Nagar Crime Case : बिबट्यानं पळवल्याचा बनाव आणि उघड झालेलं सत्य हिवरगावमध्ये नेमकं काय घडलं ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- #BolBhidu #NagarCrime #LeopardCrime
बरोबर वर्षभरापूर्वी मे २०२३ ला नगरच्या हिवरगावमध्ये बिबट्याच्या मिशा, दात, नखं अशा गोष्टींची तस्करी करण्याचा प्रयत्न फसल्याची घटना समोर आली होती. इथं काय घनदाट जंगलं नाहीत किंवा इथल्या रस्त्यानं रात्रीच्या वेळी प्रवास करताना तुम्हाला बिबट्या दिसेलच याची शक्यताही कमी आहे. पण तरीही इथल्या प्रत्येक माणसावर बिबट्याची दहशत आहे. कारण आहे इथला उसाच्या शेताचा पट्टा. कारण या उसाच्या शेतांमध्ये अनेकदा बिबटे दिसतात, नजरेच्या समोरुन जातात, साहजिकच भीती असते. पण मागच्या दोन दिवसांपूर्वी हिवरगावमधली बिबट्याची भीती वाढली होती.
गावकरी हातात काठ्या घेऊन घराबाहेर थांबले होते, कित्येकांनी एका बिबट्याच्या शोधासाठी शेत, डोंगर असा बराच भाग पालथा घातला, कित्येकांना बिबट्याच्या हल्ल्याची भीती होती, घराच्या बाहेर, शेताजवळ झोपणाऱ्यांमध्ये दहशत होती, कारण गावात चर्चा होती गावातल्या मुलीला बिबट्यानं पळवून नेल्याची. पण या प्रकरणाचं सत्य बाहेर आलं, तेव्हा सगळं हिवरगाव हादरलं आणि हळहळलं सुद्धा, तेही एका... बापासाठी. नेमकं घडलं काय ? नगरच्या मुलीची स्टोरी आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
हे ऐकून काळजाला पिळा पडला. विश्र्वासघाती कृत्याने बिचारा बाप तुटून गेला. 😔
मुलगी पळून गेली असती तरी दुःख पचवल असतं. मुलगी मेली असती तरी दुःख पचवलं असंत.
पण विश्वासघात जगण्याची इच्छा संपवतो
😊
😢4😢%
बाबा चिन्मय आहे तर बोल भिडू आहे लई भारी
कितीही चांगल्या मुली असल्या तरी जर १२ वी नंतर शिक्षण केले किंवा बाहेरगावी घरच्यांनी भरोसा ठेऊन नोकरी साठी पाठवले Ra*** तर बनतात #fact एक सोडला की दुसऱ्या च्या फ्लॅट वर. आई बापाची इज्जत म्हणजे कचरा वाटतो मुलींना. घरचे येडे अशांच शिक्षण करतात. १२ वी झाली का लगेच लग्न लाऊन देयच म्हणजे असे दिवस घरच्यांना येत नाहीत. मुलींच्या डोक्यात बाहेर पडलं तर एकच विचार असतो s**.
@@Package_wala_chu lawadya tu baap zalyawar kalel tula. Mg vichar kar tya bapane kka jiv dila asel
आजही जंगली प्राण्यांचा क्रमांक २ रा आहे, मनुष्य प्राणी १ ल्या क्रमांकावर आहे फसवणूक व मानसिक आघात करण्यात 😢
Ekdam barobar
Sorry dada pan prani kadhich fasvnus
K karat nahi. Manusch madarchot aahe.
Ugach pranyana badanam Nako karayla
बिचाऱ्या कोंबडीचा जीव गेला
खरंय 🙌🏻🙌🏻
त्यात पण फसनवीस ची तोड ह्या भू तालावर कोणाकडे ही नाही
मोबाईल मुळे 90 टक्के मुलींनी स्वतःच आणि स्वतःच्या घरच्यांचं आयुष्य बरबाद केलं आहे त्यापैकी हे एक काही😢
मोबाईल ला विनाकारण बदनाम करू नका दादा. खरं तर मोबाईल मध्ये भरपूर काही नॉलेज घेण्यासारखे गोष्टी आहेत. पण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नको त्या गोष्टी पाहत बसतात
@@Package_wala_chu TU NAKO VAPRUS
Aata Tri Manusmriti chi Aathvan Holi Lokana
Stri Swatantry Pralyantak 😢
अहो ही मोबाईल नावाची सगळं इन्स्टंट देणारी वस्तू आली खरी, पण 90% लोकांना ह्याचा वापर कसा करावा हेच समजत नाही.. तो फोन जे समोर वाढत जातो ते लोक बघत जातात
. गरज आपल्याला शहाणं होण्याची आहे. मोबाईल, नेट, सोशल मीडिया हे पुढची 1000 वर्षे राहणार आहे..😮
म्हणून समाजातील कोणत्याही वर्गाला अमर्यादित सूट देणे चुकीचंच नाही तर घातक ही आहे.
त्या मुलीला लाज वाटली पाहिजे .....देव कधीही माफ करणार नाही😢😢
Dev asto ka kiti muliyancha ase harmkhor use kartat rape karat thev dev zople asto ...
