हा जातीय द्वेष महाराष्ट्र नासवेल भाग 2 | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar |Manoj Jarange
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar #prakashmahajan #manojjarange #marathareservation #sharadpawar
जातीय वाद पवार साहेब पुरस्कृत आहे
काय साहेब म्हणताय दुकराल
पवार साहेब नका म्हणू. मोदीजी ३ वेळा मुख्यमंत्री आणि ३ वेळा पंतप्रधान झाले म्हणून जळफळाट झालेला अतृप्त आत्मा आहे लाळ गाळणारा म्हातारा नास्तिक बैल.
साहेब कसला बाम्हण द्वेषी .एक नंबर जातीवादी .आपल्या पेक्षा कोण पुढे जाऊ नये ही असूया त्यामुळे फडणवीस शिंदे यांचे पाय मागे ओढणार ..... काय मिळविणार आयुष्य संपता संपता.
Bandryacha usaman, bhadupacha kutra, mumbryacha dukkar, garib kokatya, baramaticha shadru, melyanantar, smashanat no entry ,? Kabaristanat yana gadala gela pahije,? Hi razakarachi halala product, load sheding asatana zavun kadhali ahet,?
Fadanvis kon ahe
होय मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे
प्रश्नच नाही
आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे
आसला तरी काय फरक पडतो .
विधान सभा बाकी आहे लक्षात ठेवा .
निवडून झाली की होय जरांगे च्या डांगीत पाय घालू
विधानसभा निवडणुकीत जरांगेल काहीच चालणार नाही तो साईट होईल
मी काही फार मोठा जाणकार नाही परंतु जरांगेचया सभेचा खर्च पाहून या पाठीमागे शरद पवार आहेत हे मी अगदी सुरवातीलाच जाणले होते.
तुझ्या खर्च पण शरद पवारांनीच केला....l
@@yogeshpatil9231 तुला का झोबलं.जे सत्य आहे तेच बोललो ना?
@@user-em6vx8kq5n जे माधव (माळी , धनगर, वंजारी, सर्व ओबीसी) पॅटर्न राबवून मतांचे गणित आखतात, जे हिंदू मुस्लिम असे वाद करून मते मिळवतात, जे उघडपणे म्हणतात त्यांच्या पक्षाचा DNA ओबीसी म्हणजे (माधव) आहे.....त्यांची वोट बँक ओबीसी समाजातील घटक आहे... तो शेटजी, भटजी चा पक्ष भाजप आणि त्यांचे नेते म्हणजे महायुती जातीयवादी धर्मवादी नाही आणि तो ओबीसी समाजही जातीयवादी नाही... ते राष्ट्र एकसंध ठेवतात ते समजा-समाजा मध्ये तेढ निर्माण करत नाही...त्यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित....त्यांची मुले विदेशात....सीमेवर लढायला त्यांचे कोणीच नाही तरीही....तसेच ब्राम्हण म्हणून फडणवीस व भाजप ची तरफदारी करणारे त्यांच्या पाठीशी राहणारे आणि त्यांचे गोडवे गाणारे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी तसेच या कुलकर्णी सारखे खोटारडे पत्रकार जातीयवादी नाहीत आणि जे सर्वांना घेऊन चालणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि इतर म्हणजे एकंदरीत इंडिया आघाडी, महाविकास आघाडी जातीयवादी, धर्मवादी आहेत, सर्वच पक्षाला आपलेसे म्हणणारा, सर्वच पक्षांना कमीअधिक मतदान करणारा, त्यांच्या समर्थन करणारे मराठे व दलीत , मुस्लिम जातीयवादी आहेत, द्वेष पसरविणारे आहेत, त्यांच्यामुळे समाज- समाजात तेढ निर्माण होते त्यांच्या पक्षात बहुसंख्य बहुजन, कष्टकरी, शेतकरी यांचे प्राबल्य असणारे समाजाचे नेते...याच समाज घटकातील मुले सीमेवर लढायला आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वात देश असुरक्षित.... वाह रे वाह.....उगाच नाही तुम्हाला अंधभक्त म्हणतात.....कीव येते तुमच्या बुद्धीची....विचार करावा सर्वच समाज घटकातील लोकांनी हे अनाजी भक्त कसे दिशाभुल करतात ते....स्वतः सर्व काही काळेबेरे करायचे आणि त्यासाठी इतरांना जबाबदार दाखवून बदनाम करायचे...आणि स्वतः मात्र नामानिराळे व्हायचे, त्यापासून अलिप्त राहायचं....ही जुनी सवय आहे शेठजी - भटजी यांची भाजप पक्षाची...... हे पूर्वापार चालत आले आहे ....यात थोर पुरुष,विचारवंत, खरे साधू संत, महात्मे, गांधी, महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ्त्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज नाही सुटले त्यात तुमची आमची काय बिशाद....जय हिंद जय महाराष्ट्र, जय भारत....
@@user-em6vx8kq5n जसेकी सत्याची मुरत आपन
@@user-em6vx8kq5n जसे तुम्हा सर्वांना झोंबतय अगदी तसच....
