इथे पवार खरे फसलेत | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Maratha Reservation
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
काका एक मराठा नेते म्हणून पुढे आले त्यांनी आपल्या मराठा नेत्या करवी मराठा आदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न का केला नाही.सरकार या मध्ये काही करु शकत नाही त्या साठी कोर्टाने मंजुरी दिली पाहिजे. म्हणजे त्यांना पण वाटतंय महाराष्ट्रात अराजकता माजली पाहिजे.
जय श्री राम 💐🙏
पवार वाट लावण्यासाठी जन्माला आले आहेत .चांगल करण्यासाठी नाही. चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्री होते. कुठची शेती लावली आणि कुठच शेत उपटल ?
@@parasnathyadav3869
🙏💐 जय श्री राम
पवार बेशरम आहे.....सकाळी अन्न खातोय का भलतंच काही खातो माहित नाही.....😢
@@parasnathyadav3869tþ
सुशील साहेब चांगली बातमी दिली. मराठा आरक्षणा साठी देवेंदजी नी एवढ करुन सुध्दा त्यानी जे केले त्याचे आभार पण मानत नाहीत. हे विरोधकच भडकवता.
जातीवाद सोडून योग्यतेच्या आधारावर संधी द्यावी. मग कुठल्याही जातीचा असो. संरक्षण कुठल्या आधारावर मागताहेत
आर्थिक परिस्थिती आणि कामा बदलू आस्था.नाहितर डॉ.होतात आणि नट बनतात.
Yes asech kele pahije ase watte
पवार यांनी नेहमी फोडाफोडी लावालावी चे राजकारण केले पण हे नेहमीच चालत नाही शेराला सव्वाशेर भेटत असतो
सहमत
हे ब्राम्हण विरोधात सतत काम करत असतात.
शरद पवार हा प्रथमपासूनच जातीयवादी आहे. त्यानेच 1994ला मराठा आरक्षण घालवले आहे.
ह्या गुणामुळेच तर हे पात्रता असूनही पंतप्रधान होऊ शकले नाही. मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. 😂
Marshetwar VaryLike
सध्याच्या आंदोलना मधे जे तेल ओतून आणरवी पेटवल जातय ते तेल बारामतीतूनच सप्लाय होतय .
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी जे काम केले आहे तशा प्रकारचे काम मराठा समाजातील धनदांडग्या मराठ्यांनी केले नाही ही गोष्ट सत्य आहे
सत्य कडू आहे म्हणून मराठा समाज ते प्यायलाच बघत नाहीये😮 डोळे मिटून घेतलेत😂 त्यांना फक्त पवारांकडून गोड गोड लागणारे बोलाचा भात आणि बोलाची कढी पाहिजे😢
मांजर डोळे मिटुन दुध पिते, इतरांनी डोळे उघडे ठेवून मांजराला दणका दिला पाहिजे.
चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा आरक्षन का दिले नाही. मराठा समाजालाआरक्षन खरोखर दिले पाहीजे.
जो खरोखर गरीब आहे त्या ना आरक्षन दयायला पाहीजे.
सर्व हिंदू धर्मातील जाती मध्ये जो खरोखर गरीब आहे त्या ना आरक्षन दिलेपाहीजे.
कुलकर्णी तुम्ही बोलता हे अगदी बरोबर आहे असेच बोलत राहा एक मराठा
ह्या महत्वाच्या विषवर प्रकाशश टाकुन आजपर्यंत फडवनिसांचे समर्थक कुठेतरी कमी पडले !!
देवेंद्र जी नि खरोखर मराठा समाजासाठी खूप काही केले आहे मराठा एकही मुख्यमंत्री ने प्रयत्न केलेले नाहीत सलाम देवेंद्र जिना
म्हणूनच त्यांना सगळ्यात जास्त शिव्या हे बी ग्रेडी देतात
एकदम बरोबर
चोराच्या उलट्या ???