आता ती सुखाने जगेल असं वाटतं का तुम्हाला...... तिला वेड लागलं असेल हे निश्चित
कृष्ण आणि राधा यांच्या भक्ती ची तुलना यात करू नको@@Package_wala_chu
@@Package_wala_chuare murkha tu jara gp bas nahitar mar basel tula
@@Package_wala_chu काय राधा आणि कृष्ण घेऊन बसला रे..?स्वतःच्या बापाला खाणारी काय औलाद असलं तरी
आई वडिलांचं २० वर्षाचं प्रेम एक वर्षाच्या वासनेसमोर कमी पडत. यात प्रेम कमी आणि आकर्षण जास्त असत. यात १८-२१ वर्षाच्या मुलींचा आकडा जास्त आहे. सरकारने लवकरात लवकर मुलींचं लग्नाचं वय पण २१ करावं. कारण १८ ते २१ या तीन वर्षाच्या काळात त्यांना अनुभव येतो. दुनियादारी कळते.
Kahee Aso Mulana Lagech Partition Deun Takave
Tyanch Te Baghun Ghetil Ijjat Bijjatchya
Bab Visra Jeev
Bhau 15 karayla pahije. Tevha jast jwar asto shariramadhe
21 nahi 25
खरच सांगतो मुलामुलींनो अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्यामुळे आईवडिलांना अशी टोकाची भूमिका घ्यावी लागते..😢😢
मतभेद झाले तरी होऊ द्या..पण तुमचे विचार स्पष्ट करा.. लपवून ठेवु नका..!!
ह्या बापाच्या मृत्यूला जितकी मुलगी जबाबदार आहे तितकाच जबाबदार तो मुलगाही आहे, ह्या असल्या अतिशय स्वार्थी प्रेमातून कोणी काय मिळवलं ह्याचा विचार समाजातील जिवंत असलेल्या इतर बापांच्या मुलांनी करावा की खरंच हे प्रेम आपल्या आई वडिलांच्या जीवना पेक्षा महत्वाचं आहे का? आणि ह्याचा विचार करणं ही काळाची गरज आहे.
चिन्मय आला म्हणजे विषय गंभीर
😂
😂😂
😅
काहीही म्हना पण पोर पोरी एकदम खालच्या स्तराला गेलेय सध्या.. आई बापाची इज्जत मातीमोल करताना थोडी पण लाज वाटतं नाही सध्याच्या पिढीला
Waa.. आणि त्यात पोराची काहीच चूक नाही ना...
छिनाल पोरींच्या नावाने बोंब मारत जावा.. उगाच पोरांना मध्ये का घेता? पार ६० वर्षांची झाले तरी या छीनाल पोरीनी लग्न न करता छीनाल बनने पसंद केले
@@Package_wala_chuतुझी बहिण मझ्या सोबत oyo वर होती रातभर तुझ्या आई वडलानाच मग विचार काय असते इज्जत
@@sumit04125महाशय आपल्या ला वाचता येत नाही का त्यांनी पोर आणि पोरी दोघांना उद्देशून लिहिले आहे 😂
प्रेमाची खुजली काय काय करून शकते, त्याचे हे ज्वलंत उदाहरण.
😂😂
याला प्रेम म्हणत नाही ......वासना....
Shiklelya Ran**
@@indianmagic9663 Zavana😂
@@indianmagic9663 मुलींसाठी सुद्धा पुरुषांचं बुधवार पेठ चालू केले पाहिजेत
हे मोबाईल चे परिणाम आहेत. आपल्या मुलाचे, मुलीचे 8 दिवसातून एकदा तरी मोबाईल चेक केले पाहिजे असे माझे मत आहे.
Mhnun tr aamchya kde ruls ahet
Jr konta mulga bolnyacha
Line marnya cha praytn krt asel tr
Lage ch ghari sangtat
Mg aamhi aahot ch tyala fodayla 😅😅😅
@@omkarjadhav1619pratek veles mulachi chuk aste as kon mhanal
@@omkarjadhav1619Asha Vagnukimulech Muli Asa Krutya Kartat
म्हणजे आधीच घरात महाभारत सुरू होईल😂😮
बिबट्या be like : मेरी शक्तियों का ग़लत इस्तमाल किया गया माँ .
are bhau🤣🤣
sahi pakade ho
कोंबडी be like :मुझे क्यू तोडा
India is not for beginners 😂
Kadak 😂
गावकरी : बिबट्याने मुलगीला पळवले..
बिबट्या : Excuse Me!!
😂😂
खरं प्रेम स्वार्थी नसते..!! ते समंजस असते..!!
मुलींना दिलेले स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक कळत नाही..
मुलगी म्हणुन जवाबदारी नसल्याने अशी सैराट पाऊले उचलली जातात आणि निष्पाप आई वडील आणि कुटुंबाचा सामजिक बळी जातो..!! प्रेम करणे चूक नाही पण असा विश्वासघात पुर्णपणे चुकीचा आहे..!!