शरद पवार हा माणूस जातीयवादी आहे ह्या माणसाने महाराष्ट्राची वाट लावली आहे
नुसता जातीयवादी नाही तर हिंदू मराठा विरोधी आहे. मुसलमानांना तुष्टीकरण करणारा शरद पवार.
Like by fadanvis ?
Like by fadanvis ?
Why blame a crook for being a crook. We r the idiots.
👌👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖💖
आहो सर जरांगेपाटील शरदपवार याच्या प्रेरणेने आदोंलनाला बसला होता कारण पवाराला हे सरकार पाडायचे होते बाकी काही नाही
खरं आहे, काय फाजीलपणा आहे जरांगे चा एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, दलीत ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्ती कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.
Sarkar padle tari warti modi aaba yenar deshala tyanchi khoop garaj ahe
गोपीचंद पडलकरानी योग्य उपमा दिली होती ...... हा या राज्याला झालेला कोरोना आहे.
Dusra Gavthi Mithun aahe .
Sharad fawar nalayak Manus aahe ❤
Sharad kaka jata jata ase kam karun ja ki jaymule purn maharashtra sarv samaj v jati khoosh v sukh samadhani zalya pahije nav thewnarayche tond kadhi band karnar sangoon taka
गोपी ची लायकी बारामतीकरांनी दाखवली आहे आणि मराठ्यांनी आपला हक्क मागितला की तुम्हांला जातीयवाद दिसतो कमाल आहे
@@ashishphuladi7569त्यांनी सुरुवात केलीये ठिकठिकाणी माफी मागून
जे.पी.यांचं आंदोलन एका जतीच नव्हत नी जे पी.ची भाषा आणि या आंदोलनातील भाषा खूपच वेगळी आहे.जे.पी.शी तुलना अयोग्य आहे.या आंदोलनाने बारा बलूते इतर समाज व मराठा समाजात अविश्वास निर्माण झाला आहे.❤ .
हा जरांग्या आणि शऱ्या दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...मराठा समाज चांगला आहेत...आमच्याकडे वंजारी-मराठा समाज अतिशय गुण्यागोविंदाने राहत होता परंतू सध्या परिस्थिती तशी नाही 🤔
तो किडका वर गेल्याशिवाय महाराष्ट्रातील गढूळ झालेलं वातावरण निवळणार नाही.
अगदी बरोबर
Tuzya aaicha navra Devendra fadnvis kay kartoy
तो तुमचा 'पपा आहे तुमच्या तेराव्याच जेवण जेवणार 💯
yes
@@sks1464तस नाही त्याचे अजून हाल व्हायचे असतील, अपमान व्हायचा असेल म्हणून देव त्याला जगवतो आहे
उपोषणाच्या वेळी भाजपचे आले की शिव्या देत होता पण शरद पवार आल्यावर पाया पडतोय आणि या वयात येवढी एनर्जी बोलला मग तेव्हाच कळले होते
साधा प्रश्न आहे आंदोलकावर लाठी हल्ला, गोळीबार कुणी केला पोलिसांनी पोलीस कुणाचा आदेश पाळतात गृहमंत्री सहाजिक जारांगे पाटील फडणवीस, bjp वर टीका करणार उलट पाटलावर sit लावता हा कुठला न्याय आता मराठा समाज सहन करणार नाही 💯
@@sks1464 मराठा आरक्षण आंदोलनात फडणवीसांच्या बायकोची मागणी करणार्या मुलीचा बोलविता धनी कोण आहे? अशी मोंगली मानसिकता तुम्हाला रसातळाला घेऊन जाईल...
😂
@@padminidivekar254 ते त्या माणसाला विचारा मी जारांगे पाटला बाबत स्पष्टीकरण दिले पाटील bjp वर का टीका करतात ते समजलं
त्याचा बोलविता धनी उघड झाला. टोप्याच्या उचापती उघड झाल्या. शरद पवारांचा ब्राह्मणद्वेष याच्या तोंडाच्या गटारातून बाहेर पडत राहिला. सगळी लक्षणं निजामी क्राॅसब्रिड पैदाशीचीच.
राज साहेब ठाकरे सदर हिंदुत्वासाठी लढत आहे मोदी साहेब व समोर सुद्धा हिंदुत्वासाठी त्यांनी शब्द टाकला आहे राज साहेबांची मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
पवार साहेब सत्तेत असताना मराठा आरक्षण का दिले नाही.हे त्यांना विचारा.फक्त सत्तेसाठी जातीयवाद फॅक्टर वापरण्याचा प्रयत्न केला पण जागरूक ओबीसी समाजाने हाणून पाडला. खूप छान व निर्भिड विश्लेषण.
तेच जागरूक ओबीसी पवार साहेबांनी वाढविलेल्या आरक्षणाचा टक्का मात्र चवीने खातात
विधानसभेला तर काका पूर्णपणे जातीयवाद करणार हे मात्र पक्के आहे....
मराठेच ठेचून मारतील म्हाताऱ्या बैलाला जर जातीयवाद पसरवला घरभेद्याने गावठी मिथुन ला हाताशी धरून.
खरं आहे. काय फाजीलपणा आहे जरांगे चा एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, दलीत ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्ती कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.
