करकरेंना लागलेली गोळी कुठल्या मेकची होती पाकिस्तान मेड होती की भारत मेड होती हे वकिलसाहेबांनी लपवलय देशापासून त्याचेच बक्षिस म्हणून त्यांना मिळालेली ही उमेदवारी आहे.
आज हेमंत करकरे जिवंत असते, तर आर.एस.एस.ने आजपर्यंत किती बॉम्बस्फोट केले ते जगजाहीर झाले असते.खरच जर मुसलमान बॉम्बस्फोट करत होते, तर या 10 वर्षात एकही बॉम्बस्फोट झालेला नाही.थोडे विचार करा ,डोके खाजवा आतापर्यंत केलेल बॉम्बस्फोट कोणी केले ते लक्षात येईल.
@@vishalvarhade2061pakisthanla kaahi mahatwachei maahiti pune madhun eka RSS walyane purawaleli RSS CHA MAANUS HOTA KON RSS CHA MAANUS HO HINDU HOTA AANI BRAAMHAN HOTA
कायम z प्लस सिक्युरिटी मध्ये राहणारे वकील साहेब सामान्य लोकांचे प्रश्न कसे सोडविणार...अन् त्यांची भेट सहजच होणार का ? की एखादी केस घेऊन गेल्यावरच भेट होईल ....सर्व माझ्या शंका आहेत
झेड प्लस सुरक्षा असणाऱ्या माणसाला सामान्य नागरिक भेटू शकणार नाहीत, मग त्यांच्या समस्यांवर तोडगा कोण काढणार ? म्हणजेच जनतेची कामे कशी होणार हा खरा प्रश्न आहे. मग अशा उमेदवारास निवडून देऊन काय फायदा ? त्यापेक्षा, सर्व थरातील नागरिकांमध्ये व्यक्तीशः जाऊन , उतरून लोकांच्या गरजा लक्षात घेऊन काम करणारे उमेदवार निवडून देणेच योग्य आहे. उदाहरण द्यायचे झाले तर... पुण्याचे लोकप्रिय उमेदवार श्री. वसंत (तात्या) मोरे.
निकम साहेब म्हणून काम हा भामटा आहे करकरे साळसकर होंबळे ह्याची केस ह्याच भामटय़ांने कमजोर केली हा बीजेपी आर एस एस चा रेबीज झालेला कुत्रा आहे ह्याला पाडले पाहिजे.
फार छान विश्लेषण! बिर्याणी फेम एडवोकेट उज्वल निकम यांना सांगायचे आहे की... तुमच्या प्रचारास येणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा बिर्याणी खायला घालत जा . धन्यवाद😎
हिन्दू संस्कृति मधे कधीही उपकाराची परतफेड विचार हीन। पण निकमा नी संघ सेवा बजावताना सरकारशी नमकहरामी केली। कित्येक वर्ष सरकारी सुविधा उपभोग घेवुनी पचवल्या। नितीमत्ता कुठे गेली। लबाड़। भाजपा उमेदवारी आश्चर्य नाही। ब्रजभूषण, सेंगर असे अनेक भाजपा चे आदर्श
यांना वकील म्हणणे मला पटत नाही. कारण ते जे काही बोलतात ते गोलमाल असते, निरस व त्यांना नक्की काय सांगायचे आहे ते शेवटपर्यंत कळत नाही. तोंडपाठ केलेल्या भाषणासारखे बोलत असतात. निकम यांना निवडणुकीत पाडणे हेच आता त्या मतदार संघातील देशप्रेमी जनतेचे कर्तव्य आहे. जय महाराष्ट्र.
पण सर २६/११ आठवले की ग्रृहमंत्री पाटील यांनी केलेली फॅशन परेड आणि मीडिया ला कमांडो नीघालेत आदी माहिती दिली आणि बरखाने आणि ndtv ने थेट प्रक्षेपण केले हे ही आठवते यांच्या वरही कारवाई नाही झाली.
सर अशा संघ विचारी व अंधभक्त्तांचा बुरखा फाडण्यासाठी आपले व्हिडीओ, आपले विचार फार मोलाचे कार्य करतात. हे कार्य लोकसभा निवडणुकीत फार उपयोगी आहे. तुमच्या या कार्याला आमचा कायम पाठिंबा मिळेल.
