स्वा. सावरकर यांची प्र. पत्रकार निरंजन टकले यांनी विद्रोही साहित्य संमेलनात केली पोलखोल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 มี.ค. 2023
- TCS Pattern Test Series:
whnse.on-app.in/app/oc/362714...
Online batch साठी Playstore वरून app Download करा:
Android: play.google.com/store/apps/de...
iOS (Apple Devices): apps.apple.com/in/app/classpl...
{ Org. Code : WHNSE }
_________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
Whatsapp :
9960805625, 8010285625
_________
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
_________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________
for lecture notifications and timings Join Telegram Channel :
t.me/Phoenix_academywardha
_________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - karalenitesh?ig...
Telegram-t.me/niteshkaralesir
_________
कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
docs.google.com/forms/d/1IWoG...
Telegram link
t.me/niteshkaralesir
Facebook page- / niteshkaralesir
Instagram - karalenitesh?ig...
reelCfdSrS...
TH-cam channel- / @phoenixacademywardhan...
#Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPattern - บันเทิง
फार फार धन्यवाद...खरे सत्य काय आहे हे निर्भिडपणे पुराव्यानिशी जनते समोर आणल्या बद्दल.. समाजाला अशाच निर्भिड योध्याची आज गरज आहे. आपल्याला त्रिवार प्रणाम..
Ambedkar britishancha bulla ani gand chatayacha
आपण लिहिले आहेत की पुराव्यानिशी जनतेसमोर सत्य आणले, आपण पुरावे बघितलेत का? असल्यास संदर्भ द्यावा. प्र. पत्रकार निरंजन टकले हे पुरावे जाहीररित्या सर्वांन समोर ठेवत का नाहीत.
Why no one can reply to Niranjan Takle,, logically rationally and scientifically with proofs and evidence like Takle ?
@@preetamsave2586
Why there is no legal actions against him since the last 7/8 yrs
@@preetamsave2586
Simple conclusion
Takle is talking about the truths
खरा इतिहास देशापुढे आलाच पाहिजे सर तुम्ही तो सांगितला धन्यवाद
टकले, फुले, आंबेडकर, सोनवणे, कांबळे हे लोक स्वातंत्र्या लढ्यात नव्हते.. ही नावे ऐकली नही कधी 😅. आंबेडकराणी दोन बंगले बांधले.. एक लंडन मधे एक मुंबईत.. जेव्हा देश गुलाम होता. इंग्रजकडून पैसे कोण कमावत होते? टिळक, अगरकार, सावरकर, चापेकर, गोखले हे सर्व लढले..जेल मधे गेले, फाशी गेले.. आता टकल्या इतरांना शिव्या देतोय.. बापाला बाप बोलतोस की बाजूच्याला बाप बोलतोस रे??
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात .
कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय करत होते ??
निरंजन सर आपल्यासारखे अभ्यासक आणि विचारवंतांची समजला देशाला अत्यंत गरज आहे .
😂
निजलेल्या लोकांना जागृत करण्यासाठी आपल्या सारख्या सच्चा लेखकाची आज या देशाला गरज आहे. Thank you so much for video ❤
Very nice and excellent sar
Yes Robot / Zombie
Mitumachashmtahe
@@RameshGaikwad8
Changla brain wash jala bhau tujha 😂😂
कृपया श्री निरंजन टकले यांना विनंती आहे की सर्व पुरावे जोडावे आणि गुगल ड्राईव्ह ला ते पुरावे टाकून ती लिंक शेअर करावी🙏
Purave asatil tar pathaval na 😂😂
Pratrek Jan one side story sangato.. khara koni samor yeyun det nahi..😂😂
Right, Authentic information dili pahije... Purave dyalach hawe
चुकिची माहिती आहे..
सर तुमच्या सारख्या तर्कवादी पत्रकारांची या देशाला खूप गरज आहे ,एक अलोकिक भाषण जय हिंद. 🫡
टकले, फुले, आंबेडकर, सोनवणे, कांबळे हे लोक स्वातंत्र्या लढ्यात नव्हते.. ही नावे ऐकली नही कधी 😅. आंबेडकराणी दोन बंगले बांधले.. एक लंडन मधे एक मुंबईत.. जेव्हा देश गुलाम होता. इंग्रजकडून पैसे कोण कमावत होते? टिळक, अगरकार, सावरकर, चापेकर, गोखले हे सर्व लढले..जेल मधे गेले, फाशी गेले.. आता टकल्या इतरांना शिव्या देतोय.. बापाला बाप बोलतोस की बाजूच्याला बाप बोलतोस रे??
😂
@@priyankadhanraj6233
Rapist traitor riot specialist mafeeveer pensioner agent khabarilal habitual lair murderer gang se ho kya 😂😂
@@priyankadhanraj6233
Is there any single smallest patriotic act against British done by savarkar after 1910 to 1947
37 yrs major period of his matured life
@@priyankadhanraj6233
Why was only savarkar getting such huge pensions for such a long period till 1947 ?
असल्या निर्भीड वक्त्याची देशाला फार गरज आहे 🙏🏻🙋🏼♀️🙋🏼♀️🙋🏼♀️🙋🏼♀️🙋🏼♀️
आपण पत्रकार आहात, पण इतिहासकार पण पुराव्यानिशी वक्तव्य करू शकणार नाहीत, इतकी समग्र माहिती आपण सादर केली.. अभिमान वाटतो, आपल्या सारख्या पत्रकरांबद्दल..
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात .
पाटोळे, कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय हे टकले सोनवणे etc करत होते ??
फार फार धन्यवाद साहेब आपल्या मुळं सत्य हे फार फार जवळ येत.. आणि आपली जनता ही विचारानं जागृत झाल्याशिवाय राहणार नाही..