Dada kakache gadyal futle ani kate haravle ahet atta te kahich ukadu shakat nahi
Atta maharashtra cha navin tel lavlela pahelvan Fadavnisji ahet.
Like by modi in India & fadanvis in maharashtra ?
कोणाला हाताशी धरून?
पेशवे सुद्धा सगळ्यांना सोबत घेवून जात आणि आज फडणवीस आहेत. स्वच्छ चरित्र आहे, अभ्यासू आहेत.
खरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पेशवे बाजीरावांनी पूर्ण केले स्वराज्याचा विस्तार खऱ्या अर्थानी बाजीरावांनी केला.
मराठी मराठी करत मराठी माणूसच नको त्यांच्या नादाला लागून स्वताची वाट लावून घेतो आहे.आरक्षण आरक्षण अहो आमचा समाज आरक्षण आहे. पण फायदा काहीच नाही .तर याना कुठून काय मिळणार. फुकट गोंधळ दुसर काही नाही
पेशवे निच ओलदी होत्या...
@@Shivraj12325tu jatiyvadi kakChi brigedi aulad disto aahe
@@Shivraj12325bajiprabhu Deshpande maiti nsle tr itihaas waachava ..
अजित पवार भाजप बरोबर आल्यावर जरांग्याने आंदोलन सुरू केले काकाच्या सांगण्यावरून
हा गेल्या शिवाय महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारण सुधारणार नाही
हो आम्ही महायुतिला मतदान केले होते पण सत्तेची हवा मुख्यमंत्री बनण्याची लालच शरद पवारांनी उद्धवजीना दाखवलं आणि महायुती शी गद्दारी केली
Z
हाड रे
अरे काकांना तुझी ओळख करुन दे पहीले की तू कसा टरबुज्या चा चाट्या आहेस.
👌👌👍👍💖💖
Jarange हा शरद पवार याचा माणूस आहे
शरद पवार यांनी राजकीय राजकारणातून निवृत्ती घेणे काळाची गरज आहे. मनोज जरांगे यांना राजकारणातून आणि आंदोलनातून बाजूला होणे आवश्यक आहे.
बिचारा ओबीसी धनगर समाज हा आतापर्यंत कुठेही ह्या घराणेशाही वरती येऊ दिलेला नाही याच्यामुळे त्या समाजाला म्हणजेच धनगर समाजाला पाठबळ देण्यासाठी काय उपाय करता येतील यासाठी सर्व ओबीसी नेत्यांनी एक्झिट होऊन आणि या घराणेशाहीला खरंच संपवलं पाहिजेत
जातीचा खेळ पवार साहेब यांनी च सुरू केला 🚩
Tula sangun kela hota ka😂
👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖
अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर, खरी गड्डारी उद्ध्वस्त ठाकरे यांनी केली होती 2019 ला
झुंडशाही कडे वाटचाल सुरू झाली आहे.खूप सुंदर विचार मांडले आहेत.
अवघड आहे...लोक स्वतःची पोळी,मागणी पूर्ण करून घेण्यासाठी असा जातीवाद पसरवत आहेत.😮😮
खरे जातियवादी कुलकर्णी सारखे लोकच आहे बभा तुम्ही सोशल मीडिया वर जेवढे हिदुं हिंदुं करून चायनल चालवत आहे ते सगळे ब्राह्मण आहे
याला जबाबदार एकच टोपीवाला करामती काका शरद पवार अत्यंत जातीय वादी
बरोबर. कपटी म्हातारा
याला जबाबदार टिंब टिंब लेकर
Like fadanvis ?
@@Gar391what about fadanvis ?
@@hearttouchingbeats3901मी बौद्ध आहे पण फडविस तसा नाय
करामतीकर 4 जुन नंतर पुन्हा काड्या करणारच आहेत....
Evm chya navane shivya denar
साधा प्रश्न आहे आंदोलकावर लाठी हल्ला, गोळीबार कुणी केला पोलिसांनी पोलीस कुणाचा आदेश पाळतात गृहमंत्री सहाजिक जारांगे पाटील फडणवीस, bjp वर टीका करणार उलट पाटलावर sit लावता हा कुठला न्याय आता मराठा समाज सहन करणार नाही 💯
@@sks1464खोटं बोल पण रेटून बोल 😂
@@sks1464बरोबर आहे , फडणवीसने महाराष्ट्राच राजकारण नासवून मोदी वर मुख्यमंत्री पदाचा वचपा काढला , अशीच चर्चा सर्वत्र आहे ,
सध्याच्या जातीवादाचे उगमस्थान अंतरवाली सराठी. पार समाजा समाजात वाद लागले .अर्धवट नेतृत्वामुळे.😢
मी मराठा आहे, मला मराठा समाजाचा अभिमान आहे. मला जरांगे दादांचा पण अभिमान होता. पण ज्या दिवशी दादा मला. फडणवीस साहेबांना विषयी एकेरी भाषेत उल्लेख करतात, त्या दिवसापासून ,दादा विषयी आपलेपणा कमी झाला.
नंतर तर बारामती करांचे हस्तक,म्हणून कळाल्यावर ,खुपचं वाईट वाटले.
असो ,जय श्री राम.
फक्त भाजप.
