत्या दिशेने चालू आहे? याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार केला पाहिजे. राजकारण्यांकडून काही अपेक्षा नाही. जनतेनेच चांगले विचार घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे.
RSS & BJP चा जन्मच मुळात हिंसा करण्यासाठी झाला आहे. आणि मुंजेनी प्रभावित होऊन इटलीतील मुसोलिनीकडून फॅसिझमची दीक्षा घेतली आणि पोशाख उसना घेतला. हे स्वदेशी कसे?
अशाप्रकारचं राजकारण आणि धर्मांधता निदान महाराष्ट्राने तरी अनुभवली नव्हती. ज्यांच्या राजकारणाचा पायाच मुळात धर्म आणि जातींवर आधारित आहे अशांकडून सामाजिक सौहार्दाची अपेक्षा करणं चुकीचं ठरतं. निवडणूका आल्या की अशा प्रकारांना ऊत येतो आणि सामान्य जनतेचं जगणं कठीण होऊन जातं.
सत्य बोलण्याची डेरिंग आहे साहेब तुमच्याकडे
हे सगळं निर्भिड आणि ठाम मांडणारे महाराष्ट्र वाचणारे समाज प्रबोधन करणारे आपल्यासारखे लोक फार कमी आहेत...
आपल्या कार्यास सलाम 🙏🙏
आपल्या सारख्या विचारांच्या निर्भीड व्यक्तींची या महाराष्ट्राला खूप गरज आहे.... 🙏
नवीन टीव्ही घेतल्यामुळे पहिल्यांदा तुमचा आजचा एपिसोड पाहिला सदर घटना आणि कृत्य निंदनीय आहेत.
आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे
साहेब आमचे कोल्हापूर पहिले असे कधी नव्हते
पुरोगामी कोल्हापुरात ही घटना घडली या गोष्टीचे मला फार वाईट वाटते.
या घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे. दोषींवर कठोर कारवाई करायला पाहिजे.
बरोबर यांचा सरदारच सांगतो की मंगलसुत्र छिन लेंगे ,घर छिन लेंगे
त्याचेच अनुकरण अनुयायी करतात.
रेशन छाप हडक्यांना असेच ठेवले पाहिजे
आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आ टरबूज म्हंजे महाराष्ट्राची नप्रचांड हानी झाली आतातरी जागे व्हा व तरबुजला सत्तें पासून रोखा....
संभाजी महाराजांच्या उपस्थित ही अत्यंत लाजिरवाणी घटना घडते हे अत्यंत चिंताजनक आहे!
kay re zatya
निवडणुकीपूर्वी अनेक गोष्टी केल्या जातील फडणवीस च्या कावेबाज पणाला लोकांनी फसू नये काही किंमत मोजावी लागली तरी प्रचंड मताने महाविकास आघाडी निवडून द्यावे यामध्ये आपला जवळचा आमदार असा विचार सुद्धा करू नये हे दोन महिने खूप महत्त्वाचे आहेत अन्यथा काळ सुखावे
महाराष्ट्र पूर्ण पणे विनशाच्या वाटेवर गेला आहे ह्या भाजपाच्या राजकारणामुळे फार वाईट वाटते
महाराष्ट्राची वाट लावण्यात बीजेपी कुठलीही कसर सोडली नाही
बीजेपी चा आता सुपडा साप महाराष्ट्रातुन
तरी पण bjp ची सात ते आठ सीट आली.v शिंदे .पवार यांची ५ सीट म्हणजे लोकांनी पूर्ण पने नाकारले का?
@@Mohan-z6b पैशाच्या खेळामुळे आल्यात हे तुम्हीं नाकारू शकत नाही
याला जबाबदार महाराष्ट्रातील मराठा समाज आहे.मराठा हा जातिवादी पन आहे.आणि सत्ता पिपासू पन आहे.
त्या पोरींना पण लाज वाटली नाही त्यांच्या सोबत काही बरे वाईट झाले तर
संगोटे प्रशासनात न्यालयात होतेच पण राजकारणात सत्तेत आल्यापासून आतिशय उन्मत झालेत त्याचाच हा परिणाम आहे तेव्हा हयाना सतेतून बाहेर केल्याशिवाय ह्यांचा माज उतरणार नाही
पोखरकर सर खरच खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे.या राजकारण्यानि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला.