Lai kel bho
🍉🍉🍉🍉🍉
श्री.देवेंन्द्रजीं च्या बदल विनाकारण त्यांच्या जातीमुळे बाकी समाजांत पूर्वग्रहदूषित वातावरण जाणूनबुजून करण्याचा प्रयत्न अन्य पुढारी लोकांच्या कडुन होत आहे श्री सुशिल जी आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
🎉
मा.शरद पवार ह्यांनी मराठा आंदोलनांवर बोलण्याचा अधिकार नाही. ते जरांगे पाटील यांच्या भेटायला गेले तेव्हा तिथ काय घोषणा आपल्या तोंडावर काय घोषणा दिल्या त्या आठवा आणि आपण थांबून घ्या.
आपण मा.शरद पवार म्हणालात मा. चा अर्थ गुलदस्त्यात ठेवला की राव
@@arvindshete6939😂😂😂
शरद पवार सत्ते बाहेर असले कि ते असे उपद्रव ते सुरु करतात
शेतकऱ्यांच्या आत्महत्या , आरक्षणावरून मराठा समाजाला उठवायच हे धंदे
@@arvindshete6939😂😂😂
3:35👈 🙏समाजाला आपल्या मुलांचे खरेच कल्याण व्हावे असे वाटत असेल तर पवाराच्या नादी न लागणे हेच उत्तम!! आणि ठाकऱ्याच्याही!! कोणत्याच!!
@@santoshkhedekar5366 नादी कोणाच्याच लागू नका. अगदी तुम्ही म्हणताय त्यांच्याही!! Knowledge च्या नादी लागा. चांगल्या विचारांच्या नादी लागा. सर्वात महत्वाचे एखादा चांगला सल्ला देत असेल तर मन ‘ओपन’ ठेवून ऐकण्याच्या नादी लागा. जर एखाद्याने आपली गोष्ट केली असेल तर त्याची जाण ठेवण्याच्या नादी लागा.
‘मराठा बांधवां’ना फुकटचे सल्ले.👇👇👇
1. आरक्षण मिळेल न मिळेल, पण तोपर्यंत गडगंज मराठ्यांनी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या पण होतकरू कुटुंबांना शक्य होईल तितका आधार द्यावा.
2. स्वत:च्या खाजगी उद्योग धंद्यांमध्ये कटाक्षाने गरीब घरातल्या मराठा समाजातील मुलामुलींना संधी द्यावी. अगदी स्किल्समध्ये कमी पडत असतील तरीही. कमजोर बाबींवर प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधे सुधारणा करावी.
3. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ‘शिक्षणा’पेक्षा ‘ज्ञान’ महत्वाचे आहें. हे लक्षात ठेवावे. सध्या शिक्षणात ‘आरक्षण’ असेल पण ‘ज्ञानार्जना’वर कसलेही आरक्षण नाही. आपली प्रगती आपल्या हाती. महाराष्ट्राबाहेरही जग आहे. ते ‘एक्स्प्लोर’ करावे. ‘सरदार सरदार’ असे म्हणत ज्यांना चिडवतो त्या ‘सरदारां’नी कॅनडा व्यापला. तो त्यांनी ‘शिक्षणातील आरक्षणा’च्या जोरावर का? 😁 जगात स्वस्त असा डेटा आहे अंबानी कृपेने आपल्या देशात, मारा सर्च आणि घ्या पाहिजे ते Knowledge. माझा एक आय.टी.आय. झालेला मित्र ऑस्ट्रेलियात सेटल झालाय. आय. टी. आय. म्हणतो आहे. आय. आय. टी. नाही.😁
4. आणि सर्वात शेवटचे मराठा राजकारण्यांवर विश्वास ठेवू नका. वाम्यांच्या, मूलनिवाश्यांच्या नादी लागून ब्राम्हणांना शिव्या घालत बसू नका. सगळ्या जातींमधे काही थोडीफार अवगुणी निपजतातच. त्यामुळे ब्राम्हण असो किंवा दलित बहुजन, त्यांना शिव्या घालण्यापेक्षा आपली प्रगती कशी होईल ते बघा.