7:26 7:30
खरा इतिहास तुमच्यासारख्या विद्वान लोकामुळे समजतो. तुम्ही मराठी आहात ही महत्वाची बाब.
Take care
Vidvan ani marathi kay shikshan zale raosaheb tumche
बिजेपी नेता सुब्रह्मण्य स्वामी सोनिया गांधीना ति तर वेश्या होती असा बोलला होता। इंदिरा गांधीवरही गलिच्छ आरोप झाले। त्याला उत्तर सावरकरांची नाहक बदनामी कांग्रेस करत आहे।
त्याला प्रामाणिक उत्तर विक्रम संपथ यांच्या पुस्तकात मिळते।
Congregation very good
सर आपण ग्रेट आहात कारण आपण सत्य दाखवल!
@@tulshiramambhore7206 Congregation ? You want to say congratulations ?
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे...सर धन्यावाद
एवढं निर्भिडपणे कसं बोलता सर तुम्ही.....कुठली शक्ती आहे जी तुम्हाला ताकद देते....., धन्यवाद साहेब तुम्ही खरे बोलत आहेत 🙏🙏🙏🙏
Education
सर तुम्ही खरंच ग्रेट आहात आहात तुम्ही खरा इतिहास आमच्या समोर ठेवला हा इतिहास व हे पुरावे भारताचे पहिले पंतप्रधान पंडितजी नेहरू, शास्त्रीजी, इंदिरा जी , नरसिंहरावजी , राजीव गांधीजी , अटलजी , यशवंतराव चव्हाण आदरणीय पवार साहेब यांना नाही मिळाले आणि आम्हाला खोटा इतिहास शिकवला आणि खोट्या प्रश्नांची खोटी उत्तरं देत आम्ही इतिहासात खोटं खोटं पास होत गेलो तुम्ही खरा खरंच इतिहास सांगितला आजपासून ठरलं ज्यांनी हा खोटारडा इतिहास आम्हाला शिकवला त्यांच्या पक्षाला कधीच मतदान नाही करणार 😢
अरे, पण हा खोटा खोटा इतिहास तर आपली काॅग्रॆसच आपल्याला गेल्या 70 वर्षापासून शिकवित आली आहे, त्याचं कायॽ......
सर तुम्ही किती निर्भय बोलता.... खरा इतिहास समजापुढे ठेवता.... विद्रोही भाषणाला नमन 🙏🙏
Ppp
सडेतोड आणि निर्भीक ❗ आपल्याला लाख लाख धन्यवाद ❗ 🙏💐😊
निरंजन सर खूप छान माहिती दिली आहे जय भीम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र नमो बुद्ध. सत्यमेव जयते
धन्यवाद सर खूप छान भाषण तुम्ही जगासमोर प्रस्तुत केले.
Great salute sir..., आज च्या काळात या विचारांची गरज आहे, इतिहासाच्या पडद्याआड लपलेले काळे सत्य बाहेर आणणे खुप गरजेचे आहे.
महात्मा गांधींनी 26th May, 192 च्या Young India मध्ये लिहिलेल्या लेखानुसार सावरकर बंधूंचं वजन कमी झालं होतं. गांधीजी स्वातंत्र्य संग्रामाच्या केंद्रस्थानी असताना त्यांनी लिहिलेला हा लेख आहे. आता काय करावं बरं?
गांधीजींच्या तत्कालिक लिखाणावर विश्वास ठेवायचा की निरंजन टकलेंच्या विद्रोही पत्रकारितेवर?
वीर सावरकर ने काल कोठरी में भी क्रांति किया इसलिये बहोत सारे क्रांतिकारी रिहा हुए नही तो बहोत सारे क्रांतिकारी गुलाम की तरह सड़ते रहते। मर जाते। फाँसी देना काला पानी की शिक्षा देना ये अंग्रेजों की ताकद थी। सावरकर छत्रपति शिवाजी महाराज के गनिमी कावा से प्रेरित थे।
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात .
कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय हे टकले सोनवणे etc करत होते ??
निरंजन सर मी आपणास शाॅलुट करतो.आपण खरोखर महान आहात.येवढा गाढ अभ्यास आहे.आपलं व्याख्यान ऐकून मी भारावून गेलो.मी आपला आभारी आहे.धन्यवादसर!
सडेतोड आणि निर्भीक ❗ आपल्याला लाख लाख धन्यवाद ❗ 🙏💐😊
धन्यवाद आपले भाषण फडणवीस साहेबांचे पोचलं पाहिजे तसेच तमाम महाराष्ट्राला ही कळले पाहिजे
, धन्यवाद 🙏 खूप छान वाचन कमी असल्याने इतिहास समजत नाही.पण कराळे सरांच्या या फिनिक्स अक्याडमी चे विडिओ नेहमी बघत असतो.धनवाद खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवत आहात 🙏
सावरकरांना एकच वेळी दोन जन्मठेप झाल्या , सर्वात धोकादायक, आक्रमक लढाऊ माणूस. यांना भारतात तुरुंगात ठेवणे ही स्वतंत्र सैनिकांसाठी उत्तेजीत करणारे. अशी नोंद इंग्रज सरकारने केली आहे.
ईंग्रज हुशार नव्हते त्यांना ऊगेच शिक्षा झाली
ह्यंनी त्यांचे त्यांच्या भावांच चरित्र लिहाव त्यांना पोटा पुरते पैसे मिळतील😊
@@mahendrachoraghe466 सावरकर गांडवरकर
वीर सावरकर ने काल कोठरी में भी क्रांति किया इसलिये बहोत सारे क्रांतिकारी रिहा हुए नही तो बहोत सारे क्रांतिकारी गुलाम की तरह सड़ते रहते। मर जाते। फाँसी देना काला पानी की शिक्षा देना ये अंग्रेजों की ताकद थी। सावरकर छत्रपति शिवाजी महाराज के गनिमी कावा से प्रेरित थे।
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात .
कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय हे टकले सोनवणे etc करत होते ??
सर हा इतिहास माहीतच नव्हतं... माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद....🙏
मेरा देश की जनता से सवाल है की बाबासाहब अंबेडकर ने कितनी बार छत्रपति शिवाजी महाराज की पूजा की और कितनी बार शिवजयंती उत्सव मनाया है ?
एक बार भी नहीं।
बल्कि सावरकर जी ने छत्रपति शिवाजी महाराज पर खुद आरती बनाई और हरसाल शिवजयंती उत्सव धूमधाम से मनाया।
फिर भी लोग सावरकर जी के लिए इतनी नफरत क्यों रखते है ?
दूसरी बात : अंबेडकर ने कितना घंटा जेल में बिताया है ?
अंबेडकर ने कितनी बार अंग्रेजोंके खिलाफ आंदोलन किया है ?
उन्होंने सिर्फ देश के सवर्ण लोगोंको टारगेट किया है ।
🚩🚩🚩🚩🚩
@@creditafinancials2676thoda itihaas padhna tab samjhega aapko Ambedkar vah barrister
@@creditafinancials2676शिवाजी महाराजांची आरती लिहिणारे महाराज्यांच्या राज्य अभिषेकाला सतत विरोध केला हा इतिहास आहे आरती करने म्हणजे महाराज्यांच्या पायातील धुळ धारण न करता त्यांच्या सत्य इतिहास समाजातील लोकांना समजु दिला नाही ही पिलावळ आजही आरतीच करणार म्हणजे मराठी माणसाला फसवण्यासाठी चालु आहे सच्छे शिवाजी महाराजांचे मावळे असता तर जेम्स लेन ला खोटा इतिहास लिहिण्यासाठी मदत केलाच नसता हे समजून घेणे जय शिवराय जय संविधान
सर आपणास शतशः धन्यवाद! खरे सावरकर संदर्भासहित लोकांसमोर मांडल्याबद्दल...🙏🙏🙏🙏
निर्भिड व्यक्तीमत्व...
जय भीम सर 💙🙏🏻
अशा निर्भीड लोकांची देशाला गरज आहे
सलाम सर तुमच्या कार्याला 🙏
मेरा देश की जनता से सवाल है की बाबासाहब अंबेडकर ने कितनी बार छत्रपति शिवाजी महाराज की पूजा की और कितनी बार शिवजयंती उत्सव मनाया है ?
एक बार भी नहीं।
बल्कि सावरकर जी ने छत्रपति शिवाजी महाराज पर खुद आरती बनाई और हरसाल शिवजयंती उत्सव धूमधाम से मनाया।
फिर भी लोग सावरकर जी के लिए इतनी नफरत क्यों रखते है ?
दूसरी बात : अंबेडकर ने कितना घंटा जेल में बिताया है ?
अंबेडकर ने कितनी बार अंग्रेजोंके खिलाफ आंदोलन किया है ?
उन्होंने सिर्फ देश के सवर्ण लोगोंको टारगेट किया है ।
🚩🚩🚩🚩🚩
@@creditafinancials2676 ये डर जरुरी ही है माफीवीर सावरकर
@@bhappy7220तू, तुझा बाप, तुझा मामा, तुझा काका तुझी आई, तुझी आजी, तुझी काकी, तुझी मामी, तुझी मावसी आणि मावसोबा माफी मागुन आरक्षण खाणारे चोर!
😂😮😂
माफीविर
@@creditafinancials2676 Abe murkh Mansa tu konabaddhal bolato kay bolato yach bhan aahe ka ki 90 marun aalay tu babasahebani kay kela kay nahi he jagala mahit aahe tu kon tula yevdach babasaheban baddhal janun ghyaych asel tar study kar mag ye shahanpana dakhavayala .....mafivir ka chela😂😂😂
Salute sir ....असाच खरा इतिहास देशाला सांगणं गरजेचं आहे ..
Itihar aikacha nasato to vachava lagto.
@@shrikrishnakhamkar1184 तू कोणते पुस्तक वाचले?
महात्मा गांधींनी 26th May, 192 च्या Young India मध्ये लिहिलेल्या लेखानुसार सावरकर बंधूंचं वजन कमी झालं होतं. गांधीजी स्वातंत्र्य संग्रामाच्या केंद्रस्थानी असताना त्यांनी लिहिलेला हा लेख आहे. आता काय करावं बरं?
गांधीजींच्या तत्कालिक लिखाणावर विश्वास ठेवायचा की निरंजन टकलेंच्या विद्रोही पत्रकारितेवर?
52:46 ज्यांना "धर्म निरपेक्ष" वर प्रेम आहे त्यांनी आधी आपल्या परिवारा 👨👩👧👦 सकट " मुस्लिम " बाहुल्य 🧕🕌 वस्ती मधे घर 🏠 खरेदी करून रहाव ......... 🤔🤔
@@elonmusk5990 जे कट्टर स्वधर्मवादी 🛕 आणि परधर्म व परधर्मिय द्वेष्टे आहेत त्यांनी इतर धर्मीय लोकांनी ⛪🕌🕍⛩️निर्माण केलेलें ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, भाषा🏛️🏭🏦🌐 वापरू नये.
निर्भीड, सत्य, समाजापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
मा आदरनिय श्री टकले साहेब नमस्कार फार छान विषलेशन केलं सावरकर यांचे खोटारडेपणा माफी नाम षेन्शन घेणारे तीनदा शिक्षा मिळालेले सत्य इतिहास सांगितला जनते समोर ठेवला महात्मा गांधी चे खूनाचे सुत्र धार धन्यवाद
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात .
कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय करत होते ??