Khar prem cha nasat ya jagat swarthi muli ahet saglya 😂
Aapla samaj pan asach ahe melelya Mansa baddal sahanubhuti dakhawato ani jivant mansala narak yatana bhoayala lawato. Tya muli chi chuk tar ahech pan tya bapa chya suicide mage purn samaj ch ahe. Dosh mulicha hota pan sarv Jan tichya aai bapala bolale astil ... Tya samajachya bhitine tyane suicide Keli.
Love is blind , marriage is eye opener.....😊
Anubhab zala mala pan 😅😂😂😂
Marrige sidhi maut hai aaj chya jamnayt 😂
Pagal ahet tya muli
😂😂😂😂
अशा मुलींचे 18 वर्ष पूर्ण झाले की लग्न लावून द्या, हुशार असेल तर नवऱ्याच्या घरी जाऊन शिक्षण घेईल, पण आईबापाची इज्जत आणि जीव तरी वाचेल.
या कमेंट ला अनेक कमेंट आल्या, माझा उद्देश काही लोकांना समजला नाही, माझे म्हणणे सर्व मुलींसाठी नाही य, 'अशा मुली' अस मी बोललो य म्हणजे ज्यांना आपले भविष्य फक्त प्रेम आणि पळून जाणे हेच योग्य वाटते आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते त्यांचे कायदेशीर वय वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर लग्न लावणे चुकीचे थोडी आहे. आणि हे मी सर्व मुलींसाठी नाही बोलत, हे पण समजून घ्या. राहिली दुसरी गोष्ट संस्कार हे मुलांवर होणे म्हणजे मुले मुली दोघांवर ही तितकेच गरजेचे आहे.
मूर्ख आहे आपण
Ashya vicharanche lok ajun pan aahet baghun ch kiv yete
Lagna lavun dya mhanje tikde jaun navryachya family chi vat lavel Ani ijjat ghalavel!!!
@@vinodsuryawanshi85ho, tya mula chya ghari jaun tyachya aai bahinicha gho karun mokli! 😂
अरे आज काल १२ वर्षाची मुलिंचे लफडे आहेत... १२.१४ वंर्षाचा मुलीना लागतोय २५ वंर्षाचा मुलगा 😢
निसर्ग खुप महान आहे मुली कडे वाईट नजरेणे पाहणाऱ्या माझा कंपनीतील मित्रांना त्याने मुलीच दिल्या 🙏
मित्रांनो या मुली बावळट झाल्यात पण तुम्ही कोणत्या मुलीला पळून घेऊन जाऊ नका असे पाप करू नका कोणत्या आई बापाला नरक यातना देऊ नका हे खूप महा पाप आहे कर्मा खूप भयंकर आहे ते कोणालाही सोडत नाही त्या मुलीलाही सोडणार नाही
आईवडिलांनी आपल्या मुलींकडे जास्त लक्ष दिले पाहिजे आज काल हे इंटरनेट चे हे युग आहे,बाईपण भारी देवा.
मुलींना freedome हवं असतं ... त्यांना अडवल तर त्या आजुन च बाद होतात
👍
@@Nik99tbho ka gharchyanna atmhatya karavya lagtat
Aai-wadilani aaplya porankade pan laksha dila pahije.. kay mahit konachi porgi palwun aanel…
दोन थोबाडीत पेटवल्या असत्या बापाने तर सुतासारखी सरळ झाली असती
बापाची माया कळलीच नाही . बिबट्याने नेली असती तर फार बरे झाले असते . अब्रु जपणाऱ्या बापाला प्रणाम !
आई वडिलांनी प्रेम विवाह करण्याची परवानगी द्यावी, जसं सुप्रिया ताईंना शरद पवारांनी दिली
जी मुलगी स्वतःच्या जन्मदात्या आई बाबाची होऊ शकली नाही ती त्या मुलग्याची काय होणार.... अत्यंत हृदयद्रावक घटना
Hoil tila sex karayla bhetat ahe 😂
करून गेलं गाव बिबट्या वरती नाव😂
😂😂😂😂😂
बिचारा बिबट्या
बरोबर भावा 😂😂😂
सध्या आपण म्हणतो कि मोबाईल आणि टेक्निलॉजि मुळे जग खूप पुढे गेले आहे परंतु अश्या घटनामध्ये देखील खूप झपाट्याने वाढ होत आहे...
द्रोपतीचे वस्त्रहरण केले म्हणून माहाभारत घडल, आजची परिस्थिती आपणांस माहितीच आहे........ दुर्दैवी घटना
Aajkalchy mulila drupadi sobat compared karne manje papa aahe aajkaalchi mulgi manje budhwar peth madhle baai aasly sarkha aahe ,........ Budhwar peth madhli bai pn samorun dhandha karte pn aajkal cha muli faswnuk karun dhandha kartat aani aaply garib aai bapacha jivala kaal tond karun eka bhikari sobat palun jatat aani palun jawun nantr divs gele mulgi aunty jaali ki lahan mulana faswtat aani jy sobat palun gele tyala pn dhoka detat aani dhandha kartat
भाऊ ही न्यूझ बगून तुला महाभारताची का ??? आठवण झाली ते मला समजलं नाही राव मला वाटते तसे काही जाल नाही वाटते.