संघोट्यांनी देश पोखरलाय आणी शंढ जणता सर्व ऊघड्या डोळ्यांनी फक्त बघत बसलीये
एकदम बरोबर
हिंदू नी पोखरला असं तुला म्हणायचं आहे बदला घेतायते
PFI वाले तुझे baap ka
अतिरेकी संपलेत का ?
की जिहादी थांबलेत ?
दोघांनाही गोटे फक्त संघोटेच घालू शकतात.
हे तुमच्या सारख्या जिहादिनी शिकवायची गरज नाही
सर खरोखर सम्पूर्ण महाराष्ट्र नसवाला या बीजेपी ,आणि जहाल अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनानी,कुठेतरी यांच्या मुस्क्या बंदायलाहा पहिजे,धन्यवाद
रविद्र सर आपल्या ला उदंड व निरोगी आयुष्य लाभो हि अल्लाह च्या दरबारी दुवा
टरबुजा हटाव महाराष्ट्र बचाव उद्धव ठाकरे जिंदाबाद जयमहाराष्ट्र
Santri Hatava... Maharashtra Vachva.... Jai Maharashtra
नमस्कार सर...!!
खुप दिवसांनी " फडतूस " हा शब्दप्रयोग ऐकायला मिळाला...!!!
यापेक्षा कोणत्याही पत्रकारांनी असे परखड मत व्यक्त केले नाही...
खरोखरच आपल्या " पुरोगामी विचाराला " प्रत्येक मानवतावादी व्यक्ती आपले अनुसरण करतोय...!!!
अभिमानास्पद सर...!!
जय संविधान...!!!
गेली 10 वर्षे हेच होतंय. वाटलं होतं या वेळी केंद्रामध्ये बदल होईल आणि त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा सुजलाम सुफल होईल पण पुन्हा गुंडांच्याच हातात सत्ता गेलीय. परमेश्वरा वाचव.
Parmesher नाही भाऊ आपण सर्व
😂😂😂
*लाज वाटायला हवी आम्हाला एक माणूस म्हणून...कसला धर्म आणि जात व नेता जो आम्हाला संवेदना हिन बनवतो...संवेदना मेलेले कसली कुटुंब व्यवस्था व देश ऊभा करु शकतात.😢😢*
जे काम मीडिया, विरोधी पक्षाने करायला पाहिजे ते काम तुम्ही करत आहात. खुप छान आणि परफेक्ट विश्लेषण.
🙏🙏🙏
साताऱ्यातील पुसेसावली येथेही अशीच घटना घडवून आणली होती. सर्व देश नासवून टाकलाय आणि महाराष्ट्राची पण वाट लावलीये यांनी. छ. शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची लायकी नाही या लोकांची
पोखरकर सर 🙏🏽🙏🏽🙏🏽 महाराष्ट्र बरोबर देणेघेणे कशासाठी,, आपली 17 पिढी बसून खाईल,, इतके कमाविले😅😅😅😅😅😅😅😅
❤❤ जय भीम ❤❤ जय शिवराय 🚩🚩
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
याचे खरे सूत्रधार समाजासमोर आले पाहिजेत... शोक व्यक्त करतोय...
धन्यवाद पोखरकर सर
सत्य परखडपने मांडल्या बद्दल.
नेता किती नीच असू शकतो त्याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे फडणवीस
तस नव्ह
नीच म्हणजे आंबेडकर
Bhadkhsu ethe ambedkarancha ky sambandh @@Ladyfromassam
@@Ladyfromassamtuza baap nich hraamtya 😂
अनाजीपंताने महाराष्ट्राचे राजकारण निच पातळीवर नेऊन ठेवलय, टरबूज्याला सत्तेचा माज चढलाय.
महीलानासमोर कपडे काढणारे नराधम महाराजांचे पाईक कधीच होऊ शकत नाहीत.काय करून ठेवलाय महाराष्ट्र?