अजून पर्यंत किती याचिका तू वाचल्या आहेस... स्वतः ... आणि राहिला प्रश्न प्रेन्शन तर ते पण कधी पासून भेटत होता आणि का ते पत्रा मध्ये ब्रिटिश लोकांनी लिहल आहे.. पण तुम्ही स्वतः काही वाचत नाही... कोणी बोलला माफीवीर तर तुम्ही पण लगेच चालू.. पण स्वतःची अक्कल कधी लावत नाही... आणि हे विसरू नकोस तात्या राव adv होते... कायद्याचा अभ्यास केलेला माणूस होता.. मूर्ख नाही.. पण तात्या कळानार नाही कारण तुम्हाला कधी ते समजुन दिले नाहीत... फक्त वाद होतील अश्या गोष्टी सांगितल्या म्हणून तुमच्या प्रयन्त ते पोचले नाही... यात तात्या राव यांचा दोष नाही तर तुमचा आहे....🙏🚩
आपले मनःपूर्वक आभार सर 🙏 आपणाकडून सत्य आणि उघडपणे माहिती मिळाली.तसेचं प्रत्येक घटनेचा पुराव्यानिशी उल्लेख करून खुप खूप धन्यवाद सर 🙏..
आयाच्ची hand याच्या
@@devendrarane6992 कारे फकीर काय रे हा तुझा रिप्लाय.
मेरा देश की जनता से सवाल है की बाबासाहब अंबेडकर ने कितनी बार छत्रपति शिवाजी महाराज की पूजा की और कितनी बार शिवजयंती उत्सव मनाया है ?
एक बार भी नहीं।
बल्कि सावरकर जी ने छत्रपति शिवाजी महाराज पर खुद आरती बनाई और हरसाल शिवजयंती उत्सव धूमधाम से मनाया।
फिर भी लोग सावरकर जी के लिए इतनी नफरत क्यों रखते है ?
दूसरी बात : अंबेडकर ने कितना घंटा जेल में बिताया है ?
अंबेडकर ने कितनी बार अंग्रेजोंके खिलाफ आंदोलन किया है ?
उन्होंने सिर्फ देश के सवर्ण लोगोंको टारगेट किया है ।
🚩🚩🚩🚩🚩
@@creditafinancials2676 tuz kay dukhat ahe re baba. Khar patat nhi ka ? Tula.💯
हे १००%सत्य आहे, हे संभाषण घरा घरात पोहोचला पाहिजे
Apne Ghar me sirf T V siriyal chalu hain Bhai ye prabodhan koun batayenge? Apna channel hona chahiye tabhi har Ghar me Sachhai pahuch sakti hain !
शिर्के साले गद्दार वतना साठी आईघालणारे तुम्ही हे पहिले घरा घरात पोहचले पाहिजे
52:46 ज्यांना "धर्म निरपेक्ष" वर प्रेम आहे त्यांनी आधी आपल्या परिवारा 👨👩👧👦 सकट " मुस्लिम " बाहुल्य 🧕🕌 वस्ती मधे घर 🏠 खरेदी करून रहाव ......... 🤔🤔
Prabhakar was son of Veer Savarkar .. and not of Babarao ...
@@elonmusk5990 हे घे 20 पैसे.
आपल्या पर्सनल लाईफ मध्ये आपण किती किती चुका केल्या ते पण सांगा सांगा आणि गांधीजी आणि नेहरूंच्या पण पर्सनल पर्सनललाईफ चे किस्से सांगा
अतिशय परखडपणे सत्य सांगितल्याबद्दल खरेच अभिनंदन
सर आपण पुराव्यानिशी भारतीय स्वातंत्र्य संग्रामतील सत्य माहिती अत्यंत उत्कृष्टपणे सांगितलं त्या बदल आपले आभार देशातील सर्व जनतेला ही माहिती मिळायला हवी.
Tyane vachle tu kadhi vachanar yedya khar vach.
सर खूप महत्वाचा विषय, आपण सुलभतेने मांडणी केली. आभार...
ह्यांना शेताचे बांधावर कायमचे मजुरीला पाठवले पाहिजे तेही 200रू मजुरीने.मग कळेल की... तूप,बदाम, पिस्ता,अक्रोड ,सुपारी,हळकुंड , खारकं,साजूक गाईचे तूप....कसे काय गोळा करायचे....
कृपया निरंजन टकले कॉन्टॅक्ट नंबर please
@@narayansahare3474 contacted no nahi tyalach hajar kara madarchotla.
An excellent explanation with proper documentry evidence in a bold and bindaas manner.
Hats off to you Respected Takle Sirji.
निर्भीड सत्यशोधक पत्रकार निरंजन सर कोटी कोटी धन्यवाद इतिहासाची एवढी माहिती देण्याबद्दल नवीन पिढीला हे मार्गदर्शन घडावे हीच इच्छा व अभिलाषा
धन्यवाद साहेब खर सत्य तुम्ही न घाबरता जनतेसमोर मांडलात 🙏
Well done Mr. Niranjanji for the way you have presented the topic and illuminating us in your inimitable simple way.
Thanks for the expose on this very contentious issue which is causing lot of heartburn for the trouble makers.
May your message spread far and wide.
आपण खूपच महत्वाची आणि खरी माहिती दिलीत आज बहुजन लोकांना खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे
सलाम तुमच्या अभ्यासाला, निर्भीडतेला आणि ज्ञानाला,, 🙏🙏🙏🙏🙏
आपले किती आभार मानावे,आभ्यासाच्या पुस्तकात हे विषय ठेवावेत,मुलानां खरा इतिहास समजेल!त्याची खरच गरज आहे.देवाधर्माचा खोटा इतिहास लिहून प्रजेला भ्रमित करुन ठेवले आहे.वास्तवाची जाणीव करुन दिली त्याबद्दल खूपखूप आभारी आहे.