त्यात काय logic आहे
@@Ro_hit_o लॉजीक च काही नाही पण आजाची मुलगी कशी आहे हे सांगयच झालच तर, म्हणून हे आठवल. I know की सर्व मुली अश्या नसतात परंतु काही मुलींमुळे ह्या घटणा होतात.
Khare tar Drupadi vastraharan original mahabharat nahi ,khoop 6:07 varsha krushn bhaktani hi gosht add keli ,tasech Radha hi krushnachi premika navti ,pan kahi katha kalantarane banvlya jatat.
त्यापेक्षा तुमचं थर्ड क्लास हिंदू भारतीय कल्चर सोडा ना. तुमच्या पुराणातच स्त्रियांना पळवून नेण्याचे, कधी त्यांना जुगरावर लावायचे संदर्भ येतात. त्यामुळे मुलींना पळवून नेण्याचं मूळ इथे आहे. कधी अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियात मुलींना पळवून नेल्याच्या बातम्या आल्या आहेत का?
Mulagi shikali pragati zali
Mag tujha bahinila Kiva mulila shaletun kadh. Adani rahu de Tyanna tujha sarkha.
Do not try to homogenize whole female group.
मुलगा शिकला... डायवर झाला
Agdi barobar aajkal mulgi shikli manje palun geli aani shahani jaali asach aahe
ज्या शिकल्या नाहीत त्याही पडून गेलेल्या आहेत
स्त्री शिक्षण विरोधी माणसा
पळून गेलं इतपतही ठिक होते (हेही चुकीचं आहे )... पण बिबट्याने नेल आणि रक्ताचं ओतून केलेल नाटक त्या त्यामुळे बीचाऱ्या आईबापांचा जीव किती कासाविस झाला असेल यानेच ही news सगळीकडे पसरली व नंतर त्या धोकयाने वडीलांना अपमान झाल्यासारखं वाटलं म्हणून आत्महत्या केली... very sad
Teenagers मधील प्रेमप्रकरण (लफडी) आणि गुन्हेगारी (भाईगिरी) या दोन्ही विषयांना भारतीय चित्रपटसृष्टी बऱ्याच अंशी कारणीभूत आहे, असं माझं ठाम मत आहे.
मुलगी शिकली . . . लॉज वर गेली 👯💃.
O my god 😂😂😂
@@Package_wala_chu
एका अविवाहीत तरुणी ला वोयो वरच्या कार्यक्रमा ची चटक लागली . . . ते एक प्रकारच व्यसनच . . . पण विवाहा आधी थेट कार्यक्रम होत राहिल्यास मुला - मुलींच शरीर वेगवेगळ्या प्रकारचा रिस्पॉन्स देते . . . हया मुळ मुलां पेक्षा मुलीच वैवाहिक जीवनावर फार दुरगामी परिणाम होतात ( इथ प्रेग्नेंट होणे ह्या मुद्दा नहीं ) . . .
कार्यक्रमा मुळे मुली मध्ये शारीरीक बदल तर होतातच पण त्या व्यतिरिक्त . . .
लग्ना आधी ok झाल्याने . . . लगनानंतर १ २ राऊंड नंतर मुलाला समजते हिचा कार्यक्रम आधीच झालेला आहे म्हणून . . .
१)सिल तुटलेल असल्याने रक्त न येणे . . .
२) अ आ आह ह ह असे आवज न येने . . .
३) कबड्डी चालु असताना भानावर नसल्याने जुन्या मुलाच नाव ओठावर येने . . .
४) कधी कधी तर मुलगी इथ कंपेअर करायला लागते नवरदेवाचा खेळ चांगला आहे का त्या छपरी चा . अन नवरदेव हुकला का तीला जोरदार ठोका ठोकीची सवय आठवण येणे . . . अण मग सुरु होतात विवाह बाह्य सबंध .
हया सगळ्या गोष्टीमुळे पहिल्या रात्री पासुनच वैवाहिक जीवन नीरस होत जाते .
मुलींनो मैज मजा करा पण थेट कबड्डी चा खेळ टाळा .
An mulga karto te re bhava 😂
प्रेम करा पण जबाबदारी ने. स्वतःचे पायावर उभा रहा मग कोणते पण निर्णय घ्या.
Trueeee
Currect
Mazya gharachya bajula hi ghatna ghadli......खूपच दुःखद घटना 😢
खरंच का मी समोर राहते....😂😂😂
@@patilarundhati3251 मी तुझ्या वर राहतो...म्हणजे वरच्या मजल्यावर
Mi ch palavli hoti😂
Te rakt maze hote 😢
आई वडिलांनी प्रेम विवाह करण्याची परवानगी द्यावी, जसं सुप्रिया ताईंना शरद पवारांनी दिली
आई बापाचा ह्या मुलीने मोठा विश्वासघात केला.. प्रेम होत तर ते सांगायला हवे होते. असा बनाव रचून आपल्यालाच वडिलांना फसवणे चुकीचे होते आणि तोच धक्का ते पचवू शकले नाहीत.
घंटा सांगून उपयोग आहे... कोणताच बाप मान्य करत नाही प्रेम... पळून जाणे हाच पर्याय उरतो शेवटी.