5. आणि अजून एक मागील ७० वर्षे ज्यांना आरक्षण होते त्यांनी काय दिवे लावलेत ते तपासून बघा. किती सुधारले ते बघा.😁🤣🤣
🙏🙏🙏🙏
‘बांधवां’ना फुकटचे सल्ले.
1. आरक्षण मिळेल न मिळेल, पण तोपर्यंत गडगंज मराठ्यांनी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या पण होतकरू कुटुंबांना शक्य होईल तितका आधार द्यावा.
2. स्वत:च्या खाजगी उद्योग धंद्यांमध्ये कटाक्षाने गरीब घरातल्या मराठा समाजातील मुलामुलींना संधी द्यावी. अगदी स्किल्समध्ये कमी पडत असतील तरीही. कमजोर बाबींवर प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधे सुधारणा करावी.
‘बांधवां’ना फुकटचे सल्ले.
1. आरक्षण मिळेल न मिळेल, पण तोपर्यंत गडगंज समाजबांधवांनी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या पण होतकरू कुटुंबांना शक्य होईल तितका आधार द्यावा.
2. स्वत:च्या खाजगी उद्योग धंद्यांमध्ये कटाक्षाने गरीब घरातल्या समाजातील मुलामुलींना संधी द्यावी. अगदी स्किल्समध्ये कमी पडत असतील तरीही. कमजोर बाबींवर प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधे सुधारणा करावी.
सुशील भाऊ तळमळीने केलेले अप्रतिम विष्लेशन ❤
देवेंद्र फडणविस यांनी आरक्षण दिलै , तरीही त्याना शिव्या दिल्या जात आहे, एकंदरीत आरक्षणाच 'राजकारण 'सुरू आहे. 2024 साठी ची "टुलकिट" आहे.
खर देणारे तर पवार च...
पण कधी ते सांगत नाहीत ते...🤔
जय श्री राम 💐🙏
पवारांनी इतके वर्षात दिले नाही ते आता काय देणार
@@nandkishoritraj877पवारांनी काय दिलंय
Tya fasan420 anaji panta ni fasave aarakshan dile v tyacha navara guratn sadabarale la court madhe case karayla sangitali, sudhara manuwadyano sudhara, kharab divas yenaret tumche
100% सच बात है, भाई!!
अगदीबरोबर आहे!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
सुशील जी, अत्यंत परखड आणि सखोल अभ्यासपूर्ण अनालिसिस असते.
पवार साहेब म्हणजे या युगातील शकुनी मामा.
जय श्रीराम.
एका मरणासन्न पार्टीच्या जिवंत राहण्याच्या धडपडीतून हे आंदोलन कसे पेटत राहील याचा प्रयत्न होत आहे
एकदम बरोबर. जरांगेला बळीचा बकरा करून आपलं दुकान सुरू रहावे यासाठी प्रयत्न.
माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मराठा मुख्यमंत्री करून दाखवला आणि एक मराठा पुन्हा उपमुख्यमंत्री करून दाखवला हे मराठा समाजाला विसरता येणार नाही
सुशीलजी तुम्ही म्हणता ते 100 टक्के मान्य आहे. पण तो जरांगे फडणवीसांना वेळ का देत नाही. त्यांना इतके अव्दातद्वा तोंड का करतो. त्यामुळे तो पूर्णपणे सहानुभूती घालवून बसला आहे.
सर नमस्कार
आपण अगदी बरोबर बोलत होते खरी माहिती दिली आहे अगदी खरे आहे मराठा समाजाला ऐका हि मुख्यमंत्री नी मराठी लोकांना फायदा करुन दिला नाही हिच लाजीरवाणी गोष्ट आहे फार वाईट वाटत
असो
मी ग्रामीण भागात रहाणारा आहे व ग्रामीण भागात रहाणार्या मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणाची कीती आवश्यकता आहे हे मला माहीत आहे, देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले व ते मिळवून पण दिले, परंतु फडणवीसांनी मराठा समाजा साठी कितीही केले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण मराठा समाजातील पवारा सारखे अनेक नेते त्यांचा अत्यंत व्देश करीत आहेत व त्यांच्या विरोधात कटकारस्थाने करीत आहेत, तेंव्हा फडणवीसांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी महाराष्ट्र सोडावा व केंद्रात जावे तेथे त्यांच्या कामाचे व बुध्दीचे चीझ होईल.