साधा प्रश्न आहे आंदोलकावर लाठी हल्ला, गोळीबार कुणी केला पोलिसांनी पोलीस कुणाचा आदेश पाळतात गृहमंत्री सहाजिक जारांगे पाटील फडणवीस, bjp वर टीका करणार उलट पाटलावर sit लावता हा कुठला न्याय आता मराठा समाज सहन करणार नाही 💯💯💯💯
साधा प्रश्न आहे आंदोलकावर लाठी हल्ला, गोळीबार कुणी केला पोलिसांनी पोलीस कुणाचा आदेश पाळतात गृहमंत्री सहाजिक जारांगे पाटील फडणवीस, bjp वर टीका करणार उलट पाटलावर sit लावता हा कुठला न्याय आता मराठा समाज सहन करणार नाही 💯💯💯💯
yedzavya zop
शरद पवार हा माणूस महारष्ट्र राज्य चा. कलंक आहे तो निवृत झाला पाहिजे
Attrupaty,Bhathki Aattma Modi Bolle Te Barabari Ahe.
Like thirdclass fadanvis ? Like thirdclass dallya ? 😂😂😂 you know who ?😂😂😂
Like fadanvis ?
जरानंगे काकाच्या सडक्या मेंदूचा पुरस्कृत माणूस आहें काकाचे अनेक शिष्य कमालीचे जातीयवादी आहेंत गावागावात अशे सडक्या नासक्या वृत्तीचे पवार प्रेमी दिसतील
Pawarsahebancha javai baman aahe na?
जावयाची आई ख्रिश्चन आहे काय गौड बंगाल आहे काय माहित@@pramoddesai3295
@@pramoddesai3295 नाही. सु सु ची सासू ख्रिस्ती आहे, सासरा हिंदू सीकेपी
साधा प्रश्न आहे आंदोलकावर लाठी हल्ला, गोळीबार कुणी केला पोलिसांनी पोलीस कुणाचा आदेश पाळतात गृहमंत्री सहाजिक जारांगे पाटील फडणवीस, bjp वर टीका करणार उलट पाटलावर sit लावता हा कुठला न्याय आता मराठा समाज सहन करणार नाही 💯
@@pramoddesai3295ब्राम्हण नाही कायस्थ
अतिशय सुंदर व सुसंस्कृत मुलाखत आहे.
मराठा समाजाने मराठ्यांची बाजू घेतली तर जातिवाद परंतु इतर समाजाने इतर समाजाला सहकार्य केलं तर तो जातिवाद नाही हा कुठला न्याय
जातीयवाद हा जरागे ने चालु केला
जातीयवादी जरांगे ने महाराष्ट्र नासवला ग्रामीण भागातील समाजव्यवस्थेचा विध्वंस केला.
सुशील जी नमस्कार. होय मी हिंदूच. आणि म्हणुनच मी माझी जात अभिमानाने सांगू शकतो. आणि सर्व जातींचा आदर ही करतो. इति हिंदू तिल सर्व जाती. जयहिंद. जय श्रीराम.
खरं आहे. काय फाजीलपणा आहे जारंगे चा एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, दलीत ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्ती कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.
Jai shree Ram ❤❤
पवार साहेबानी आज वर हेचं केलंय 50 वर्ष राजकारण केलं, का 50 वर्षात मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, जाती पातीत लोकांना भांडयला लावणे हाच उद्दोग आहे वाकडे साहेबांचा
Kya bat hai 👌👌👌👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖💖
अभिनंदन सुशिल जी पुरस्कार निमित्त
सध्या खरच महाराष्ट्र च वातावरण बीघडलय हे वह्याला नव्हत पाहिजे
विधानसभा निवडणुकीत श प महाराष्ट्र मध्ये जातीय विष पुरेपूर भिनवतील.
घर वापसी झाली तरच हिंदू टिकेल.
Totally agree with you, he vhaylavh pahije,tarach pudhe bhavitavya aahe.
जातीय द्वेष ला खत पाणी तर ज्यांनी नेहमी आपल्या भाषणात नेहमी हिंदू-मुस्लीम काढले त्यांनीच सुरूवात केली. हे कसे विसरता.
प्रकाशराव महाजनांचे विचार अतिशय सुस्पष्ट आहेत आणि वक्तृत्वाची तर त्यांच्या घराण्याला जणू देणगी लाभली आहे. अतिशय उत्तम मुलाखत आणि त्यातील विचार! 👌👌
धन्यवाद सुशीलजी 🙏
अंधारे बाईचा पक्ष, हे ऐकून हसावं की रडाव हे कळत नाही.
has yedzavya
ते बघा UP तिकडे आहे ...सोडायला येऊ का काका
लोकसभेच्या निकालानंतर करामती कर काका मनोज झुरांगे यांच्याशी सलगी करून विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंना कात्रजचा घाट नक्की दाखवतील
सुशील कुलकर्णी साहेब तुमचं सुद्धा अभिनंदन करायचं अगदी व्यवस्थित विश्लेषण केलं याबद्दल तुमचा अभिनंदन
ऐकत राहावं असं सुंदर विवेचन.... सारखे... खूप व्हिडीओ करा... महाजन साहेब... यांच्या सोबत
राज ठाकरे साहेबांनी मुस्लिम वस्ती मधील अतिरेकी अड्डे सैन्य पाठवून संपवा आणी हिंदूंनी हिंदूत्ववादी उमेदवारांना मतदान करा हा फतवा काढला त्याचे खूपच कौतुक वाटले. तसेच महाजन साहेब गोपिनाथ मुंडे साहेबांचे मेहुणे आहेत म्हणजे पंकजा ताईंचे मामा हे आज समजले. मला माहित नव्हते.