Muliwar Palun Jayanchi Wel ka aali?
समाजाने मुलगी पळून गेली किंवा तिने लव्ह मॅरेज केले तर त्याचा एवढा बाऊ करू नये.
True. 😊
Tuzy ghari he sarv zal pahije hot mg kalal asat tula...
Ka karu naye
तुझ्या बहिण, मुलीने पण पळून जायला पाहिजे. मग समजणार काय होतं ते.
तुझ्या घरी असे झाल्यास काय करणार. ते सांग पाहू
एखादा पुरस्कार असेल तर त्या मुलीला द्या....तिने खूप लोक कामाला लावल्याबद्दल......
बिचारे वडील. मला अश्रू उभे राहिले. बाबा, तुम्ही असं करायला नको होतं . मी या कृत्याला फसवणूक नाही म्हणत, मुलींना प्रेमहोतं आणि वयात असं प्रेम, प्रियकरा सोबत राहू वाटणं हे नैसर्गीक आहे पण याबद्दल चर्चा झाली पाहीजे निट , जिथं संवाद उरत नाही, भिती तणाव वाटतो तिथं असे प्रकारहोतात
बापानी खोट्या प्रतिष्ठेसाठी कशाला जीव द्यायचा गेली तर गेली जाऊ दे....
काय काळ आला पहा, स्वार्थी माणसं आपल्या मतलबासाठी मुक्या जनावरावरही आरोप करू लागले, बरं झालं त्याच्यावर ॲट्रॉसिटी नाही लावली,,,,, हर हर महादेव,,,,,
आत्महत्या करायला नव्हती पाहिजे. मार्ग निघतो वेळ द्यायला हवा.
काही लोक अति संवेदनशील असतात इज्जतीसाठी टोकाचे पाऊल उचलतात
Tuzi porgi as karel tava marg kaad
Lokacha bolane aaikanya peksha maran bar aasa pn vichar kahi jan kartat ani aas zal ki lok jivant shevat paryant man var karu shakt nahit 😢
@@pradipgaikwad423 इज्जतीसाठी
फसवणूक झाल्याने संताप झाला असेल.साहजिकच आहे
बिबट्या लहान मुले पळवून नेऊ शकतो. एक मोठा माणूस पळवून नेण्याएवढी ताकद नसते कारण त्याचं स्वतःचं वजन 30-40 किलो असतं.
हे खरे नाही,
जुन्नर तालुक्यात एका महिलेचा मुतृ झाला आहे
Bibtya Maru shakto mansana pan palvun nelyach kadhi aikla nahi..itka vajanachya 2 times drag karu ka bibtya?
बिबट्या ला हल्क्यात घेणाऱ्यांसाठी .... th-cam.com/users/shortsiEBnqLvy8Nk?si=XXV6N_VcM6ujiYW-
नेले आहे आमच्या कडे
@@RPM2311 th-cam.com/video/aSzk7JBlaEg/w-d-xo.htmlsi=egieH7pdJXu1KXKr
Bgha
आमच्या तालुक्यातील घटना आहे
2-3 दिवस झाले
Ho ka bhava
Hivargaon pavsa ka??
@@LuckyMe25 हिवरगाव आंबरे
अभिमानाची गोष्ट आहे
@@yoloyolo1968 माहिती देतोय तो, अभिमान तुझ्या सारख्या येड्याला होत असेल अश्या घटनांचा
जुन्नर तालुक्यातील बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. गेल्या १-२ महिन्यात ४ ते ५ जन बिबट्याने ठार केले आहे. तर अनेक जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
कोणाला विडिओ च्या पहिले bjp ची add आली skip पण होत नाही राव 🤣
कुठे आहे बीजेपीची ॲड मला नाही दिसली.
Only modi dada
Only modi dada
मुलगी पळून गेली बापाने आत्महत्या केली
हे सर्व पाहत असताना त्या आई ची काय अवस्था झाली असेल आणि आजही होत असेल हे विचार करून च वाईट वाटतंय 😞
अश्या काही घटना बघता बालविवाह प्रथा चांगली होती अस वाटतंय😊
Tula mulgi zali asel tar karun taak.
Mulacha pan kara.
@@npb5258मी तर तयार आहे पण चांगली मुलगी शोधतोय तुमच्यासारखी
मुलींना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार असावा.
त्यापेक्षा तुमचं थर्ड क्लास हिंदू भारतीय कल्चर सोडा ना. तुमच्या पुराणातच स्त्रियांना पळवून नेण्याचे, कधी त्यांना जुगरावर लावायचे संदर्भ येतात. त्यामुळे मुलींना पळवून नेण्याचं मूळ इथे आहे. कधी अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियात मुलींना पळवून नेल्याच्या बातम्या आल्या आहेत का?
मुलीच्या शिक्षणाचा व पळून जाण्याचा काहीही संबंध नाही. मुळात जी मुलगी शिकते व स्वतःच्या पायावर उभा असते ती आई-वडिलांना कधीच फसवत नाही.