The Total MVA should yet together and have a Massive Campaign exposing the TRUTH. Earlier this was a Congress belt.Rahul should Also participate. Being a Cosmopolitan Area the People will decide who they Want.
उज्वल निकमला वाटते मी निवडून येणार त्याला जेव्हा विश्लेषणाला बोलवत होती तेव्हाच त्याचे रंग कळालेले आणि त्यांनी आता उद्योग केलेला आहे त्याला कळेल जनतेने निवडून कसे घ्यायचे ते
दोन्ही बाजूंच्या वकिलांनी प्रामाणिकपणे कोर्टाला फक्त निस्पृहपणे न्यायदानाच्या कामी मदत करायची असते. परंतू हे गृहस्थ ऐनकेन प्रकारेण आरोपीला शिक्षादेण्यासाठी खोटे पुरावे जमा करीत असत.
मन अगदी वीष्षण होते हे सर्व ऐकल्यावर 😭😭😭, आम्ही सामान्य आमची कींमत राजकारणी , मोठे सरकारी अधिकारी हे मोठे वकील यांच्या लेखी काही नाही. तुमच्या मागे झुंड नसेल तर तुम्हाला न्याय नाही या देशात.
अजमल कसाब केसपासून निकम जनतेत सहानुभूतीपूर्वक वातावरण निर्माण झाले.पण शिंदे-फडणवीस सरकार बाबत त्यांनी ज्या कोलांटउड्या मारल्या तेव्हापासून ते भाजपचा सुपारीवाला आहे उघड होऊ लागला.आता तर पूर्ण उघडे पडले.
मी स्वतः वकील आहे पण यांच्या सारखा वकील नाही. हा व्यक्ती धूर्त आहे. तुम्ही म्हटल्या प्रमाणे हा फक्त सोप्या केसेस घेतो. ज्यात याला काहीच करायची गरजच उरत नाही. यांच्यासारखे वकील वकीलीवर काळीमा आहे.
उज्ज्वल निकम कसाब बिर्याणी बाबत मी खोटं बोललो हे BJP चे सरकार आल्यानंतर सांगत आहे याचा अर्थ जनता जाणून आहे. हा निकम सुरुवातीपासून BJP चा दलाल असल्याचं यानं स्वतःच सिध्द केले आहे.....
धन्यवाद पोखरकरजी,तुमचा आजचा विषय माझे राजकीय गुरु स्वर्गीय भाऊ साळस्कर यानी मला सांगितला होता.आज त्या विषयाची उजळणी होऊन शिक्कामोर्तब झाले व खात्री पटली.धन्यवाद.
मुसरीफ साहेबांच्या गंभीर मुद्यावर आतापर्यन्त कोणीही बोट ठेवलेले नाही .साध्या साध्या केसेस मधे कोर्टात जाणारे लोक आजून तरी गप्प का आहेत.कारण कोर्टात गेल्यावर सर्व शहानिशा होईल व पितल उघडे पडेल, म्हणून आजून कोणि त्यावर बोट ठेवलेले नाही.धन्यवाद सर चांगला मुद्दा घेतला निर्भिड पत्रकारिते बद्दल परत एकदा धन्यवाद 🙏🙏🙏
असे अनेक सरकारी अधिकारी जनतेच्या पैशावर बिजेपी आरएसएस ची चाकरी करत आहेत
Right 👍
हरामी निकम
महत्वाचे म्हणजे संघी आतंकवाद्यांनी केलेले स्फोट यांनी लपवले हे भयंकर आहे!
त्या मधे ब्राह्मण जास्तीत जास्त आहेत भारतदेशात.
होणा नक्षलवादी तर भरून आहे
वाटलंच होतं, पक्ष फोडीवर सुप्रीम कोर्टाच्या निष्कर्षावर बोलताना या माणसाचा कल दिसून आला होता,तो आता खरा ठरला
इतका मोठा झालेला मानुस भरपूर पैसा कमावलेला असतांना चैकीच्या निर्माणयाने बदमान होत आहे
करकरेंना लागलेली गोळी कुठल्या मेकची होती पाकिस्तान मेड होती की भारत मेड होती हे वकिलसाहेबांनी लपवलय देशापासून त्याचेच बक्षिस म्हणून त्यांना मिळालेली ही उमेदवारी आहे.
Who killed Karkare?