पंकजा चे मामा आणि पुनम महाजन चे काका
हो हे खर आहे
@@shitaloak4362 पूनम महाजन याचे काका हे पण आताच समजले. धन्यवाद ताई.
त्यांना एकदा प्रमोद महाजन यांच्या विषयी विचारा
आज शरद पवाराने आपल्या पुस्तकाचे नाव बदलून :खेळ माझा सांगती :असे ठेवले पाहिजे । सगळीकडून आज पाश आवळत चालले आहेत .महाराष्ट्राची घराणेशाही लालु,मुलायम सारखी खत्मत होणार ।जयहिंद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा।महाराष्ट्र।
Bjp cant cross 200 seats , bjp never pm .
फक्ज़, 🎉@@hearttouchingbeats3901
खरं आहे. मित्र मित्रच जात पाहून विचार करून बोलतात.
मा. सुशील जी कुलकर्णी यांना पुणे येथे ब्राह्मण भुषण पुरस्काराने आदरणीय गोविंद जी गुरुजी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार हे ब्राम्हणासाठी भुषणास्पद आहे मी त्यांचे खुप खुप अभिनंदन करितो शुभेच्छा देतो त्यांचे भावी जीवन निरामय सुखमय होवो समाजासाठी निर्भीड पणे पत्रकारीता घडो हीच मनोकामना डॉ चौकुले जालना
bhadkhau maratha virodhat bolto
411 कमळ फुलतीन हिंदुस्थानात 2024 . .
शरद पवार जे करतो त्याला राजकारण म्हणता येणार नाही त्याला समाजा मधे दुही दुफळी निर्माण करणे जातिय तेढ निर्माण करने आणि त्याचा फायदा स्वतह करता करणे हा शरद पवार चा आवडता उद्योग त्याला राजकारण म्हणू नये
शरद पवार यांच्या मुळे महाराष्ट्र नंबर 1 ला आहे पुण्यातील हिजवडी, मगरपट्टा it पार्क, रांजणगाव, चाकण ऑटो हब, राज्य फळउत्पादन योजना या मुळे राज्य फळ निर्यात करू लागले, राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी midc स्थापन केली अजून बरेच काही सांगण्यासारखे आहे पण आपला जातीयवादी चष्मा बाजूला काढा मग कळले शरद पवार देव माणूस आहेत
वंजारी वंजाऱ्यालाच मतदान करणार तो जातीवाद नाही मराठा आरक्षणासाठी एकत्र आला कि जातीवाद वा रे
पहिले पासून च जातीवाद आहेच
ब्राह्मण वर टीका करणे होती आहे पुढे चालू
बदल होणार नाही एक उदाहरण दिले
कोण करते सर्व श्रुत आहे
काँग्रेस नी प्रादेशिक पक्ष जनतेनी कायमचे मुक्त हवेच देश हीत
हा कुलकर्णी आणि दुसरा महाजन 😅
मग तू कोन कूनबी का मराठा ते सांग @@rahulrongepatil248
@@rahulrongepatil248tar mag kay?? Kulkarni aso kivha Mahajan, ahet tar hinduch
मग पाटील पाहिजे होता काय म्हणजे पाटील फक्त पाटलांनाच मानतात का @@rahulrongepatil248
wah re wah, brahman t ekdam chngle aht bara kdich kai jati wad krt nh
एखाद्या कारखान्याच्या शिपायाला म्यानेजींग डायरेक्टर केले तर तो कारखाना भंगारात जाणारच . जबाबदारी ही लायक व्यक्तीकडेच द्यायला पाहिजे सायकल चालवता येईना आणि त्याला पायलट म्हणून नेमायच ही चुक अक्षम्य आहे
Quite right
शिंदे _फडणवीस सरकार सत्तेत आहे तो पर्यंत हे आंदोलन चालू राहिल आनी
सरकार बदलले तर ते आपोआप विसर्जन पावेल
सुशील साहेब तुम्ही
आम्हा हिंदू ना किती समजवत आहात
पण मूर्ख लोक हे का समजून घेत नाही
आज एकच माणूस किती कांड करतो
आणि आम्ही ही त्याला बळी पडीत आहोत
पुढे आम्ही मराठी आहोत की नाही
हे पडताळण्याची वेळ आली आहे
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
कोण करणार आहेत भाजापा शिवाय
मराठ्याना वेगळा देश द्या
शरद पवार सारखा जिवंत आहे तो पर्यत शक्य नाही
@@hemantshinde8042 १० वर्षे पूर्ण बहुमत होत तेव्हाच समान नागरी कायदा का आणला नाही???
ते अधिक महत्वाचं नव्हत का?