😂😂😂😂
Saheb tumhi kontya jagat ahe
..he sagal shiklelya gharatlya mulunsobat jast ghadat..mazhya gharat hi ghadlay
ही मुलगी आयुष्यात कधीच सुखी होणार नाही
त्या मुलीच्या बापाने आत्महत्या करायची गरज नव्हती कारण त्या मुलीचे आयुष्य आहे तीला जसे जगायचे तशी ती जगू शकते.....
मुलीने पण आई-वडिलांना पूर्ण कल्पना द्यायची होती....
It's not america 😢
Barobar
Manoj sheth aslya prasangatun tumhi Gela ahat ka,tasvl tumhala sheth mahna sudha chukich ahe Karan tumcha budhichi vaad zali nahi
@@Userid288 aho dada , ashyaa goshti Shanti madhyech handle karayla lagtaat, jar khup jast agression dakhavla tar mag anglat yete, ashya velela doghana che lagna lavun Dene kadihi uttam,nanatar sambandh thevaycha ka nahi haa jyacha tyacha prashna
@@Userid288 mala saanga ki 4 pora firvun , paishya sathi 5 vya sobat lagna karnari mulgi changli ka jyachya barobar Prem kelay tyachya sobat lagna karnari mulgi changli ?
तपासाची दुसरी दिशा 'active' झाली, की 'निश्चित' झाली?🤔
Bara zala ti mulgi lavkar sapadli nahi tar ekhada bibtya hanak adkla asta ya saglyat
बिचाऱ्या मुक्या प्राण्याला सुद्धा ती मुलगी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत होती. वडिलांसाठी खूप वाईट वाटलं.
आज काल मुलीचं आपल्या आई बाबांची इज्जत घालवत आहेत,आणि हे वारे आता खेड्यात चांगलेच पसरले आहे..aarange marriage करायची म्हंटले तर नोकरी आणि शेती सर्वच पाहतील आणि लव्ह म्हटल तर तो नगळा जरी असला तरी चालतो,आणि छप्री तर असतोच.😂
मुलींनी प्रेम करताना आंधळ प्रेम करु नये (प्रेम आंधळ असत हे आम्हाला माहीत आहे तरीपण सांगतो).. जर प्रेम करायचं असेल तर चांगला मुलगा निवडा....छपरी, व्यासनी , बेरोजगार मुलगा सोडून (पण काय करणार सध्या यांनाच जास्त स्कोप आहे मार्केट मध्ये 😂😂)
मुलगी शिकली प्रगती झाली
एकच मुलगी जन्माला घाला ।शिकवा ,डोक्यावर बसु द्या ।वडील ,आईला एकटी ठेउन गेले ।आणि ते काय करत आहेत या कडे कोणाचच लक्ष कसं नाही गेलं ।
पु. अहिल्यानगर
मानसिकता बदला...!
Video chya suruvatila thoda 5 second pause kiva logo thevat ja, TH-cam ads mule suruvat cut hotiye. Hivargaon cha fakt vargaon pasun yetay.
आमच्यासाठी आमचा बिबट्या,आमचं काळीज सगळ आमचा चिनू भाऊ❤
काही अतीशहाने हंकारे सरांच्या व्हिडिओची खिल्ली उडवत मजा घेत आहेत, पण अशी काळीज हेलावणारी घटना ऐकली की हंकारे सर कितीही ओव्हर करत आहेत असे वाटले तरी त्यांचा उद्देश खूपच सार्थ आहे असे वाटत राहते.
आई वडिलांना दुखावणारे आयुष्यात कधी ही सुखी राहत नसतात.
Dada botala kai lagla??
जिल्ह्याच नाव अहील्यानागर केलं तर मुली थोड्या हिंदू संस्कार शिकतील ही अपेक्षा. रानटी मानसिकता कमी होईल.
निखिल सर कुठेत?😊
आता समाजाला कळतं आहे की पूर्वीची लोक बाई ला चूल आणि मूल या संकल्पनेने का वागवत होते 🙏
Mg tuza mulila pn chul ani mul evdch kr mn shikvi nko adanich thev
Asa nhi ahe niyat konachi pn kharab hou shkte mulani pn property sathi aai wadilancha khun kelyacha batmya apn aiklya ahet. Ashi comments karun krupiya ek don mulimule sglya stree samajwar aarop karu naka
म्हणून मला पोलीस व्ह्यायच आहे
किती भारी काम आहे एकेक धागा शोधायचा आणि सगळा प्रकरण उलगडायचा
😅😅😅😅
गांदित दम नसेल तर प्रेम कशाला करायचं... करायचं तर छाती ठोक पणे सर्व समोर लग्न करायचं.. का उगाचच घरच्याला त्रास देयाच... मुलगी पळून जाण्याचे दुःख किती मोठं आसता हे त्या आई आणि वडील यानाच समजते... आता हीच गोष्ट पहिली तर किती त्या मुलीने किती मोठी चूक केली ... ज्या जन्म दात्या पित्याला तीनी संपवेल ... याचे ओझे घेऊन जीवन कधी काढली... किती लाजिरवाणी गोष्ट आहे... आपली खाज जिरवण्यासाठी... किती कसे मला तर काही शब्द सुचत.. नाही यांना बोलायला... नालायक... काय आसेते याचे जिवंत उदाहरणं आहे...