करकरे नाही,करकरे साहेब म्हणा,त्याच्या जवळ Rss ban करण्याचे पुरावे होते.❤
Absolutely rgt, Honest Ani sincere, persons Ani shaheed lokanche naav Respectfully ghyacha , good advice
कायरे भाडव्या करकरे साहेब बोल.लाज watve का?
😢😢😮
आज हेमंत करकरे जिवंत असते, तर आर.एस.एस.ने आजपर्यंत किती बॉम्बस्फोट केले ते जगजाहीर झाले असते.खरच जर मुसलमान बॉम्बस्फोट करत होते, तर या 10 वर्षात एकही बॉम्बस्फोट झालेला नाही.थोडे विचार करा ,डोके खाजवा आतापर्यंत केलेल बॉम्बस्फोट कोणी केले ते लक्षात येईल.
Dharmsatta sni rajsatta ani ekunach sarv sattadhish vhayache asate , mhanun deshat atank i krutye karattahatat,ani ispit sadhya zhale ki ,tijorya bharanyat , ghumanya firnyat,hotelling adhya aiyashit dang hotat.
कंगना राणावत हिच्या बरोबर निकमाना पद्मश्री पुरस्कार सरकारने दिला तेंव्हाच निकम कोणत्या विचाराचे आहेत हे कळाले होते.
😂😂😂👌
बरोबर 👍
💙💙कबुतर फड फड कर रहा हैं
@@varshajoshi651 सदर Comment, Replies वाचून तुमची होणारी तडफड ही तुमच्या Reply वरूनच लक्षात येतंय. 😂
😂😂😂😂
निकम हा प्राणी निकम्मा आहे, ४ जानेवारीला निकम साहेबांना समजेल की आपण किती घोडचूक केली आहे.
पोपट.., पोपट.., खातो का पेरूची फोड.., पण बोलतोस मिटू मिटू गोड..!😂😢😮😅
4 June la
4/1 or 4/6
Sorry 4/6
याच निकम ने निर्दोष अजमल कसाबला फाशीची शिक्षा दिली होती.
पाकिस्तान नक्की बदला घेणार.
हा संघी पाडलाच पाहिजे
आर एस एस मद्धे ७१% दलीत आहेत.
जोपर्यंत आर एस एस नष्ट होत नाही तोपर्यंत पाकिस्तान भारतावर कब्जा करू शकत नाही.
पाडा नाही.... गाडा
महत्वाचे म्हणजे संघी आतंकवाद्यांनी केलेले स्फोट यांनी लपवले हे भयंकर आहे!
संधी साधू पडलच पाहिजे
हे बहूजन समाजाला न्याय देणार का!
ॲड.निकम यांची थोडी फार झाकलेली इज्जत होती.
आता तर कायमची गेली. निवडणूक जिंकणे असंभव..
85%avaidh engrajurde vaiyaktik swarthasathi tyaka nivdun anun bharatat bhakkam tal thokun ,apalyasathiche kayde pass karun ghetil anakhihi ,"o yeisto " gilayala !
हेमंत करकरे साहेब,संजीव भट हे ब्राम्हण असतील पण ते ब्राम्हणवादी नव्हते,त्यांना अनुक्रमे Rss आणी फेकु साहेबांनी संपविले.❤
बर झाल कसाब पकडला नाहीतर मुंबई वर हल्ला हिंदूनी केला अस म्हणले असते तुम्ही
@@vishalvarhade2061pulwaama hamala kay aahe
@@vishalvarhade2061pakisthanla kaahi mahatwachei maahiti pune madhun eka RSS walyane purawaleli
RSS CHA MAANUS HOTA KON RSS CHA MAANUS HO HINDU HOTA AANI BRAAMHAN HOTA
प्रदीप कुरुलकर आणि RSS आणि डिफेन्स. Pulwama attack साठी 400ख चे RDX chi गाडी 8दिवस फिरत होती. पाकिस्तान चे electoral bonds आणि बरेच काही
निर्दोष अजमल कसाब या उज्वल निकम मुळे फाशी गेला.
महाराष्ट्रात दोन वर्षापूर्वी घडलेल्या नाट्यात उज्वल निकम यांनी कोषारी, शिंदे यांची बाजू कशी योग्य आहे हे पटवून सांगत होते..जे घटनाबाह्य होते.
हा केवळ बोलबच्चन साधारण वकिल आहे.वशिला लाऊन झालेला सरकारी वकील आहे. खासदार होण्याचं स्वप्न पूर्ण होण्याचा संभव नाही.