महाराजांच्या नावाला बदनाम केलय 😡
अतिशय घृणास्पद.. संतापजनक.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩शिवरायांचा आठवावा प्रताप.... 🚩🚩🚩🚩🙏🙏
हा देश पूर्णतः विनशाच्या वाटेवर आहे.
मतदान करतांना हे लक्षात ठेवाच पण आपल्या भागातील महिलांचाही प्रबोधन होणे आवश्यक आहे
अत्यंत विदारक!
किळसवाणा गृहमंत्री
फडण20 ला या निवडणुकीत बाहेर फेकले जाईल च.
हे असे प्रकार झाले की लोक बोलतात, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत हेचं लोक BJP ला मतदान करतात... प्रत्येक वेळी असच होते..बघू या वेळेस काय होते तर.
@@Preamble1950पैशाचा पाऊस पाडतात. आणि लोकं घेऊन मतदान करतात.
तुझ्या बापाच्याने शक्य नाही ते भिकमाग्या रेशनछाप
सर ग्रेट विश्लेषण करता आपण जनताही विचार करते आहे योग वेळ आली की घाण जाणार महाराष्ट्र मधून
धन्यवाद सर! आपल्या सारख्या पत्रकारमुळे थोडी फार आशा आहे.
फडणवीस यांनी पहिलेच महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तर प्रदेश केला आहे. आता मणिपूर करायचं ठरवलं आहे काय?? 😡😡😡
श्री फडणवीस ला आता वोट देने बंद करा। भाजपा महाराष्ट्रतून बाहेर करा।
श्री नाही टरबूजा
येस
@vकधीasantdhamande2401
आता पाठ्यपुस्तकात प्रश्न विचारला जाईल महाराष्ट्र कोणी नासवला, किंवा गाळल्याला जागा भरा।
सर्वात अगोदर #सरकारचे छाटले पाहिजे दादा..
शिवभक्तांचे अवहेलना.. असे शिवभक्त कधीच नसतात
_10:22 अमानुष घटनेचा निषेध निषेध🛑🛑🛑 निषेध !
बंच ऑफ थॉट्स...या गोलवलकरान्च्या पुस्तकात मुस्लिम महिला बाबत काय लिहिलंय या बाबतीत एकदा सर एक इपिसोड करावा....आता घडत असलेल्या घटनाशी निगडित आहेत का हे ही त्यातून समजेल असं वाटतं.....
Tuch saang ki mg ithe
@@mkd2sh494 Tu pustak vikat gheun vaach ki mag....
बाबासाहेब कया म्हणाले मुस्लिम बद्दल ते पण सांगा
@@saurabhjoshi6211
माझ्या वाचनात आले नाही....तुम्हीच संदर्भासहीत सान्गावे...पुस्तक वाचता येईल....
Ambedkar tuja mandircha bhikaryan bdal kay bolale te pan sang 😂😂 @@saurabhjoshi6211
म्हणजे या नामर्द सरकार ने पोलीस खात्या ला पण नाम,,र्द केले आहे,,,,,
असं दिसतयं,,,,,
,,,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,,
कोणत्याही धर्म असो आपल्या देशात सुख समाधी ने नांदायला पाहिजे नेते मंडळी आनंदात आहे
फडणवीस ने महाराष्ट्र नासवून ठेवला आहे😢
महाराष्ट्र चे बिहार कडे यशस्वी वाटचाल
सागर बंगल्यावर सुरक्षित असणार
ते शिवभक्त असूच शकत नाही ते अंड भक्तच असतील किडे गुरूजी चे.
कारण ही त्यांचीच शिकवण आहे.
आणि पुर्णतः स्पॉन्सर होते सगळे...
फडणवीस ला बीजेपी सह पाडलं च पाहिजे ,
सर्व पार्टी एकत्र अलेशिवय shekey नाही नाही तर लोकसभा निवडणुकीत जे झाले ते होईल jumla
Tarbujya ani full gaddar team la pan padave lagel vidhan sabha election madhye.