Barobar khar ahe tumach, Mala suddha asach vatat
एकदम बरोबर.शैक्षणिक आरक्षण हे खरंच आवश्यक आहे.पण ज्यांना फक्त राजकारण च करायचय त्या नेत्यांना मराठा समाजाच्यां तरुण पिढीचे कांहीं एक देणे घेणे नाही.फडणवीस साहेब खरच प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.शिंदे साहेब व अजित पवार यांना बरोबर घेऊन.
मग महाराष्ट्राचे हित कोण बघणार घरकोमडा cm
फडणवीसांनी महाराष्ट्र का सोडावा?
का? यांना मोकळे रान मिळावे म्हणून काय,?
@@prakashdukare9278इथल्या चिखलात हात घालून,कमळ थोडीच उगवणार.उलट हातालाच घाण लागेल.
उद्या हे सरकार जावू द्या आरक्षण आंदोलन बटन बंद केल्यासारखे बंद झालेले असणार
Yes
एकदम खरे बोललात
100% सत्य
आता हे वास्तव समोर आले आहे रे,हे थांबणार नाही,७५ वर्ष झाली.
आजुन किती वर्ष वंचित राहू 😅
Correct
मुद्देसूद विश्लेषण, सुंदर शैली, मी मराठा असून आपले कौतुक करतोय...आज पर्यंतच्या होऊन गेलेल्या कोणत्याच मराठा मुख्य मंत्र्यांनी या आमच्या मराठा आरक्षणाकडे चुकूनही लक्ष दिले नाही हे सत्य नाकारता येणार ना ही. फडणवीसांनी मात्र खरंच मराठयाना आरक्षण मिळवून दिले.ते high कोर्ट .अध्ये टिकले.मात्र सुप्रीमे कोर्ट मध्ये टिकले नाही..हेच खरंय....
व्हेरी गुड
सुंदर विष्लेशण..
पवारांनी अखखा महाराष्ट्रा ची वाट लावून टाकली. हा जरांगे ना ही पवारांनी च उभा केला आहे. जनते ने ही हा दाव समजून शिंदे सरकार बरोबर उभे रहावे.
जय श्री राम 💐🙏
पवार वाट लावण्यासाठी जन्माला आले आहेत .चांगल करण्यासाठी नाही. चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्री होते. कुठची शेती लावली आणि कुठच शेत उपटल ?
जमलं तर तुच उभा रहा सरकार बरोबर आम्हाला सांगू नको स
@@babapatil6120मंदबुद्धी
Murkh mansa
ज्याला आपला पक्ष सांभळता आला आणि या वयात याची देहात ऊघड्या डोळ्यानी पक्ष मोडीत निघाल्याचे बघावे लागले ...कशाला त्याचा व्हीडीओ पाहून वेळ घालवायचा 😂😂
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....!🙏
खूपच सुंदर विशेष विश्लेषण सादर केले कुलकर्णीजी. आरक्षण देण्यासाठी मनाची तयारी व नियमात कसे त्यात येईल याचा अभ्यास होणे आवश्यक आहे
एक नंबर माहीती दिली फडणवीसांन बदल हे आपल्या मराठी समजुन घेतले पाहिजे जय शिवराय ❤ ❤
त्यापेक्षा पवारांनी जरांगेना समजावून सांगावे की कोणत्या कारणांमुळे वेळ लागत आहे.ती कारणं काही फडणवीसांनी निर्माण केलेली नाहीत.
फडणवीसजींच्या विरोधासाठी तर सगळे राजकारण करत असताना ते कसे समजावतील उलट भडकवण्याचेच कारस्थान करणार
ते तर उलट , उलटच सांगतील😂
@@shitaloak4362 true that
ते समजावून सांगणार नाहीत कारण फडणवीसांच्या विरोधात शोधून शोधून कोणते प्रकार चालतील त्याला प्रोत्साहानच देत राहतील.