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात .
कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय हे टकले सोनवणे etc करत होते ??
अजून पर्यंत किती याचिका तू वाचल्या आहेस... स्वतः ... आणि राहिला प्रश्न प्रेन्शन तर ते पण कधी पासून भेटत होता आणि का ते पत्रा मध्ये ब्रिटिश लोकांनी लिहल आहे.. पण तुम्ही स्वतः काही वाचत नाही... कोणी बोलला माफीवीर तर तुम्ही पण लगेच चालू.. पण स्वतःची अक्कल कधी लावत नाही... आणि हे विसरू नकोस तात्या राव adv होते... कायद्याचा अभ्यास केलेला माणूस होता.. मूर्ख नाही.. पण तात्या कळानार नाही कारण तुम्हाला कधी ते समजुन दिले नाहीत... फक्त वाद होतील अश्या गोष्टी सांगितल्या म्हणून तुमच्या प्रयन्त ते पोचले नाही... यात तात्या राव यांचा दोष नाही तर तुमचा आहे....🙏🚩
Devadharmacha khota itihas koni lihila ahe Mitra sagle jag sanatan dharma khade yetay
निरंजन साहेब तुमच्या ह्या खऱ्याखुऱ्या सत्य भाषणाबद्दल अभिनंदन 👌🇮🇳❤️❤️🇮🇳👌
🌷
Khara kahihi kunihi bolla ki khara hot nahi
Tyani kala Pani भोगले आहे हे लक्षात असू द्या
@@dineshvekhande4560 pension British कडून घेतले
मेरा देश की जनता से सवाल है की बाबासाहब अंबेडकर ने कितनी बार छत्रपति शिवाजी महाराज की पूजा की और कितनी बार शिवजयंती उत्सव मनाया है ?
एक बार भी नहीं।
बल्कि सावरकर जी ने छत्रपति शिवाजी महाराज पर खुद आरती बनाई और हरसाल शिवजयंती उत्सव धूमधाम से मनाया।
फिर भी लोग सावरकर जी के लिए इतनी नफरत क्यों रखते है ?
दूसरी बात : अंबेडकर ने कितना घंटा जेल में बिताया है ?
अंबेडकर ने कितनी बार अंग्रेजोंके खिलाफ आंदोलन किया है ?
उन्होंने सिर्फ देश के सवर्ण लोगोंको टारगेट किया है ।
🚩🚩🚩🚩🚩
डोळे उघडनारे व्याख्यान... सर तुम्ही खूप हिम्मत दाखवली त्याबद्दल मनपूर्वक आभार ❤🙏
मेरा देश की जनता से सवाल है की बाबासाहब अंबेडकर ने कितनी बार छत्रपति शिवाजी महाराज की पूजा की और कितनी बार शिवजयंती उत्सव मनाया है ?
एक बार भी नहीं।
बल्कि सावरकर जी ने छत्रपति शिवाजी महाराज पर खुद आरती बनाई और हरसाल शिवजयंती उत्सव धूमधाम से मनाया।
फिर भी लोग सावरकर जी के लिए इतनी नफरत क्यों रखते है ?
दूसरी बात : अंबेडकर ने कितना घंटा जेल में बिताया है ?
अंबेडकर ने कितनी बार अंग्रेजोंके खिलाफ आंदोलन किया है ?
उन्होंने सिर्फ देश के सवर्ण लोगोंको टारगेट किया है ।
🚩🚩🚩🚩🚩
❤❤CONGRATULATIONS CONGRATULATIONS CONGRATULATIONS HEMANT TAKLE SIR YOU HAVE SHOWN US THE PAGES OF HISTORY THANK YOU,❤❤
सर, फारच सुंदर. आपले कौतुक करण्याची क्षमता माझ्याकडे असलेल्या शब्दात नाही याची खंत वाटते.
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात .
कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय करत होते ??
Niranjan sir,you are mirror of history for new generation.
Sir ji great
खुप छान माहिती,ईतिहासा चा आरसा युवा पीढ़ी समोर मांडला
Very good news apnas salam
महात्मा गांधींनी 26th May, 192 च्या Young India मध्ये लिहिलेल्या लेखानुसार सावरकर बंधूंचं वजन कमी झालं होतं. गांधीजी स्वातंत्र्य संग्रामाच्या केंद्रस्थानी असताना त्यांनी लिहिलेला हा लेख आहे. आता काय करावं बरं?
Kasala mirror weda aahe ha taklya
सर,खरा इतिहास (माहिती) सांगण्याचे धाडस कोणी करत नाही .आपल्यासारखे पत्रकार बांधव हे काम करत आहेत अभिमानास्पद बाब आहे.सर, आपल्या सखोल अभ्यासास आणि आपणास सलाम.सर, आपणास उदंड,निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
खरा इतिहास ? इतिहास ?
सर तुम्ही बाघा सारखे आहात कसलीही भीती न बाळगता सत्य जगा समोर मांडल सर सेल्युट करतो तुम्हाला आणि तुमच्या व्यासपीटावर बसलेले मान्यवरांना आणि जमलेले माता बंधु भगीनींना निरंजन सरांना खंबीर पणे पाठिंबा दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
Very good speech sir, thank you for not letting us know the history. This country should know the real history. Salute sir for your work.🙏
विद्रोही संमेलन आयोजकांचे खूप खूप आभार आणि निरंजन सर याचे अमाप कौतक👍
विद्रोही व्यक्तीच क्रांती करू शकतो👌👌 अतिशय छान आणि पुराव्यानिशी बोलून आपण आमच्या तरुण पिढीला ऊत्तम मार्गदर्शन केले आपले मनपूर्वक आभार .
