विना नांगरणी शेतीचे संपूर्ण तंत्र दीपक जोशींकडून समजून घ्या | Pratap Chiplunkar | Shivar News 24
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2021
- विना नांगरणी शेतीचे संपूर्ण तंत्र दीपक जोशींकडून समजून घ्या | Pratap Chiplunkar | Shivar News 24
प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी हे औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव (ता. पैठण) येथे विना नांगरणी तंत्राने शेती करतात. विना नांगरणी तंत्राची शेती म्हणजेच पिकांमधील गवत न कापता तसेच ठेवणे. शेताचा खर्च कमी झाल्याने दीपक जोशी यांनी जे पीक घेतले त्यात फायदा झाला. यासंदर्भात शेतकरी दीपक जोशी यांची शिवार न्यूज 24 ने घेतलेली विशेष मुलाखत जरूर बघा.
#दीपकजोशीदेवगाव
#shivarnews24
#agriculture
#विनानांगरणीशेती
#deepakjoshidevgaon
#agriculture
#Farmer
जोशी साहेब तुमचं म्हणणं आम्हाला पटलं मस्त योग्य बोलला तुम्ही आणि अनुभव घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी मस्त खूप छान योग्य मार्गदर्शन 👍👍
जोशी साहेब तुमचा अनुभव व कार्य श्रेष्ठ आहे, तुम्ही आम्हाला खुपच छान मार्गदर्शन केले आहे
निसर्ग निर्मितीचा रक्षण केले पाहिजे
1tte
जोशी साहेब आपण निरिक्षण करता, जोखीम घेता व अनुभवाने शेतीत वाटचाल करता you are great 🙏
जोशी काकांनी चांगली शेती केली आहे पण काहींना पटनार नाही मी या पध्दतीने शेती करनार आहे.
खरोखर जोशीसाहेब आत्मीयतेने सांगत सांगत आहेत शेती समृद्ध झाली तरच शेतकरी समृद्ध होईल
खूपच चागले विचार आहेत सर.
श्री जोशी सर आपण फारच छान आणि उपयुक्त असे मार्गदर्शन केलेले आहे . शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे हे अगदी खरं आहे . आपण दरवर्षी शेतीत निरनिराळे प्रयोग करुन आपले अनुभव आमच्या साठी शेअर करतात त्याबद्दल धन्यवाद . आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे . बिना नांगरटीची शेती याविषयीचे व्हिडिओ पाठवावेत ही विनंती .
खूप छान सर शेतकऱ्यांनी खरोखर प्रयोगशील असले पाहिजे.
अतिशय भारी वाटतंय जोशी काका तुमची माहिती आईकलिकि ,तुम्हाला भेटण्याची विच्छा आहे एक वेळ खरोखर भेटेन
बाकी जण सांगता कि टन नाशक मारल्याने जमीन खराब होते नक्की काय समजावे परंतू मी जोशी सरांशी सहमत आहे
एकदम छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद
जोसी बांधव शेतकर्यांचे हिताचे सर्व निर्णय योग्य आहे शेतकरी संपावर सुध्दा शेती उद्योग घाट्यात नाही जाणार शेती उत्पादन सुध्दा समतोलपणा राहील आतीरिक्त नाही होनार
परखड मत व्यक्त केले. रोख ठोक बोलले. अगदी बरोबर बोलले साहेब. पटलं तुमच मत. 🙏
Khup chan dhannyawad
अतीसुदंर..!🙏..
खूपच छान माहिती मिळाली सर
VDO काढल्यास कल्पना अगदी स्पष्ट होईल
सुंदर सर ,,🙏🙏
चिपळूणकर sir che book wachle hote tich technology practical pahla chaan watle sundar zero till farming..
waad karun fayda nahi kadak salla dila dhanywad..
khup sundar hushar manus saheb ji
जोशीसाहेब नमस्कार, आपणाकडून कोरडवाहु हरभरा पेरणी चे पुर्ण व्यवस्थापन पाहीजे आपणास विनंती की आपण पुर्ण माहीती आधारीत विडीयो टाकावा युट्युबवर.
जबरदस्त
Bahut badiya
Great one sir ji.
सुपर
जय श्रीहरी जोशी आण्णा.
अनुभव खूप छान सांगितलंत.
जय जवान.
जय किसान.
Very 👍
Krushi ahaat sir.
VDO द्वारे तंत्र , knowledge द्या । त्या त्या वेळी VDO काढा
विना नांगरणी केली तर बुरशीचे प्रमाण वाढेल की नाही
👍
फुलपाखरे किडींची/ अळीची कोषानंतरची अवस्था आहे. आपल्याला शेतीसाठी फुलपाखरे नको मधमाशी पाहिजे..
sir.tomhi great ahe
जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली
Great 👍
Nicely explained the importance of basic approach of farming.