Maratha manus jar bhaturdya tuturdya ingrajurdyala kahi amishane vash hot asel tar to fakt vakilach rahil ani nyayadhish ,sorry , jastit jast annyayadhish engrajurdech nyayadhushache padavar virajman hotil.mulnivasiyano , lakshmila alakshmi hou deta naye.konachyahi dandukeshahila bhik ghalu naka.
Engragurdya avaidh prajatina ase paliv , rakhiv hatache ekje ,havech asatat ! Avaidh karatyani bharatashi bharatiyanshi beimani jeli tar toch tyancha nishana asato.oan bhartiy mulnivadi adnav lavanara ase vagato ?
@@aparnakothawale3376 तपासून घे कुठल्या प्रजाती पासून निर्मिती झाली आहे.तुला मिरची लागायचे विशेष कारण दिसतंय.
निकमला मी खूप जवळून पाहिले आहे ह्यांना फक्त मोठेपणा मिरव्याचा असतो एक नंबरचा मतलबी आणि स्वार्थी माणूस आहे
100% barobar
Ha aaikadun avaidh ingrajurda ahe ka jat gatanmahil?
याचा म्हेवण्यान जो कोल्हापूरचा महापौर होता त्यानं याला वशिला लाऊन सरकारी वकील बनवला.
इंदिरा गांधी हत्या प्रकरणी सुद्धा निकम यानी इंदिरा गांधी यांच्या हत्त्याराला सपोर्ट दिला होता.
लोकसभेत भाजपा चे विशेष वकील
म्हणून नेमणूक व्हावी या साठी धडपड आहे.
जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉❤❤
जेंव्हा मिंधे नी सरकार पाडल त्या वेळी सर्वात प्रथम मिंधे ह्या निकम्याला भेटला कायदेशीर सल्ला घेऊन मग कार्टात गेला 😮
हा सामान्य माणसाला भेटु शकत नाही निकम 100%आपटणार
मित्रानो हि जवाबदारी तुम्हा मुंबई करांची जवाबदारी आहे निकम हा जेव्हां बोलतो तेव्हा रेटून खोटे बोलतो काही झलेतारी हा वकील मोदी भक्त आहे
हा निकम खरेच मराठा आहे का,असेल तर हा संघात कसा गेला हा गहन प्रश्न राष्ट्र प्रेमी नागरिकाला पडलेला आहे,
हा निकम फारच कट कारस्थाने करणारा खोटारडा माणूस आहे,
याची अनामत रक्कम निवडणुकीत जप्त होण्याची दाट शक्यता आहे.
खोटारडा वकील 2:31
Aptala pahije… ha pakistan madhe Jadav la anayela gela hota kay zale..?
सरकारी केसेस चालविण्यासाठी भरपूर रक्कम निकम यांना देण्यात आली आहे.त्यामुळे त्यांना पद्मश्री प्रदान करण्याची आवश्यकता नव्हती.
कुठलया निर्दोष गरीब शेतकरी कामगार, सामान्य जनते चे केस घेतो निकम? कसला पद्मश्री तेला द्यायच?
परखड विश्लेषण निकम चा मुखवटा गळुन पडला
Me yana deshacha proud sampat hote.
@@kanchanpawar7881 ब्राम्हणवाद वेगवेगळ्या प्रकारे समोर येतो
निवडणूकी साठी उभा राहिल्या मुळे ह्यांच्या विषयी बऱ्याच गोष्टी उजेडात आल्या
काळया कोटाच्या आत खाकी चङ्डी आहे एकंदरीत😂 1:00
😂
बरोबर
निकम यांच खासदारकीच स्वप्न पूर्ण होणार नाही ते छुपे रूस्तम मनुवादी आहेत आपण खुप सुंदर विश्लेषण करुन जनते समोर उजागर केल सर धन्यवाद 🎉🎉
सप्रेम नमस्कार.
अतिशय स्पष्टपणे मुद्दे मांडले जातात.
विशेष म्हणजे वास्तव व्यक्त होतात.
सर वांचीतचे लोकसभेचे आयपीएस अधिकारी यांची उमेदवारी reject करतात आणि निकम ची उमेदवारी योग्य कशी त्या बदल जरा सांगा
तुमचे बोलणं अतिशय संयत असत आणि अत्यंत जबाबदारीच सादरीकरण हे आताच्या ईतर मेडीया च्या तुलनेत वैशिष्ठ पुर्ण असते . तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!!