वीर सावरकर ने काल कोठरी में भी क्रांति किया इसलिये बहोत सारे क्रांतिकारी रिहा हुए नही तो बहोत सारे क्रांतिकारी गुलाम की तरह सड़ते रहते। मर जाते। फाँसी देना काला पानी की शिक्षा देना ये अंग्रेजों की ताकद थी। सावरकर छत्रपति शिवाजी महाराज के गनिमी कावा से प्रेरित थे।
सावरकर तुमच्या पेक्षा निरंजन टकले साहेब खूपच महान आहेत.
सावरकर नक्कीच निरंजन टकले पेक्षा महान आहेत कारण त्याची कामगिरी उल्लेखनीय संशयास्पद असल्याने महान आहेत असं सांगावं लागत
ते कडी म्हणाले की मी सावरकर पेक्षा महान आहे
@@anjanvishal3797 ते नाही मी म्हणालो 😃
खर् बोल ke तुमहा la मिर्च का lagtat😂😂
Mala mahitiye kaka pachavna avghad ahe. Tumhi facts cha uttar facts mhanun dya. Chala charcha karu apan. Samorasamor bhetun.
नमस्कार सर, आता खरोखरच विद्रोह करण्याची अत्यंत गरज आहे... जयहिंद जय महाराष्ट्र.
खरा इतिहास लोकांपर्यंत जावा आपला आभारी आहे
हे पण तेच करत आहेत जे बाकी लोक करत आहेत... समाजात हिंसा अशांता कशी पसरेल या दृष्टिकोनातून यांनी पण आपले विचार मांडले आहेत..... यांना जर खरच समाजत सुधारणा करायची असेल तर त्यानी चांगल्या महापुरुषांच्या बाबतीत समाजात विचार मांडले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, या थोर पुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचवा.....जे काही चुकीचे आहे ते आपण पाहिले नाही आणि ते आपण बदलू शकत नाही....मग त्या विषयावरून लोकन मध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा...थोर पुरुषांचे चांगले विचार समाजात पसरवा...तरच समाज कल्याण होईल.... सगळे एका माळेतील मणी आहेत.... चांगले विचार समाजात मांडले जाणार नाहीत पण समाजात तेढ कशी निर्माण होईल ते विचार माञ लागलीच पोहचवले जातात कारण या सगळ्यांना माहीत आहे जणता किती अशिक्षित आहे.एक वक्ता महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरू कसे चुकीचे आहेत हे सांगतो आणि एक वक्ता सावरकर कसे चुकीचे हे सांगतो....हे तुम्ही अनपढ लोक ऐकून खुश होता..... काही लोक गांधी,जवाहरलाल नेहरू चुकीचे होते म्हणून आणि काही लोक सावरकर कसे चुकीचे आहेत हे समजून खुश होतात......एवढी मोठी समजदार आपली समाजात लोक आहेत
मेरा देश की जनता से सवाल है की बाबासाहब अंबेडकर ने कितनी बार छत्रपति शिवाजी महाराज की पूजा की और कितनी बार शिवजयंती उत्सव मनाया है ?
एक बार भी नहीं।
बल्कि सावरकर जी ने छत्रपति शिवाजी महाराज पर खुद आरती बनाई और हरसाल शिवजयंती उत्सव धूमधाम से मनाया।
फिर भी लोग सावरकर जी के लिए इतनी नफरत क्यों रखते है ?
दूसरी बात : अंबेडकर ने कितना घंटा जेल में बिताया है ?
अंबेडकर ने कितनी बार अंग्रेजोंके खिलाफ आंदोलन किया है ?
उन्होंने सिर्फ देश के सवर्ण लोगोंको टारगेट किया है ।
🚩🚩🚩🚩🚩
अतिशय दाहक वास्तव समोर आणल्याबद्दल आपले आभार !
नमस्कार ,
आपले मनोगत सलग ३ वेळा ऐकले. खूप खूप धन्यवाद.
Great speech sir
निरंजन हे खरोखर किती अभ्यासू आहेत,सलाम तुम्हाच्या ज्ञानाला.
एकीकडे तुम्हीच बोलता छळ सहन होत नव्हता म्हणून गळफास घेतला अणि बाकीच्या लोकांना त्रास नसेल का?
सर, तुम्ही परत एकदा रिसर्च करायला पाहिजे.
सर,आपल्याला पहिल्यांदा ऐकलं.अत्यंत मार्मिक बोलता आणि वस्तुनिष्ठ माहिती देता.धन्यवाद.
ऐवढ़ी महत्वपूर्ण महिती दिल्या बदल निरंजन सरांचे खुप खुप आभार..🙏🏻
ही महत्त्वाची माहिती जगासमोर आली पाहिजे.
अजून पर्यंत किती याचिका तू वाचल्या आहेस... स्वतः ... आणि राहिला प्रश्न प्रेन्शन तर ते पण कधी पासून भेटत होता आणि का ते पत्रा मध्ये ब्रिटिश लोकांनी लिहल आहे.. पण तुम्ही स्वतः काही वाचत नाही... कोणी बोलला माफीवीर तर तुम्ही पण लगेच चालू.. पण स्वतःची अक्कल कधी लावत नाही... आणि हे विसरू नकोस तात्या राव adv होते... कायद्याचा अभ्यास केलेला माणूस होता.. मूर्ख नाही.. पण तात्या कळानार नाही कारण तुम्हाला कधी ते समजुन दिले नाहीत... फक्त वाद होतील अश्या गोष्टी सांगितल्या म्हणून तुमच्या प्रयन्त ते पोचले नाही... यात तात्या राव यांचा दोष नाही तर तुमचा आहे....🙏🚩
आपल्यासारख्या निर्भीड पत्रकाराची गरज देशाला आहे सत्य जनतेसमोर येते धन्यवाद निरंजनभाऊ
खरच खूप सत्य सांगितल .बाकी कोणी नव्हत का इतिहासात फक्त वीर सावरकर हेच भेटले का ?