जरांगे कोणाचे ?
पवारांनी पवारांना सोडून कोणाला काय दिलं ?
सगळी हयात गेली काड्या करण्यात
@@rajendramohite2983 sir, tarihi lokanna akkal yet nahi. kay sangave ashya lokanna? ajun kiti vikle janar ahet lok. pawarachya bajune kay mahiti?
एका ब्राह्मणाची जिरविणयासाठीच सर्व राजकारण चालू आहे.पण यात सर्व मराठाच फक्त मरणार आहे.राजकरणयाची मजा आहे . मराठ्यांच्या हे कधिच डोक्यात येणारे नाही
खुप छान विश्लेषण सुशील भाऊ 🙏🙏🙏सत्य बाहेर येन काळाची गरज
पवारानी काय शक्य केले??पवारानी चांगले काही केलेच नाही
त्यांचेच कारस्थान!
@@user-y6h9v धन्यवाद
स्व कल्याण केले.
सुशील भाऊ, पवारांनी राजकारणात झोपेचं सोंग घेतलेले आहे म्हणून त्यांना कितीही जागे करण्याचा प्रयत्न केला तरी ते झोपेतून उठणार नाहीत..... हा कळस आहे.
पवारांच राजकारण छीनाल बाई सारखं
❤❤❤❤❤
अगदी खरे आहे
होय.अगदी खरं
धन्यवाद सूनीलजी मेटे साहेबांची आठवण केल्याब्दल.
3:35👈 🙏मराठा समाजाला आपल्या मुलांचे खरेच कल्याण व्हावे असे वाटत असेल तर पवाराच्या नादी न लागणे हेच उत्तम!! आणि ठाकऱ्याच्याही!! कोणत्याच!!
अगदी बरोबर
@@swapnapandit478 😁🙏
जय श्री राम 💐🙏🙏
अगदी बरोबर👍
काही थोर नेते काठावर बसून बुडनाऱ्याची मौज पाहतात.
खरच आहे. गेल्या ३७ वर्षात हे मराठ्यासाठीच पुण्य कर्म का केलं नाही तर त्यांना ते करायचंच न्हवत.
सुशिलजी बिनदिक्कत पणे सारं काही मांडलय त्यासाठी धन्यवाद.
Brilliant analysis Sir ...eye opening ...DF is by far the most honest CM we ever had ....
Efficient also❤
😢🎉😢🎉😊
@@shashankkapshikar4125😮 CT no CT
❤❤ mom ultra CD x
❤❤ GB
@@shashankkapshikar4125❤❤😊
Vilasrao Deshmukh has openly suggested that the reservation should be based on economic considerations and not on cast based
Yes. Correct
हेच मोदी सरकारला म्हणजे मोदीला कळत नाही. केंद्रीय सरकारचे अधिकार कमी करणे हा एकमेव उपाय आहे.
अगदी बरोबर आहे. सर्वच जातीत पण गरीब लोक असतात. त्यांनी काय करायचे. मी स्वतः मराठा असून. मला जातीवरून आरक्षण मान्य नाही.
I appreciate the opinion that the cast based reservation be abolished
Only economically weaker be supported with financial assistance schemes
आर्थिक निकषावर आरक्षण ही अत्यंत चुकीची संकल्पना आहे
अतिशय स्पष्टपणे विश्लेषण केले.
I am 55 years old and 96 maratha always voting bjp never vote other party ok
स्व अण्णा साहेब पाटील यांचे बलिदान कधी ही विसरता येणार नाही...🙏🚩
वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसणार्या मानसापासुन महाराष्टाृची जनता जेवढी दुर राहील तेवढे महाराष्टाृचे भले आहे.म्हनुण एकनाथ शिंदेचे सरकार एकदम चांगले आहे.