अशक्य वाटतं रे
नमस्कार साहेब,
मुख्य न्यायाधीश सन्माननीय लोयांच्या खुनाची योग्य रित्या चौकशी झाली असती तर अशा प्रकारे गेली दहा वर्षे महाराष्ट्रात वेगवेगळे गुन्हे घडले नसते.गृहमंत्रालयाच्या आशीर्वादानेच सर्व काही घडत आहे.आणि म्हणूनच गेली दहा वर्षे एकाच व्यक्तिजवळ गृहमंत्रालयाचा कारभार आहे.
100 💯 satya ahe pan Kay karnar
अनिल देशमुखांनी तर सरळ सरळ आरोप केलेत, इतक्या खालच्या पातळीला कशी जातात हि माणसं?
फडणवीस साहेब....लाज आसेल तर....तुम्ही सुद्धा एका महीले पासून जन्म घेतला आहे...एका महिलेशी लग्न केले आहे...तसेच एक मुलगी सुध्दा आहे तुम्हाला...आहे का लाज.....फक्त सत्ते साठी....मी मुसलमान आसुन जय शिवाजी... जय भवानी बोलतो...गर्व आहे की मी महाराष्ट्राचा मुसलमान ..आहे..आज सुध्दा गडाच्या पायथ्याशी गेल्यावर आंगवर काटा येतो...मी मानतो...की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे राजे आहेत...फडणवीस जराशी लाज आसेल तर राजकारण सोडा...पोट भरण्यासाठी. बरेच काम धंदे आहेत... जय भवानी .. जय शिवाजी...
फडणवीस हे भिडे गुरुजीला support करतात..आणि भिडे गुरुजींनी अनेक गडकोटांची संवर्धन केले आहे तू नको सांगू लंड्या 😂😂...
आधी गडावरील मशिदिंच अतिक्रमण काढायला सांग
घोषणा नको कृती हवी
गडावरची अतिक्रमणे हटवा
घोषणा नाही दिल्या तरी चालतील
फडणविसने नाही सांगितले अतिक्रमण करायला ते डुप्लिकेट कुराण शिकवत
तुमच्या बेगडी घोषणा घाला चुलीत सगळे गडकिल्ले अतिक्रमणाणे वेढले आहेत ते आधी खाली करा
Noutanki
👍👍
फडणवीस ने महाराष्ट्र नसवल
अहो ह्या फडतूस नपुसंकला महाराष्ट्र जनता निवडणूक वेळी नामशेष केल्या शिवाय राहणार नाही
कारण फडणवीस हा उग्र नासका कांदा आहे.
फडणवीस,, नाहीं
फाळणी वीस,,
निषेध
100 takke khare aahe
या नीच कारस्थानी अनाजीपंताला आणि लाचार साथीदाराना असाच धडा शिकवावा
महाराष्ट्रातील जनतेने येत्या विधानसभा निवडणुकीत.
ते तुझ्या बापाच्याने शक्य होईल का रे बैलबोट्या
महाराष्ट्राचा खरा पत्रकार.❤ सर महाराष्ट्राची जनता आपल्याला सलुट करते..आपला व्हिडिओ पाहून खरच अस वाटता की खरे म्हणणारे लोग आहे म्हणून हक्काची आवाज जिवंत आहे.
😢😢😢विकृत, क्रूर ,आणि नामर्दांच्या झुंडीत तश्याच मुली देखील होत्या ! Rss ची शिकवण आणि bjp ची अंमलबजावणी सगळ्या देशात हे रोजच्या रोज सुरू आहे १
सत्य आहे
अतिक्रमण करणारे मर्द असावेत कुराणच्या व्याख्येत ?
फक्त विशाळगडच नाही तर स्वीडन इंग्लंड फ्रांस जर्मनी पण हेच करतेय कारण ही डुक्कर पैदास सगळीकडे घाणच पसरवतेय
Atikraman karatana laaj watat nahi ka
फडणवीस महाराष्ट्राची कोड आहे.
जय शिवराय🌹 म्हणायचे पण विचारा शिवाय एवढे वर्ष होवुन ही शहानपना का येत नाही कोणजाणे
Very nice sir ji thanks
नागपूरच्या मतदारांना आवाहन आहे की त्यांनी हे बुजगावन घरी बसवाव.