कृपया मुलीने सांभाळून चालावे... प्रेम नावाचे भूत आपल्या संपूर्ण परिवाराला बरबाद करते... इज्जात राहत नाही... समाजात... आणि प्रेम करू नाही..आणि झाले तर... छाती ठीक पणे सर्वांना... सांगून लग्न करायचे... सरकार.. कोर्ट मॅरेज चा ऑप्शन आहे... घरचेला काहीं मलाल तरी राहत नाही.... घरचे जर मनात नसतील तर प्रेम नावाचे भूत मनातून उतरून टाकायचे... काही नसते... फक्त काही शनचा अनंदा साठी किती लोकांना त्रास होतो हे पहिले पाहिजे
Dada kiti mothi comment Keli ahe tumi khr ahe tumch Prem kraych asl tr ghrchyana sangu lgn krave ugach plun jau nye tya vedna Kay astat na te mi smju shkte karn amchya ghra sejarilmulgi plun gelti Teva tiche ai vdil ghr laun ghratch bsle hote.baher.pdtch nvte dada tumala kiti muli ahet
@VarshaliHolkar-cg1qf आपली.भाषा.वापरा.आणि.लिहा😊
शिक्षणापेक्षा संस्कार फार महत्त्वाचे आहेत हो 💯💯💯💯💯💯👌
जेव्हा स्त्रिया स्वतंत्र झाल्या तेव्हा लक्षात आल आपल्या पूर्वजांनी त्यांना घरात का ठेवले होते 👀
अरे बाळा असं नसतं रे. स्वातंत्र्याचे दुरुपयोग तर पुरुष देखील करतात. या घटनेचा संबंध स्वातंत्र्या पेक्षा व्यक्तीच्या जडणघडणीशी आहे.
@@komalmane9764
100 मधून 1 मुलगी असं करते तर समजू शकतो,
पण आता 100 मधून 99 मुली असं करत आहेत आणि त्यामुळे आपले पूर्वज चुकीचे नव्हते.
@@komalmane9764
100 मधील 10 पुरुष स्वातंत्र्याचा दुरूपयोग करत असतील
पण 100 मधील 99 स्त्रिया व्यभिचार करतात हे नक्कीच आहे
हो मग ठेवा आपल्या घरातील स्त्रियांना घरात कोणी अडवल सुरवात आपल्या च घरापासून करावी...😂
@@MD-zn5pv काही चूक नाही त्यात
मुलांना योग्य त्या वयात विशेष संस्कार करणे हे आई वडिलांचे महत्त्वाचें काम आहे,
आणि त्यांतही वयांत आलेल्या मुला-मुलींना लैंगिक शिक्षण देणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे,
स्टोरी सांगण्या सारखी होती .
शेवटचं वाक्य डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा देऊन गेलं😢😢😢😢
आई वडिलांनी प्रेम विवाह करण्याची परवानगी द्यावी, जसं सुप्रिया ताईंना शरद पवारांनी दिली
तो मुलगा आणि मुलगी सुटका करु नये त्या दोघांना पुन्हा कधीच भेटु देऊ नये
पळुन जान हे सध्याच्या काळामध्ये धक्का बसण्याची गोष्ट नाही. काळानुसार मानसाने बदललं पाहिजे.शेवटी मुलगीच होती.चुका होत असतात . एक बाप म्हणून समजुन घ्यायला हवे होते. या घटनेमधुन हेच समजत की.लोकांची मानसिकता बदलली नाही..
गेल्या कित्येक वर्षात महाराष्ट्र मध्ये मुले व मुली पळून जात आहेत
किती तरी आई वडील यांनी त्रास सहन केला ज्या मुलींना आई वडील यांचे काही घेणं देणं नाही त्याच्या साठी जीव कशाला देता😢
म्हणून लव मॅरेज इज बकवास, प्रेम वैगरे काही नसतं,तो फक्त हवास असतो,
म्हणून कायद्यांत सुधारणा होऊन जो
कोणीही लव मॅरेज करेल त्या दोघांना अटक करून तुरुंगात टाकले पाहिजे,
जेणेकरून बापा सारख्या निराअपराध
व्याक्तीचा जिव जाणार नाही
Tula patli nahi mhun mhanto kay😂😂🔥
नक्कीच हा उपाशी असेल बिचारा 😂
Tumchi pn aai bahin patvl ki konitari😅
@@gamingsunny7384 bhava tu itka tokacha nako vichaar karu aamhi pn successful love marriage baghitla ahe ani arrange marriage modleli lok pn baghtoy
मुलगी मिळाली नाही की तुंबल्यावर असंच बोलतात. खूपच तुंबलाय वाटतं बिचारा
@chinmay, your news telling timing is excellent, its better than watching complete CID episode, you should start your story telling podcast!!
आमच्या शेजारील गाव आहे अगदी 5कि.मी अंतरावर आहे.
नक्किच मुलगी मराठा समाजातील असणार अणि मुलगा मागासवर्गीय
काही म्हणा
मुळग्याने खून केला तरी पचत
पण मुलगी पळून जाते है आई बाप याच्यावर मोट पाप देऊन जाते😢😢
Mulane khun kela tri pachto " ... Kontya duniyet jgtiyes ??