@@supriyawagh5341 त्याच्या प़कि़या आसतात ते पुणॕ कराव्या लागतात त्यासाठी वातावरण निमिॕती करावी लागती
महाराष्टातील काही भ़मिष्ट झालेल्या सारखे बोलत नाहीत पंतप्रधान
Dont take personal
आपल्या पत्रकारितेला सलाम, . शरद पवार धूर्त माणूस फडणवीस, पंकजा मुंडे, धनजय मुंढे, महादेव जानकर अशा बहुजन नेते शरद पवारांच्या मनात आहे.
ग्रेट काका,,//शरद पवार हा महाराष्ट्रातील,,,आणजी पंत आहे,लवकरच,,
एकदम सत्य चर्चा पण हे समजणं ही समजदरणा आवश्यक आहे.
जय श्रीराम 🙂🙏🙏🙏
नेपाल ,अफगानिस्तान ,पाकिस्तान, बांग्लादेश, भारत और पूरी दुनिया के मेरे प्यारे हिदू भाईबहनो एक हो जाओ।हर हिंदुत्व की विचारधारा रखने वाले और सोए हुए हिन्दुओ को जगाकर हिदू राष्ट्र निर्माण के लिए किसी भी क्षेत्र मे अपना योगदान देनेवाले योद्धा को तन मन और धन से समर्थन दे ।
जय हिंदू राष्ट्र अखंड भारत 🚩🚩🚩
माननीय शरद पवार साहेबांनी आत्तापर्यंत केलेले मोठी 5 च काम सांगा जे आपण आज पाहतोय किंवा समाज त्याचा उपभोग घेत असेल.
पाच फार झालीत,, दोनच सांगावी,,,
@@user-lg3qt5zw7z 😂😂😂😂😂
लवासा सम्राट, सहकार क्षेत्र बरबाद करणारा, घरभेदी, जाती पाती चे राजकारण करणारा, शकुनी
माननीय नाही घरफोड्या
@@Gar391 😂😂😂😂👍
आपल्या या मुलाखतीतून असं वाटतंय की,जरांगे हा शरद पवारचा सोडलेला जाती जातीत फूट पाडनारा बाण.., येणाऱ्या काळात राजकारणात फार नासधुस करणार हे नक्की.
करमतीच्या वांकडोजिंच कारस्थान आहे
ह्यो फक्त नावालाच फुले ,शाहू, आंबेडकर वारसा म्हणतो खर तर ह्याला महाराष्ट्राचं मणिपूर करायच आहे
हा असे पर्यंत
हिंदूना जाती जातीत वाटणारच
मी कोकणस्थ. लहानपणी मोठ्या माणसांनी हाक मारल्यास "जी" बोलून प्रतिसाद दिला जात असे. आपण संस्कृती विसरत चाललो आहे. विरोधी राजकारणींची भाषा तर फार अभद्र झाली आहे.
जयप्रकाशजींनी जाती साठी आंदोलन केलं नाही .जरांगेची बराबरी जयप्रकाशजीं करू नाही मराठी मानसिकता जास्त होतेय 😊
Jarange सारख्या माणसावर विश्लेषण करण्याची गरज का पडतेय..कारण तुमचे विश्लेषण तुमच्या मनासारखे पुढेच काही घडत नाही...आनि आता आमची सर्व समाजाची हीच इच्छा आहे तुम्ही असेच दावे प्रतिदावे करत रहावे आणि समाजात अशीच द्वेष पसरवा...कारण जाणता सगळीकडे लक्ष असतं फक्त तुम्ही बोलले म्हणून तेच खर...as बिलकुल नाही...आता सामान्य लोकाना तुम्ही जे ढोंग बनवून सांगता ते ekayla majja येते...तुम्हाला आणि तुमच्या विचाराला खूप खूप शुभेच्छा..
जारांगे जातीचे pram phar mag दुसऱ्या जातीचे nuksaan tyani 50 ℅℅madhil reservation gheun yav na rikamya हाती micro obc sc st मधे टाक mg
@@chavansunil4532 आम्ही ओबीसी t पूर्वी पासून निजाम पासून...उगाच काहीही बोलू नये
मनोज जरांगेला कोणाचा पाठिंबा आहे हे सुशिक्षित लोक नक्कीच समजतील
जरांगेने उध्धव ठाकरे सत्तेत असताना आंदोलन का केले नाही?
केले आंदोलन निट माहीत मिळवा
ST Bus madhe hote
दुसऱ्याच्या डोक्याने चालणारा जरांगे, वापर झाला की कुठे कोपऱ्यात पडेल कळणार पण नाही त्याला.... काका म्हणतात हो त्यांना..
खरं आहे. काय फाजीलपणा आहे एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, दलीत ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्ती कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.
किती खरे बोलताय महाजन साहेब तुम्ही ग्रेट प्रमोद साहेब आठवले
मुलाखत घेणार पण भाजपचे आणि देणारा भाजपचे
महान जातीयवादी नेते स्वतःच्या फायद्यासाठी सतत जातीयवादाचं वीष पसरवत असतात .