कंगना ,निकम , राणावत, ब्रुज भूषण,संजय राठोड, रेवंना, असे अग्निविर खूप आहेत
कायम z प्लस सिक्युरिटी मध्ये राहणारे वकील साहेब सामान्य लोकांचे प्रश्न कसे सोडविणार...अन् त्यांची भेट सहजच होणार का ? की एखादी केस घेऊन गेल्यावरच भेट होईल ....सर्व माझ्या शंका आहेत
झेड प्लस सुरक्षा असणाऱ्या माणसाला सामान्य नागरिक भेटू शकणार नाहीत, मग त्यांच्या समस्यांवर तोडगा कोण काढणार ? म्हणजेच जनतेची कामे कशी होणार हा खरा प्रश्न आहे. मग अशा उमेदवारास निवडून देऊन काय फायदा ? त्यापेक्षा, सर्व थरातील नागरिकांमध्ये व्यक्तीशः जाऊन , उतरून लोकांच्या गरजा लक्षात घेऊन काम करणारे उमेदवार निवडून देणेच योग्य आहे. उदाहरण द्यायचे झाले तर... पुण्याचे लोकप्रिय उमेदवार श्री. वसंत (तात्या) मोरे.
उमेदवारी मिळाली महणजे निवडून आले असू होत नाही.
हा नशिबाने वकील झालाय, ह्याच्या कडे वकिलीचा परफोरमंस Performance कुठंय??
असेच वकील सरकारचे चरण पकडून गोलमाल वकीली करून करून रहातात
हा मतलबी माणूस आहे यांना निवडणूकीत उमेदवारी देवून चांग भलं केल आहे तरी याना पाडा
मुंबई तील सर्व उमेदवार महाविकास आघाडीचे निवडुन आणावे ही सर्व मुंबईकरांना विनंती.🙏
करकरे यांना खलास करण्यासाठीच प्लॅन आखला होता
28 कोटी पर्यंत मालमत्ता असताना कशाला हवा हव्यास हयाला पण आपटणार .
कागदोपत्री पण बेनामी किती तरी कोटी ची आहे
Baap re... Sarkari vakilachi income 28koti😮.
निकम पडला पाहिजे , हेच देशाच्या हिताचे आहे.
Lokanni hyala matdan karuch naye
निकम यांना काही गरज नव्हती निवडणुकीला उभे राहण्याची, उलट प्रतिष्ठा कमी झाली आहे. हे वकील साहेबांना समजायला हवे होते, असो पाहुया होईल ते.
निकम साहेब म्हणून काम हा भामटा आहे करकरे साळसकर होंबळे ह्याची केस ह्याच भामटय़ांने कमजोर केली हा बीजेपी आर एस एस चा रेबीज झालेला कुत्रा आहे ह्याला पाडले पाहिजे.
Agadi barobar
पडणे काय असते ते 4जुन ला कळेल. मग त्यांना राजकीय श्रेत्र काय असते ते.
😂😂😂😂
फार छान विश्लेषण!
बिर्याणी फेम एडवोकेट उज्वल निकम यांना सांगायचे आहे की... तुमच्या प्रचारास येणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा बिर्याणी खायला घालत जा . धन्यवाद😎
याच डिपॉजिट जप्त कस होईल असं मतदान करा
निकम हे ह्या निवडणुकीत पूर्ण निकामी होणार आहे.
खुप छान विश्लेषण,सर.
हिन्दू संस्कृति मधे कधीही उपकाराची परतफेड विचार हीन। पण निकमा नी संघ सेवा बजावताना सरकारशी नमकहरामी केली। कित्येक वर्ष सरकारी सुविधा उपभोग घेवुनी पचवल्या। नितीमत्ता कुठे गेली। लबाड़। भाजपा उमेदवारी आश्चर्य नाही। ब्रजभूषण, सेंगर असे अनेक भाजपा चे आदर्श
खैरलांजी हत्याकांड केस मधी कशी मती खाल्ली ते पण सांगा
वस्तुनिष्ठ विश्लेशन असत तूमच
खूप खूप च छान विश्लेषण आहे
म्हणूनच आम्ही संघ विचारसरणीला घोडे लावतो....