👍
Very convincing and thorough eye-opening speech I ever heard in my 63 years! Jai Hind
@@seemapatShevtee Jatiwar Aalas Nah!
@@seemapatmhanun engrjanche talwe .......
@@anilthorat5901tujya Bap dada ni kiti ratte khale ya desha sti Ani kontya kontya shiksha bhoglya jra sangshil ka?? BC swata chya ayushyat kdi ek divas desha sti dila nhi tumchya sarkha na fakt 15 aug Ani 26 Jan la ch desha vr Prem umlun yet te zattu lok ith dusrya chya rashtra bhakti vr qtn krtat 😂😂😂kase kase lok ahet
@@Jay-8252 randichya sare bhatge engrjanche gu khat hote khaibarkhind tun aalele bhikmangya upryani desh prem sangu naye aamhi dravid aahot yavdeshache mul malak
@@anilthorat5901 Ani lavdya me jati ne obc ahe dhangar BC tumchya sarkhe kapde badalnya sarkhe dharm badalnare amhi nhiye tujya sarkya na ky mahit re dharm ky asto te jyana cha swata cha mgcha pudcha ky background nhiye na konti sanskriti ahe tumhala ky mahiti astha shardha ky aste tumhala fakt reservation chya nava vr subsidy gheta yete dusra ky ahe yevdya varsha reservation gheun pn ky kel ahe tashich gat ahe
Great inspirational speech Niranjan sir & good information
सर खरा इतिहास आपन सांगीतला
आपल्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
अभिनंदन सर! आपल्या कडे माहिती चा खुप मोठा साठा आहे, येणाऱ्या पिढ्यांना असतित्वाच्या लढाई साठी मार्ग दर्शक ठरणाऱ्या माहिती ची रसद मिळत राहावी त्या करिता आपले विचार व संग्रहित विचार धन पुस्तक रुपाने बाजारात यावे अशी विनंती आहे.
खोटा
अशी व्याख्याने खर तर जागोजागी देशभर होयला पाहिजेत लोक जागृती झाली पाहिजे
52:46 ज्यांना "धर्म निरपेक्ष" वर प्रेम आहे त्यांनी आधी आपल्या परिवारा 👨👩👧👦 सकट " मुस्लिम " बाहुल्य 🧕🕌 वस्ती मधे घर 🏠 खरेदी करून रहाव ......... 🤔🤔
@@elonmusk5990 elon musk तूझा बाप आहे का
मेरा देश की जनता से सवाल है की बाबासाहब अंबेडकर ने कितनी बार छत्रपति शिवाजी महाराज की पूजा की और कितनी बार शिवजयंती उत्सव मनाया है ?
एक बार भी नहीं।
बल्कि सावरकर जी ने छत्रपति शिवाजी महाराज पर खुद आरती बनाई और हरसाल शिवजयंती उत्सव धूमधाम से मनाया।
फिर भी लोग सावरकर जी के लिए इतनी नफरत क्यों रखते है ?
दूसरी बात : अंबेडकर ने कितना घंटा जेल में बिताया है ?
अंबेडकर ने कितनी बार अंग्रेजोंके खिलाफ आंदोलन किया है ?
उन्होंने सिर्फ देश के सवर्ण लोगोंको टारगेट किया है ।
🚩🚩🚩🚩🚩
🏠etw😊r❤🎉😢tte😊r🤦♀️🤔dr🙏🏻st😔aftia😡😊😡❤
जयभीम जयमहाराष्ट्र सर योग्य माहिती देण्यात आली आहे धन्यवाद सर आपला आभारी आहे
सावरकर ब्राह्मण होते😂 म्हणून पोट दुखते आहे।नाहीतर।।खुप उदो उदो झाला असता। असो सत्य कधीच लपत नसते। मी तर सर्व महापुरुशांना समानतेने बघतो हे आमचे संस्कार आहे।
वा फारच उत्तम आणि खरी माहिती सांगितली साहेब आपण भारत मातेचं म्हणावं लागेल,जय भीम जय शिवराय जय संविधान
Great factual speech. We need to have more people like him. Heartiest Congratulations
खूप छान साहेब आतापर्यंत ब-याच गोष्टी माहीत नव्हत्या यू ट्यूबमुळे तुमच्या माध्यमातून माहीती मिळाली .आपल्या देशात खोटा ईतिहास सांगायची प्रथाच पडली आहे.तुमच्या सारख्यांकडून माहीती व ज्ञान मिळालं..धन्यवाद 🙏
किती भारी वक्ते आहेत निरंजन सर आज समजले 🙏
हे पण तेच करत आहेत जे बाकी लोक करत आहेत... समाजात हिंसा अशांता कशी पसरेल या दृष्टिकोनातून यांनी पण आपले विचार मांडले आहेत..... यांना जर खरच समाजत सुधारणा करायची असेल तर त्यानी चांगल्या महापुरुषांच्या बाबतीत समाजात विचार मांडले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, या थोर पुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचवा.....जे काही चुकीचे आहे ते आपण पाहिले नाही आणि ते आपण बदलू शकत नाही....मग त्या विषयावरून लोकन मध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा...थोर पुरुषांचे चांगले विचार समाजात पसरवा...तरच समाज कल्याण होईल.... सगळे एका माळेतील मणी आहेत.... चांगले विचार समाजात मांडले जाणार नाहीत पण समाजात तेढ कशी निर्माण होईल ते विचार माञ लागलीच पोहचवले जातात कारण या सगळ्यांना माहीत आहे जणता किती अशिक्षित आहे.एक वक्ता महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरू कसे चुकीचे आहेत हे सांगतो आणि एक वक्ता सावरकर कसे चुकीचे हे सांगतो....हे तुम्ही अनपढ लोक ऐकून खुश होता..... काही लोक गांधी,जवाहरलाल नेहरू चुकीचे होते म्हणून आणि काही लोक सावरकर कसे चुकीचे आहेत हे समजून खुश होतात......एवढी मोठी समजदार आपली समाजात लोक आहेत
मेरा देश की जनता से सवाल है की बाबासाहब अंबेडकर ने कितनी बार छत्रपति शिवाजी महाराज की पूजा की और कितनी बार शिवजयंती उत्सव मनाया है ?