सुशिलजी नमस्कार, महाराष्ट्र मतदार राजाने बी. जे. पी. ला तोंडावर वही तर पूर्ण धोबी पच्छाडं केले, मी आपणास विनंती करतो, सर्व प्रयत्न करा, तुम्ही करितच आहात, त्यात सर्व भर टाका. महाराष्ट्रात बी. जी. पी. आलेच पाहिजे. माझा आग्रह आहे.
शेखूलरीजम पवार आहे
छान विश्लेषण केले आहे
सगळे राजकारणी एका माळेचे मणी आरक्षण सरसकट रद्द करा जो पर्यंत गरज होती तोपर्यंतच आरक्षण चालू ठेवा असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते
महत्त्वाचे म्हणजे सूज्ञ मराठा तरुण, या सगळ्या सुविधा मिळवुन प्रगतीपथावर वाटचाल करत आहेत. ते नक्कीच या सरकार ची कार्यपद्धती जाणुन आहेत.
म्हणून तर सुशिक्षित मराठा देवेंद्र फडणवीस यांना मानतो🚩🚩🚩
अगदी थेट, सडेतोड, निर्भीड व बेबाक..with all facts n figures as always...
All Kulkarni community is proud of u Sushil jee...
पवार बेशरम आहे.....सकाळी अन्न खातोय का भलतंच काही खातो माहित नाही.....😢
काहींचे तोंड आणि धुगन सारखंच दिसतं.
अस् नाही बोलू मराठा bhavana राग yeil
शरद पवार साहेब मराठ्यांना आरक्षण का देऊ शकले नाहीत आता पवार साहेब ठाकरे साहेब संजय राऊत नारद मुनींचया भूमिकेत आहेत पण मराठा समाज हुशार आहे
जे कांहीं मराठा विद्यार्थ्यांना मिळाले ते फडणवीस साहेबांनी दिले।
काय म्हणावं या मराठा समाजाला अहो कृतज्ञ रहा जे प्रयत्न करीत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी
शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले होते त्या वेळी त्यानी हा प्रश्न का सोडविला नाही. तेव्हा ते आपली खुर्ची सांभाळीत होते.
मी ना मराठा ना ब्राह्मण, पण दोन्हीं समाजात परस्परांवर विलक्षण आत्मियता असणारा फार मोठा मित्र वर्ग मला लाभलाय , इतर समाजातही अशीच मित्र संपदा मला लाभली आहे पण एक वास्तव मात्र दुर्दैवाने नमुद करावे लागते की मराठा व ब्राह्मण समाजात एक दुस-या प्रती प्रचंड अविश्वास द्वेष व राग आहे हे का व याचे मुळ कशात आहे ते कळायला मार्ग नाही. हा भेद मिटणे आवश्यक आहे.
आणि हा पवार चा दाव उलटून पाडावे.
संविधानात बदल करून आरक्षण जाति आधारित नसून आथिॅक मुद्दा वर दिले पाहिजे कारण हा पछात जाति चे कित्येक लोक तो करोडपति आहे.
जय श्री राम 🌹💐🙏
खरं तेच योग्य होईल.
तुमच्य सारखा बोलणाराच्य शोधात होतो आम्ही आभारी
खूप छान माहिती दिली आहे.