खैरलांजी प्रकरणात सरकारी वकील म्हणून निकम यांनी किती प्रामाणिकपणे काम केलं याचा अंदाज आपण आता लावू शकतो.
यांना वकील म्हणणे मला पटत नाही. कारण ते जे काही बोलतात ते गोलमाल असते, निरस व त्यांना नक्की काय सांगायचे आहे ते शेवटपर्यंत कळत नाही. तोंडपाठ केलेल्या भाषणासारखे बोलत असतात. निकम यांना निवडणुकीत पाडणे हेच आता त्या मतदार संघातील देशप्रेमी जनतेचे कर्तव्य आहे. जय महाराष्ट्र.
उत्तरमध्य मुंबईचे मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.
म्हणजे पक्के राष्ट्र भक्त प्रामाणिक नैतिक मूल्य असलेले हेमंत करकरे यांच्या हत्येत हे सर्व सामील आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष .
खरा चेहरा उघड़ झाले।
पण सर २६/११ आठवले की ग्रृहमंत्री पाटील यांनी केलेली फॅशन परेड आणि मीडिया ला कमांडो नीघालेत आदी माहिती दिली आणि बरखाने आणि ndtv ने थेट प्रक्षेपण केले हे ही आठवते यांच्या वरही कारवाई नाही झाली.
जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
हा निवडणूक जिंकणार नाही.
याना नुसत पाडु नका; तर डिपॉझिट जप्त करा. ॥जय महाराष्ट्र॥
दादा अभिनंदन खुप छान विश्लेषण व सविस्तर माहिती दिल्या बद्दल जनता जागृत झाली आहे ,यान्ना बरोबर जागा दाखवतील ,
पोखरकर साहेब जय महाराष्ट्र ❤
डिपाॅझीट जप्त करून मतदारांनी निवडणुकीत यांना पाडायला पाहिजे.
स्वर्गीय हेमंत करकरे यांच्या मृत्यु ची सखोल चौकशी झालीच पाहिजे, या संधी ब्राह्मनाची चौकशी पण व्हावी.
उत्तर मुंबईतील सुज्ञ मतदार नक्कीच मत देणार नाहीत हे एकमेव उदाहरण आहे आधी तिकिट मग पक्ष प्रवेश
सर अशा संघ विचारी व अंधभक्त्तांचा बुरखा फाडण्यासाठी आपले व्हिडीओ, आपले विचार फार मोलाचे कार्य करतात. हे कार्य लोकसभा निवडणुकीत फार उपयोगी आहे. तुमच्या या कार्याला आमचा कायम पाठिंबा मिळेल.
तुमचं विवेचन छान असतं सर .proud of you
सुज्ञ नागरिकांना हि महत्त्वाची बातमी दिल्याबदल धन्यवाद नागरीक यांवर विचार करून योग्य तो निर्णय घेऊन मतदान करतील असा विश्वास वाटतो.
याला पहिला पाडा
The Total MVA should yet together and have a Massive Campaign exposing the TRUTH. Earlier this was a Congress belt.Rahul should Also participate. Being a Cosmopolitan Area the People will decide who they Want.
बिनचूक विश्लेषण
उज्वल निकमला वाटते मी निवडून येणार त्याला जेव्हा विश्लेषणाला बोलवत होती तेव्हाच त्याचे रंग कळालेले आणि त्यांनी आता उद्योग केलेला आहे त्याला कळेल जनतेने निवडून कसे घ्यायचे ते
दोन्ही बाजूंच्या वकिलांनी प्रामाणिकपणे कोर्टाला फक्त निस्पृहपणे न्यायदानाच्या कामी मदत करायची असते. परंतू हे गृहस्थ ऐनकेन प्रकारेण आरोपीला शिक्षादेण्यासाठी खोटे पुरावे जमा करीत असत.
याला नाथुरामी ला पांडवांची पाहिजे! सत्तेच्या माध्यमातून काही तुकडा मिळेल अशी त्याची भाबडी अपेक्षा असू शकते!
माझा जन्म हनुमान जयंतीला झाला असा हा संधीसाधू म्हणतो . तेव्हा मतदारानी येणाऱ्या 20 तारखेला वर्षा गायकवाड याना मतदान करून ह्या निकम्याचा हनुमान करा .