कर म्हणावं आता सुखी संसार 😢😢😢
मुलीचे नाव फोटो सर्व माहिती टाकली पाहिजे. गुन्हेगारांचा बहिष्कार झालाच पाहिजे
आजकाल मुली प्रेमासाठी कुठल्याही लेवल ला जातात.. 😂
Muli dokha pan detat bhai
@@SameerKulkarni-jk3swते तर आहेच भाई.. कोणी कोणाच नाही भाई या दुनियेत...
@@gaurav.valsange fakt aie baap aple baki sagale kamapurte astat
गुढग्यात दिमाग
प्रेम संबंध नसून वासना संबंध
हिवरगाव पावसा संगमनेर तालुक्यात आहे
Akolya madhal hivrgav aambre
मुलगी म्हणजे स्वतःची मालमत्ता च वाटते अजून पण गावाकडच्या लोकांना. अरे तिचं आयुष्य, ती निवडेल ना कोणासोबत घालवायचं ते.. तिने जो रस्ता वापरला तो चुकीचा होता मान्य पण तिने हाच उपाय हा वापरला याचा विचार केला का कधी आपण? गावाकडे कुणी दिली अस्ती लव मॅरेज का परवानगी??? आणि बापाला सुद्धा मुलगी मेलेली चालेल पण लव मॅरेज करून सुखी असलेली नको. मला माहित आहे खूप जणांना मझे विचार पटणार नाहीत.. पण ज्यांना पटतील त्यांनाच व्यक्ती स्वातंत्र्य काय असतं ते कळेल...
barobar aahe.
आमच्या गावच्या शेजारची घटना आहे 😢
आईशप्पथ 🙏 अक्षरशः अंगावर काटा आणणारी घटना आहे💯
1. जागरूकता: महिलांना संभाळाच्या संदर्भात आधीचे उत्तम असलेले धोरण देणे महत्वाचे आहे. यात संभाळाच्या संदर्भात धोक्यांचे सामान्य पद्धती आणि खतर्नाक परिस्थितींना ओळखणे समाविष्ट आहे.
2. स्वातंत्र्य: महिलांना स्वातंत्र्य देण्याचे प्रशिक्षण देणे त्यांना जेवढे महत्वाचे आहे. ह्यामध्ये धोक्यांच्या आधारे किंवा हल्ल्यांच्या सामन्य आहे.
3. समर्थन प्रणाली: महिलांना समर्थन प्रणालींची निर्मिती आणि समुदायिक सेवांची मोठी आवड आहे, त्यामुळे ह्या नात्यांतून ह्या वेळी मदत आणि सहाय्य मिळू शकतात.
4. कायदेशीर हक्क: महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे, त्यात गल्लीत आलेल्या कायद्यांचा समर्थन करण्यात त्यांना मदत होऊ शकते.
5. सशक्तिकरण: महिलांच्या सुरक्षेचा धोरण वाढवण्याचा एक जटिल प्रक्रिया आहे. समाजातील अंधाने आणि हिंसेच्या पारंपारिक धोरणांना नकार देणे महिलांना सामाजिक रूपात सशक्त करू शकते.
6. समुदाय सहभागीता: समाजात समुदायांचे समर्थन महिलांच्या सुरक्षेत काम करताना महत्वाचे आहे.
Thanks for बोल भिडू ❤
लहान पणापासून मोठ होईपर्यंत जो त्या आईवडलानी लावलेला जीव ती एका मूला ठी विसरून गेली . 😢 मुलगी ही जात खूप वाईट असती
या गुन्ह्यात सहभागी झाले त्या सर्वांना काहीही चौकशी न करता सरळ फाशी ची सजा द्या ,तेव्हा समाज सुधारेल
मला मदत करावी ही विनंती 🙏🙏🙏🙏
तुला काय झाल आता
कोल्हापूर खूप आणि मारामारी शिवाय बातमी नाही
माय बापाच्या संमतीने लग्न बंधनकारक सरकार णे करावे ही विनंती
अवघड आहे😢
लाज वाटायला हवी...... अशी मुलगी तर आई च्या पोटात मेलेली बरी..... बावळत.... वर्षभरच्या प्रेमासाठी ऐवढे वर्ष जीव लावणाऱ्या माय बापाला सोडल.....
आत्म हत्या केल्या पेक्षा लग्न लावून द्यायचं ना.. येवढं टोकाचं पाऊल उचलायला नको होत..
Its right
धक्का सहन नाही झाला.....
हिजड्या सोबत लग्न लावून देणार का आता तिचं
Mazya Shejarch gav.. It was a very shameful act...
काही संबंध नसताना बिप्ट्या बदनाम......नी बाप गेला ...घ्या आईने मुलीवर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे....मुलगी काय करते...कुणाशी बोलते....मित्र मैत्रिणी कोण ......
लवकरच आंत आहे पुथ्वीचा दूनिया खुप बिघडली
Zop ghe re bhawa dole sujle khup rest ghe barik pan zale khup dole
बिबट्या be like ; क्या इतना बुरा हूँ मैं माँ 😢
सैराट भाग २