शाम कुलकर्णी, अहमदनगर
सुशीलजी, मला तर वाटत आहे की 19 ला जो सत्तेचा खेळ झाला, त्यात पहिला बळी हा मराठा आरक्षणाचा गेला, दुसरा बळी obc च्या राजकीय आरक्षणाचा गेला, राज्याचे किती नुकसान झाले हा नंतर चा विषय, जो पर्यंत फडणवीस सत्तेत होते, मराठा आरक्षण हे उच्च नायालयात, टिकल, सर्वोच्च नायालयात पण स्टे आला नव्हता, जर 19 ला निती नियमाने देवेंद्र मुख्यमंत्री झाले असते तर त्यांनी सर्वस्व लावून तामिळनाडू च्या धर्तीवर आरक्षण टिकवलं असत, नाहीतरी केंद्राचे ews चे 10% आजून शाबूत आहेच ना, तिच गोष्ट obc च्या राजकीय आरक्षणाची, mva च्या नाकर्तेपणा मुळे obc चे राजकीय आरक्षण रद्द झाले, त्या मुळे राज्यात आजतगायत कोणतेही निवडणूक झालेली नाही,ना महापालिका,ना नगरपालिका,ना जिल्हापरिषद, याचा सर्वांनी विचार केला पाहिजे, mva नी काय काय व कुणा कुणा चे वाटोळे केले या बद्दल परखड बोललं पाहिजे
आणि आता तेच म्हणतायत हिंमत असेल तर निवडणुका घ्या 😂😂उद्धव आदित्य आणि राऊत
काहींना माहिती असतं ह्या गोष्टी अशक्य आहेत,पण कोणीतरी त्यावर उपाय शोधुन काढायचा प्रयत्न करतोय.मग पोटातली आग कमवायला.ओल सुकं गवत शेण्या जळाऊ काही गोळा करायचं आणि होळी पेटवून गमंत पहायची.आग लागत लागतं कुठेही जाईना.आपण आपल्या कोटरात सुरक्षित. 👌👌
यावरून जरांगे हे पवारांचेच पील्लू आहे हे सिध्द होते.
Yes
Fadnavis is great and honest person ❤
😊आपले विस्लेशण अणि निरिक्षण अगदी योग्य आहे. जयश्री राम
Very very very good statement by mr sushil Kulkarni.nice presentation.jai Hind, jai bhole nath.
तो यमधर्म देशातील जनतेचा अंत का बघत आहे ? या सैतानांपासुन भारताची सुटका का करत नाही ?
भावी पंतप्रधान शरदचंद्र पवार हे महाराष्ट्रातील एक संधीसाधू स्वार्थी राजकारणी असुन फक्त मराठा नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील जाती जमाती तेढ निर्माण केलंय आता तरी मराठा समाजाने ओळखायला हवं
यमदेवांचे भावी ...
संपूर्ण देशात
मराठ्यांचा कर्दनकाळ..OBC शरद पवार
फडणवीसांची जातच पवार साहेबांच्या डोक्यातून जाता जात नाही आहे
छान विश्लेषण
मराठ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा व्हिडिओ.
कुलकर्णी साहेब अभिनंदन आपले आणि हार्दिक शिवमय शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण तुम्ही सर्व मराठी मंत्र्यांचा इतिहास 100% बरोबर सांगितला आहे ते सर्व काही करू शकले नाही ते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर करू शकले आणि मराठी समाज त्यांच्याच नावाने बोटं मोडतात हे सर्व पाहून महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा समोर आल्या शिवाय राहत नाही धन्यवाद
आरक्षण तो बहाना है
एकाला एकजण नकोय म्हणून राज्य वेठीला धरलं जातंय
Sunder abhyasu satya ani nirbhid vislesshan thanks kulakarni sir
देवेंद्रनी कुमावत याला सुंदर मुलाखत देऊन मराठा समाजासाठी काय केले हे सविस्तर सांगितले आणि आपला नेरेटिव सेट केला
खुप खुप खुप सुंदर वर्णन केले आहे. परंतू हे किती लोक समजून घेतील. किती लोकांना समजले असेल. सत्य बोलण्याची किती लोकांमध्ये धमक आहे. जर एखादी व्यक्ती खरे बोलत असेल तर त्या व्यक्तीला कांही काळ तरी अनेक लोकांच्या रोषाला बळी पडावे लागेल. सध्या खरे बोलणे म्हणजे महापाप किंवा घोडचूक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जाहिर पंचनामा झाल्याशिवाय राहणार नाही. कसली लोकशाही आणि कसले मुलभूत स्वातंत्र्य आहे. लोक सध्या त्रस्त झाले आहेत. आरक्षण हा विषय कायमचा समाप्त करावा लागेल तरच लोकांच्या जगण्याचा मार्ग प्रशस्त होईल. वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.