छान विश्लेषण 👍🏻
दोनटपेबोलनबरेचवेळादीसतहोतीवाटत
हा पडणार नक्की
Ujjwal Nikam jite to Bhi Kya Jhanda Karenge
छुपा रुस्तम
Khup chhan mahiti dili Sir
यांनी राजकारणत यायला नको होते
याचा खरा चेहरा लोकांना आता समजला. याला उमेदवारीचे बक्षीस मिळाले.
लोक जागा दाखवून देतील निकम यांना.
मन अगदी वीष्षण होते हे सर्व ऐकल्यावर 😭😭😭, आम्ही सामान्य आमची कींमत राजकारणी , मोठे सरकारी अधिकारी हे मोठे वकील यांच्या लेखी काही नाही. तुमच्या मागे झुंड नसेल तर तुम्हाला न्याय नाही या देशात.
उपकार म्हणाण्या पेक्षा अशी मानसिक गुलामगिरी करणाऱ्यांना आपल्या कडे आणणे हे b. J.p च धोरणच आहे .
सर तुम्ही एकदम सत्य व बरोबर बोलत आहे.
अजमल कसाब केसपासून निकम जनतेत सहानुभूतीपूर्वक वातावरण निर्माण झाले.पण शिंदे-फडणवीस सरकार बाबत त्यांनी ज्या कोलांटउड्या मारल्या तेव्हापासून ते भाजपचा सुपारीवाला आहे उघड होऊ लागला.आता तर पूर्ण उघडे पडले.
Very good sir
मी स्वतः वकील आहे पण यांच्या सारखा वकील नाही.
हा व्यक्ती धूर्त आहे.
तुम्ही म्हटल्या प्रमाणे हा फक्त सोप्या केसेस घेतो. ज्यात याला काहीच करायची गरजच उरत नाही.
यांच्यासारखे वकील वकीलीवर काळीमा आहे.
करकरे यांना कोणी मारले?याची चौकशी करा.सत्य उघड करावे ही विनंती.
हु किल्ड करकरे ले.मुश्रीफ व टु द लास्ट बुलेट ले.विनिता कामटे ही दोन्ही पुस्तके वाचल्यावर RSS पार नागडे झालेले लक्षात येते
उज्ज्वल निकम कसाब बिर्याणी बाबत मी खोटं बोललो हे BJP चे सरकार आल्यानंतर सांगत आहे याचा अर्थ जनता जाणून आहे. हा निकम सुरुवातीपासून BJP चा दलाल असल्याचं यानं स्वतःच सिध्द केले आहे.....
धन्यवाद पोखरकरजी,तुमचा आजचा विषय माझे राजकीय गुरु स्वर्गीय भाऊ साळस्कर यानी मला सांगितला होता.आज त्या विषयाची उजळणी होऊन शिक्कामोर्तब झाले व खात्री पटली.धन्यवाद.
🙏
नि काम म्हणजे निकम हे नक्कीच पडणार
Nikam' s loss will be a big 🙏Shradhanjali to Braveheart Hemant Karkare!
राष्ट्राच्या प्रगतीतील मुख्य अडथळा व सगळ्या राष्ट्रीय व सामाजीक समस्यांच एकमेव मूळ कारण म्हणजे संघ .
मला आधीच माहीती होता हा भामटा आहे म्हनुन कारण हयानी खैरलांजीत मायघाले पणा च केलता
Ek Numberacha Labad ,Bolghewada Aani Swarthi Manus.
Nicely analysis Mr pokharkar sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate
Ley us come together to fight against the BJP and RSS government - Jai Bhim Jai Bharat
१००,%अचूक विश्लेषण 👍🙏🙏
मुसरीफ साहेबांच्या गंभीर मुद्यावर आतापर्यन्त कोणीही बोट ठेवलेले नाही .साध्या साध्या केसेस मधे कोर्टात जाणारे लोक आजून तरी गप्प का आहेत.कारण कोर्टात गेल्यावर सर्व शहानिशा होईल व पितल उघडे पडेल, म्हणून आजून कोणि त्यावर बोट ठेवलेले नाही.धन्यवाद सर चांगला मुद्दा घेतला निर्भिड पत्रकारिते बद्दल परत एकदा धन्यवाद 🙏🙏🙏
Good video and good analysis.
जयभीम.अदी बरोबर
छान विश्लेषण ❤ ❤ ❤ ❤
स्तुत्य विश्लेषण!
BJP ne motha kelela Ujjwal