जरांगेने राजकीय लोकांपासून बाजूला राहून फक्त मराठा आरक्षणाची बाजू मांडायला हवी होती,,,
ते योग्य बाजूच मांडत आहे आता मराठा आंदोलक वर फडणवीस गृह मंत्र असताना लाठी हल्ला झाला गोळीबार झाला तर टीका करणारच ना
@@sks1464 2019- 2022 म्हणजे पवार सत्तेत असताना आंदोलन थंड का झालेलं?
त्याच्याआधी 50 मोर्चे नि घाले होते...म्हणून पवार यांचे नोकर जारांगे विश्वास पात्र नाही
@@positivekumar3546 आम्हांला त्याच्यावर विश्वास आहे बाहेरच्यांनी आमच्या आंदोलन वर बोलू नये 💯
@@positivekumar3546 भारतीय जनता पार्टी तर ब्राम्हण पार्टी आहे मग हे खरं जातीयवादी उदाहरणं आहे
बौद्ध यावेळेस मराठा सोबत 😢 कसे उभे होऊ शकते 😢😢😢 याच दुःख आहे
प्रकाश महाजन अगदी व्यवस्थित विश्लेषण केला आहे जाती जाती मध्ये कसे भांडणे लागतील तुम्ही सांगितल्याप्रमाणेच महाराष्ट्रात घडला आहे या चर्चेतून महाराष्ट्राने काहीतरी घेतलं पाहिजे चर्चा अतिशय उत्कृष्ट झाले आहे प्रकाश महाजन साहेबांचे खूप खूप आभार
जनतेनी स्वतःच डोकं वापराव की, जर जनता इतक्या सहजपणे भडकवली जाऊ शकत असेल तर नेत्यांना दोष नाही देऊ शकत, लोकांना जर पुन्हा मुघलांच राज्य हव असेल तर प्रत्यक्ष देव जरी समजावायला आले तरी काही उपयोग नाही
भाऊ तुह्मी एकदम योग्य विचार करत आहे, ह्या विचारावर मराठ्याच्या हुशार लोकांनी विचार करा
श्री महाजन सरांची आणखी एक मुलाखत घ्या.खुपच छान मुलाखत झाली.विचार अतिशय छान आहेत.
मी मराठा समाजाचा आहे मी जरांगे यांच्या दोन-तीन सभेला गेलो. त्यांच्या बोलण्याने भारावून सुद्धा गेलो होतो. परंतु जरांगे यांनी महाविकास आघाडीचा सरळ सरळ प्रचार केला.
त्यामुळे आता आंदोलनाचे दुकान बंद करायची वेळ आली आहे.
उघड आहे. तुमच्या कुटुंबात हा मुद्दा सांगितलं तर त्यांचं काय मत आहे?
भावा तुमचे नेते तुमचा फक्त वापर करतात
जरांगे शरद पवार चा माणूस आहे हे पूर्णमहाराष्ट्र ला माहित आहे पण जरांगे ला आणि आंदोलनमोठं करण्यात शिंदे सरकार चा हात आहे कारणसरकार ला मराठा आरक्षण चे श्रेय घेयचे होतं जरांगे डोक्यावर बसल्यावर सरकार ने एस आय टी नेमली
जरांगे हे साहेबांची तुतारी वाजवणार माणूस आहे ते आताच्या मतदानात लोकांच्या लक्षात आले आहे
लवकरात लवकर वरच तिकीट मिळाल तरच महाराष्ट्र शांत हो ईल
महाजन साहेब आणि सुशिलजी अहो उबाठा अंधारे बाईचाच पक्ष आहे कारण उबाठाच्या पक्षाची विचारसरणी अंधारे बाईंनी अंगिकारली नाही आहे तर उबाठाने अंधारे बाईची बामसेफी विचारधारा स्वीकारली आहे.
सुंदर चर्चा तुंम्हाला अभिनंदण,, देश हवाई कि जात, पक्ष देशाला वाचवणार नाही, देशभक्ती देशाला वाचवणार, असेसे दिसभक राजकारणी कोण आहेत,, लोकांनी विचार करावा, कायम्मं स्वरूपी
आणखी असे महाजनांसोबत चर्चेचे व्हिडिओ घेऊन या. फार उत्तम संवाद आहे. राजकारणा पलीकडच्या गोष्टी माहित होतात.
वा रे तुम्ही दोघे हुशार आणि आम्ही येडे कारण तुम्ही उच्च
1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला जातिवाद उदयास आला
खरे आहे, कपटी म्हातारा नास्तिक जातीयवादी बैल आहे थेरडा
माधव फॉर्म्युला आणून कुणी जातीवाद सुरू केला.
@@Rdhealth234 कपटी, नीच, नास्तिक म्हाताऱ्या बैलाचा फॉर्म्युला तर जाती पाती त भांडणे लावून सु सू ला मुख्यमंत्री करणे हाच आहे.
जो पर्यंत जातीभेद गाडून हिंदू म्हणून
एकत्र आलोच तर भवितव्य आहे, हा 8:30 देश हिंदू बहुल आहे यास्तव सर्व सनातन, आणि धर्मिय सुरक्षित आहेत.
नाहीतर--------------------
प्रमोदजी च्याच विचारांवर मार्गक्रमण करण्याची खरी गरज आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झाला... याचं मूळ कारण दोन हजार एकोणिसला उद्धव ठाकरे यांनी घेतलेली राजकीय भूमिका....