आपण आणि आपले विचार मला फार आवडले आणि त्यात कडी मात्र शंका नाही की महाराज आणि त्यांची शिस्त ही सगळ्यांसाठी एक समान होती....तसा राजा पुन्ह होणे नाही... साहेब आपल्या ल मनापासुन सलाम,, जय शिवराय
धन्यवाद पोखरकरजी,आजचा ऐपिसोड ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली,ठोकून काढा,हे विशाळगड प्रकरणा आगोदरच शिजवल केल हे सिध्द होत असच वाटत आहे.
अतिशय खेद जनक बाब आहे अशा विकृत लोकांना पाठीशी घालतात असे शिवभक्त म्हणणारे अतिरेकी लोकांना कठोर शिक्षा दिली पाहिजे.
हे फडणवीसांच्या फार्महाऊसवर मिळतील,पण त्यानीच पुरस्कृत केलेल्याना पकडणार कसे?
तू तिथं संडास साफ करायला आहे का ?
Tuza baap tikde sandas saaf kartoy 😂😂 @@Ladyfromassam
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी हे bjp वाले सरकार नीट चालू देणार नाहीत. मोदीची सत्ता जायला पाहिजे आधी.
त्यासाठी मविआ ला 200+ जागा द्याव्या लागतील
Barobar bollat aapan agadi satya ahe nahitar parat fodafod kartilach
बरोबर महाभकास आघाडी आहे त्यांना सगळे खोटं बोलून साधता येत आणि त्यात तुमच्या सारखे लोक खोटारड्यानं साथ देणार .
सर खूप आभारी निर्भिड पत्रकार आहात नाचपणा दाखवला
तुमच्या बोलण्यातून परस्तीथि किती भयावह होती ते अत्ता कळत आहे,खूप संवेदनशील पणे आपण हकीकत सर्वां समोर ठेवलाय,धन्यवाद.
तुम्ही खरे शिवभक्त आणि पुरोगामी महाराष्ट्र पुढे नेण्याची काम करतात
साहेब आम्हां साठी आपण एक ईश्वरी अवतार आहात. ईश्वरा कडे प्रार्थना आहे की आपल्या सारखी अनेक लोक ह्या जगात निर्माण कर. जय साई
त्याला पोलीसांचा खाक्या दाखवा लागते पन पोलीस त्यांच्या सोबत आहे
महाराष्ट्राचे आजचे सत्ताधीश दील्हीच्या सर्मुखत्यारानपुढे लोटांगण घालून आहेत अश्या लोकांना निर्वस्त्र करण्याचे काम आपण निर्भय पणे करत आहात त्या बद्दल धन्यवाद
सर आपल्या पत्रकारीतीला सलाम 🙏
अन्नाजी पंत मुळे असे होणारच या करिता जनता ने उठाव केला पाहिजे रवींद्र सर nice
हा कोल्हापूरचा आणि शिव - शाहूच्या
विचाराचा पराभव आहे .
UP zala ,JNU zala ,Delhi zala ata maharashtrat hyanchi anaitikta chAlu ahe 😢
मनोहर भिडे बरोबर ब्राह्मण किती आहेत आणि इतर जातिचे किती आहेत हे बघा
शिवभक्त नाहीत वो ते संघोटे आहेत.
अतिशय निर्भीड व नि: पक्षपाती.विवेचन. आपले अभिनंदन
आपले विश्लेषण आणि निष्कर्ष १०० टक्के सही आहेत.दाखवलेल्या धैर्याबद्दल अभिनंदन आणि आभार..! Keep it up.
पुरोगामी महाराष्ट्राची पुरती वाट लावली या bjp सरकारने त्याचा फटका येत्या विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच सामान्य जनता दिल्याशिवाय राहणार नाही
पुरोगामी महाराष्ट्रात मुसलमान संविधान की शरीया चे उत्तर काय देतात? हिंदू फक्त पुरोगामी की भेकड?
कितीही ओरड केली तरी कोणीही जागे होणार नाही, सत्तेचा गैर वापर
साहेब मला तुमच्या तोंडून शिवाजी राजे बोलतायत असे वाटू लागले.