My best wishes for your upcoming experiments Sir. 🙏
🌹
Shan Ahe
Ok
👌👌👌🙏🙏🙏
I donot nagarni my farm.. This is true.
जोशी सर 👌👌🙏🙏
🙏🙏🙏👍🎊
Aplya Shetkari swabhimanas salaam.
सर एकरी एनारा खर्च व नफा तसेच फुलपाखरू तसेच तना विषयी अजून माहिती द्या
Ratna shirsath aurangabad
धरणाची पाणी पातळी फारच खालावली आहे खरच याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे
पिकाच्या मुळाशी असलेले तन काढायचे का सर
आपल्या पीकाकडे बघीतले तर उत्तमोत्तम पीक क्वालिटी दिसते.
काळी आई माणसाची भूक भगवेन पण हाव नाही
तन जागेवर कुजून जमिनीत नैसर्गिक ऊर्जा तयार होती
मधल्या पटीत (3 फुटात) ताग् पेरला तर चालेल का ? तिळ ने करब वाढतो ।
The weeds always do competition with main crops and hence it's necessary to uproot or destroy when they are small. The weeds always take away the compost and other fertilizers given to main crops and become competitors to main crops and hence it's necessary to destroy them in time. Some times the diseases and insects of weeds spread on the main crops and hence necessary to destroy. The water given to main crops shared by weeds and hence necessary to destroy them in time. The weeds are not supposed to be the good friends of main crops so far on the other hand microbes and ganduls are really proved to be good friends of main crops.
19:07
Draksh baget karta yete ka?
व्यासंगी शेतकरी , सुपीक जमीन निर्मितिकडे ।
Joshi saheb tumhi u tube war mahiti denyapeksha aatta pasun payi chalat sampurn maharashtra phirun mahiti dhya phayada hoeel dhanyawad
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
काय तरी सांगतोय हा जोशी कीटकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करतोय हा
Uttam narwade
Saheb apan shetat kastha kelay ka amhala asha vatatay
सर फोन नंबर पाहिजे सर
दर तिसऱ्या वर्षी तीन फाळ नांगरणी मार्च, एप्रिल महिन्यातआवश्यक असते, रब्बी पिके घेण्यापूर्वी पंजी करून रोटर करावे.
अगदी बरोबर आहे
Joshi saheb tumhi phone no ka det nahi. Sare bakwas aahe. Tumhi mandir madhe jaoon gganta wajwat basa . Sheti karache year nahi.
Joshi saheb tumachi bayko katar waparte ka. 150 yr che sangata tumache yr kay
कोरडवाहू साठी यांचा उपयोग
होईल कां . माहिती द्यावी ही विनंती .
Fulpakhre kashala ali nirman karnyasathi ka
सर glyfhoset किती वापर करावा १५ लिटर ला
१००मिली
Saheb apla ujva hat ka uthat nahi apan davach hat ka uchalat nahi aple kay sharerik adchan ahe ka
Ujava hath ka uchalat nahi amcha gairr samaz kadha pl
तण काढून मल्चिंग केलं तर त्याचं बी पडून पुन्हा तण वाढेल...याला उपाय काय ?
Bee yenachya agodhar tan kadha
Kharch ani utpanna sangat nahit
दीपक जोशी सरांचा नंबर काय आहे?
It's high time that Govt must stop all subsidies given to farmers. Because inreality subsidy goes in the pockets of Dealers.As soon as subsidy declares rates of equipments goes up.
Joshijee is 100%correct that farmers are not Baggers.
Let's bring change by our own experiments in fields and share the experience.
Grow and let Grow.
Jai kissan.
Lokala yedyat kadhu naka
Tumch pik kay khup changla nahi
Kashala murkhanchy Nadi lagta maru dya hya darudyana
उत्पन्न किती मिलते या प्लॉट मधे नक्की सांगा
खर्च जास्त उत्पन्न कमी
विना नांगरणी कांदा पिक घेतां येईल का
सर
अतिशय वंदनीय कार्य आहे.
आपला नंबर पाहीजे
हा माणूस लोकांनां मुर्ख समजतो न नांगरता शेती शक्य नाही
Nahi mi keliye bina nangrni sheti
अहो दादा गेली 5 वर्ष मी..न..नांगरता ऊस पिकवतो.....70 ते 75 टन ऊस पिकतो
dipak joshi sir yaancha mo. no. Dya
हे यू टूब वर व्ही डी ओ टाकणारे लोक स्वतः चा मोबाईल नंबर कधीही देत नाहीत.
तुला कशालं पाहिजे रे नंबर बाळ्या!
सालं चिरकुट स्वतः च्या नावा पुढ साहेब लावून घेऊन रायला.
खुप छान
यांचा नंबर द्या
फार छान