काडीसम्राट वर गेला तरच......
म्हातारा कपटी आणि नास्तिक आहे म्हणून तुमच्या कॉमेंट वर "आमिन" .
फक्त बीड मधीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील वातावरण जरांग्या ने नासवले आहे..
खरा जातिवाद तुम्ही चालू केला आहे बीड जिल्ह्यात
खरा जातीवाद तुमच्या गोप्याने चालू केलाय
गप रे जातीवादी,ती बकुळा आणि गावठी इम्रान हाश्मी स्वतःची जात सोडून दुसऱ्या जातीच्या लोकांना विचारत पण नाहीत.तुम्हीच जातीवादी आहात
बीडमध्ये सगळ्यात जातीवादी जात कोण आहे हे तुला पण माहित आहे....दुकान आणि दूधवाला पण जात पाहून लावणाऱ्या बीड मध्ये काय काय होत हे मला बीडकर म्हणून चांगलच माहिती आहे
तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही काही तरी झाकण्याचा प्रयत्न करतायं , कोंबडा कितीही झाकला तरी तो आरवनारच .
महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मालावर निर्यातबंदी घातली यावर पण चर्चा करा.
जातिवाद हा शरद पवार पुरस्कृत आहे आणि मनोज जरांगे तो एकदम योग्य पद्धतीने चालवत आहेत. परंतु ओबीसी व मराठा समाजाने याकडे सर्वस्वी दुर्लक्ष करायला पाहिजे शरद पवार हे जातीय तेढ निर्माण करण्यातच पटाईत आणि आहेत आणि ते शेवटी जातीय तेढ निर्माण करूनच जातील
कपटी घरभेदी लवासा सम्राट जातीयवादी म्हातारा बैल
कपटी नास्तिक जातीयवादी घरभेदी म्हातारा बैल थडग्यात विसावेल, तेव्हाच महाराष्ट्र सुखाने श्वास घेईल
खरं आहे. काय फाजीलपणा आहे जारांगे चा .. ..एक लाख मराठा पाच लाख मराठा, एक लाख मराठा, दहा लाख मराठा? मग दहा लाख ओबीसी, मग अमुक लाख ब्राह्मण, दलीत ? सैन्य लढवायचे आहे काय महाभारताप्रमाणे हिंदूंचा सर्वनाश करायला? प्रगत भारतासाठी, मुलाबाळा साठी सर्वांनी हिन्दू म्हणून एकत्र रहा आणि जातीयवादी प्रवृत्ती कपटी म्हातारा आणि गावठी मिथूनला ठेचून काढा.
अतिशय सुंदर विश्लेषण केले तुम्ही सुंदर आणि खरं बाहेर पडता
देशातील सर्व राजकीय नेते जेवढे दलंदर आहे तेवढे दलंदर एक नंबर व्यक्ती आहे तोपर्यंत शेतकरी व सामान्य जनता सुखी होणार नाही. जय भवानी जय शिवराय
मा स्व वाशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द आज आठवले कि शरद पवार जरी माझा मित्र असला तरी तो जेव्हा जेव्हा त्याला वाटते कि आता हे झेपणार नाही तेव्हा तेव्हा तो खालच्या थराला जातो जसा तो पुढून मागून सारखाच यावरुनच कळतय कि उध्दव ठाकरे ला शरद पवारने कस भाजपातून विलग केले कस ऐन निवडणुकीच्या तोंडावर जंरागे सारख्या माणसाला पुढे करत जातीय द्वेष पसरत कस मताच विभाजन केले,
तुम्ही जितकं ह्या लोकांचं नाव घ्याल तितकीच हयांना प्रसिद्धी मिळतेय...
पाटलांना प्रसिद्धी ची गरज नाही सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे
मी मराठा असुनही ऐतिहासिक पुरावा देवुन लिहित आहे की अनेक आडमुठ्या मराठे हे विसरतात की आपल्या छत्रपतीच्या अष्टप्रधान मंडळात सात मंत्री ब्राह्मण होते आणि सरसेनापती मराठा होते ते होते हंबीरराव मोहिते. बाकी सर्व ब्राह्मण. मग राजेंना काही कळत नव्हते असे म्हणायचे का ?
म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर विषप्रयोग केले ब्राम्हण लोकांनी जरा इतिहास वाचा
अनाजी पंतने कसे छत्रपती संभाजी महाराज यांना त्रास दिला
साधा प्रश्न आहे आंदोलकावर लाठी हल्ला, गोळीबार कुणी केला पोलिसांनी पोलीस कुणाचा आदेश पाळतात गृहमंत्री सहाजिक जारांगे पाटील फडणवीस, bjp वर टीका करणार उलट पाटलावर sit लावता हा कुठला न्याय आता मराठा समाज सहन करणार नाही 💯💯💯💯
@@sks1464खोटं बोल पण रेटून बोल 😂
@@aparnabhide2725 अंधभक्त आहे का? लाठी हल्ला, गोळीबार कुणी केला bjp सरकार ने
अनाजी पंत माहिती करून घ्या.