सुशील कुलकर्णी आपणं आरक्षणावर खुप चांगली, माहिती सांगितली आहे
सुशिलजी, आरक्षणाचा मुद्दा ज्या नेत्यांनी टाळला त्या नेत्यांची माहिती टि,व्ही.चानलला कळवा.
खुप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती
🕉 सुशिलजी नमस्कार सुंदर विवेचन केले आहे. मुळ पींड नारदमुनीचा आसल्यामुळे आणि तेलाचासाठाही गडगंज करून ठेवल्यामुळे आगी लाऊन त्या भडकवित राहणे हा टूलकिटचाच प्रकार आहे. 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
कृपया नारद मुनींची तुलना कोणासोबतही करू नका नारद मुनी हे निःस्वार्थ विष्णू भक्त आहेत आणि त्यांनी जे केले ते सज्जन व साधू व समाज यांच्या हितासाठी केले उदा. वाल्या कोळ्याला रामनाम उपदेश
आगदी.बरोबर.आहे.साहेब.जय.vba
न्यूज स्टेट मराठी न्यूज चॅनेल पत्रकार त्या 100 एकरातील सभेनंतर सभेतून परतणाऱ्या पाटील साहेब समर्थकांना विचारात होते त्यांची मते...त्यातील एक समर्थक मोठ्या जोशात पत्रकार यांना live सांगून गेले की मा. जरांगे पाटील लढा देत आहेत मराठा आरक्षणासाठी म्हणून महान असे काम करत आहेत आणि लगेचच पुढे ते समर्थक त्याच जोशात म्हणाले होते की पण मा. फडणवीस मराठा आरक्षण देवुच शकत नाही...म्हणजे समर्थक यांना सगळे स्पष्ट आहे हेच यावरून ध्यांतात येते....आरक्षण देणे शक्य नाही पण बालहट्ट करत आरक्षणासाठी मात्र हट्टाने लढा द्यायचा...धान्य री रणनीती
सुंदर विवेचन... सत्यावर आधारित.
सुशीलजी एका म्हातारायच्या गोष्टीत ला म्हातारा महाराष्ट्रात आहे
तुमचे मत ऐकून आनंद झाला धन्यवाद
Very nicely narrated sir, please keep it up, with full justice.... to the people of Maharashtra...
आज विश्लेषण वर नाही, शर्ट वर कॉमेंट करायची इच्छा झाली...
शर्ट छान आहे!
Yes, Very true. Don't give any promised/guarantee which you are not able to
complete. Or fulfill .😢
साहेबांना राग आला नाही पाहिजे. कारण आयुष्य भर फोडून राज्य स्थापल आहे.
सुंदर आणि डोळे उघडणार विश्लेषण
योग्य विसश्लेषण
रोखठोक आपण बोलता. योग्य तेच बोलत आहात.
पवार म्हणजे तो मी नव्हेच.
जोपर्यंत शरद पवार आहे तोपर्यंत महाराष्ट्र सुधरू शकत नाही
प्रिय सुशीलजी नमस्कार 🙏🙏
ऊत्तम विषलेषण
आमच्या समाजास आरक्षण मिळावे यासाठी साहेब कुठे प्रयत्न करत नव्हते म्हणून अश्या लोकांच्या विरुद्ध आम्ही घोषणा देत होतो, तीर्री दूरी एक्का अन् ......... छक्का.
कुलकर्णी तुमचे अभिनंदन
सर्वात प्रथम आरक्षणाची मागणी शालिनीताई पाटील यांनी केली होती त्या वेळी त्या minister होत्या त्याना मंत्री मंडळातुन काढीन टाकले.
धन्यवाद साहेब
भारतातील महाराष्ट्रातील निर्भिड मराठी माणसाचे हृदयातील धगधगत्या भावना चक्क मराठी भाषेत पवारला नखशिखांत उघडे करून त्याचे खरे रूप जनतेसमोर मांडणारे आपण आहात
धन्यवाद साहेब 🙏🏼
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
हे शक्य नाही म्हणून तुमचा फायदा झाला साहेब