सध्या महाराष्ट्रातली जनता शहाणी झालेली आहे हिंदू-मुस्लीम दंगे किती पेटवू देते बीजेपी वाले पेटणार नाहीत
पडवळ गेला असेल कोकणात गावाकडे.
महाराष्ट्रातील हिंदू ना ही नवीन संस्कृती कोण शिकवतय.
मनुवादी भट!आर.एस.एस.भाजप
नित्या कोंबडी चोर शिवाय कोण असणार
आता भाजपा नेत्यांना वोट देने बंद करा। महाराष्ट्रात दमदार नेते नाहीत, मोदी ने सर्व मोठे प्रोजेक्ट गुजरात मध्ये नेले म्हणून.माविआ ला समर्थन देने आवश्यक आहे। कांग्रेस पार्टी ला समर्थन देने जरूरी आहे।
अश्या लोकांचा निषेध निषेध निषेध
खूपच निंदनीय संतापजनक !
देवेंद्र फडणवीस आता पिसाळलेला आहे त्यांची भाषा अयोग्यच❤
खूप संतापजनक आहे. आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचा प्रवास कोणत्या दिशेने चालू आहे? याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार केला पाहिजे. राजकारण्यांकडून काही अपेक्षा नाही. जनतेनेच चांगले विचार घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे.
निवडणूक महाराष्ट्र व हरियाणा मध्ये, निधी बिहार आणि आंध्र प्रदेश ला.
खरंच शरम वाटते मराठी म्हणून घेण्याची. काय चाललंय. किळस वाटते आता
लवकरच देश गृहयुद्धाच्या मगरमीठीत सापडणार आहे हे निश्चित❗🙄
फडनिस शीदे पवार ने पैशाच्या मस्तीत महाराष्ट नासावला❤ याला टरबूज जबादार
मनोहर भिडेवर काहीच कारवाई होत नाही
स्वतंत्र महाराष्ट्राचा सर्वात अकार्यक्षम आणि अयशस्वी गृहमंत्री...
Sir u are awakening people. Thanks.
मस्त विश्लेषण।
अगदी प्रामाणिक आणि कोणाचाही
तमा न बाळगता आपण सत्य बोलता,
याचा खूप अभिमान वाटतो।
RSS & BJP चा जन्मच मुळात हिंसा करण्यासाठी झाला आहे. आणि मुंजेनी प्रभावित होऊन इटलीतील मुसोलिनीकडून फॅसिझमची दीक्षा घेतली आणि पोशाख उसना घेतला. हे स्वदेशी कसे?
ह्याला जबाबदार नागपूरचा अनाजी पंत आहे,
सर आजचे विश्लेषण .... मनाला चटका लावून गेले.... हाच का पुरोगामी महाराष्ट्र .😭
काय होणार आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं भवितव्य धोक्यात आहे😢
जबरदस्त
अशाप्रकारचं राजकारण आणि धर्मांधता निदान महाराष्ट्राने तरी अनुभवली नव्हती. ज्यांच्या राजकारणाचा पायाच मुळात धर्म आणि जातींवर आधारित आहे अशांकडून सामाजिक सौहार्दाची अपेक्षा करणं चुकीचं ठरतं. निवडणूका आल्या की अशा प्रकारांना ऊत येतो आणि सामान्य जनतेचं जगणं कठीण होऊन जातं.
ते शिवभक्त नव्हते त्यांची घोषणा जय भवानी जय शिवाजी आहे आणि शिवभक्त असं कृत्य कधी करणार नाही, जय महाराष्ट्र
शिंदे फडणवीस पवार महाराष्ट्राला खरोखरच कारणीभूत हे आहे त माझा नेतहात कोणीकडे साहेब महाराष्ट्राला नरकात ढकल आहात ❤❤ माझं महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा ❤
जय महाराष्ट्र साहेब. जय शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
Excellent truthful analysis and good job 👍👍👍👍👍👍👍
जनतेने यांना अर्ध ठोकलय अर्ध विधानसभेत ठोकतील, म्हणजे विषयच संपला .