एक बार भी नहीं।
बल्कि सावरकर जी ने छत्रपति शिवाजी महाराज पर खुद आरती बनाई और हरसाल शिवजयंती उत्सव धूमधाम से मनाया।
फिर भी लोग सावरकर जी के लिए इतनी नफरत क्यों रखते है ?
दूसरी बात : अंबेडकर ने कितना घंटा जेल में बिताया है ?
अंबेडकर ने कितनी बार अंग्रेजोंके खिलाफ आंदोलन किया है ?
उन्होंने सिर्फ देश के सवर्ण लोगोंको टारगेट किया है ।
🚩🚩🚩🚩🚩
माननीय निरंजन टकले आपलै खुप खुप आभार जय स्वतंत्र वीर सावरकर वंदे मातरम्
निरंजन सर सारखा माणूस देशाचा गृहंत्रालयाच्या अध्क्षस्थ असावा, क्या बात है , क्या जसबा हैं सर का आणि काय स्वेग आहे , भगतसिंग प्रतिमुर्ती आहे सर.
Really outstanding speech Sir.. Thanks for enlightening India.
खरं तर SC मध्ये हा विषय तुम्ही न्यायला पाहिजे, जगाला पण कळेल ना कोण खरे कोण खोटे ते, जर पुरावे असेल तर करा CASE FILE SC मध्ये
हे खोटं बोलत आहेत म्हणून तू sc मधे जा ते सदर करतील पुरावे
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
26 दिवसानंतर एवढ्या एवढ्या झटापटी करायला ताकत होती त्याच्यामध्ये आपण 26 दिवस उपवास करून एवढ्या झटापट करून दाखवा चार-पाच जणांचा आवडतील
Classy speech….You analysed other side of the coin properly…The best. Thanks for your valuable inputs and efforts you have taken to collect all the resources…Please take care, We all need such voices for the betterment of the nation.
You are very great sir!! You without any hesitation gives us all information Not on स्वातंत्र्यवीर but on माफिविर the Man with Mercy Petitions... Bravo sir... I want to read your books in Sawarkar. Plz inform me where and how to buy them.
अजून पर्यंत किती याचिका तू वाचल्या आहेस... स्वतः ... आणि राहिला प्रश्न प्रेन्शन तर ते पण कधी पासून भेटत होता आणि का ते पत्रा मध्ये ब्रिटिश लोकांनी लिहल आहे.. पण तुम्ही स्वतः काही वाचत नाही... कोणी बोलला माफीवीर तर तुम्ही पण लगेच चालू.. पण स्वतःची अक्कल कधी लावत नाही... आणि हे विसरू नकोस तात्या राव adv होते... कायद्याचा अभ्यास केलेला माणूस होता.. मूर्ख नाही.. पण तात्या कळानार नाही कारण तुम्हाला कधी ते समजुन दिले नाहीत... फक्त वाद होतील अश्या गोष्टी सांगितल्या म्हणून तुमच्या प्रयन्त ते पोचले नाही... यात तात्या राव यांचा दोष नाही तर तुमचा आहे....🙏🚩
छान सर !
विश्वसनीय आणि अभ्यासू माहिती मिळाली...
जळजळीत , अभ्यासपूर्ण , डोळ्यात अंजन घालणार भाषण
घंटा...😂😂😂😂
बहुत बढ़िया ऑपरेशन किया है,सावरकर का ,ये ऑपरेशन जनता के सामने आने की जरूरत है
पाखंडी ब्राम्हणवादाची पोलखोल केल्याबद्दल धन्यवाद सर.
52:46 ज्यांना "धर्म निरपेक्ष" वर प्रेम आहे त्यांनी आधी आपल्या परिवारा 👨👩👧👦 सकट " मुस्लिम " बाहुल्य 🧕🕌 वस्ती मधे घर 🏠 खरेदी करून रहाव ......... 🤔🤔
@@elonmusk5990 जे कट्टर स्वधर्मवादी 🛕 आणि परधर्म व परधर्मिय द्वेष्टे आहेत त्यांनी इतर धर्मीय लोकांनी ⛪🕌🕍⛩️निर्माण केलेलें ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, भाषा🏛️🏭🏦🌐 वापरू नये.
जे कट्टर स्वधर्मवादी 🛕 आणि परधर्म व परधर्मिय द्वेष्टे आहेत त्यांनी इतर धर्मीय लोकांनी ⛪🕌🕍⛩️निर्माण केलेलें ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, भाषा🏛️🏭🏦🌐 वापरू नये.
योग्य रितीने चिरफाड केली 🎉🎉🎉🎉
मणसा जवळ बुध्दी असेल तर तीचा चांगल्या आणि योग्य गोष्टींसाठी वापर करावा ,तो वापर जर आपल्या स्वार्था साठी आणि अयोग्य गोष्टीं योग्य म्हनून सांगन्यात होत असेल तर त्या मानासाची बूध्दी त्याला शेवटी सोडून जाते. त्यामूळे योग्य मार्गदर्शक व्हा.
Not only that but he was 1) Great poet 2) Language reformist ( Marathi) and 3) Most unknown fact that him despite being a High Cast Brhamin in those days conservative society he worked towards removing cast based temple determination of Harijans....check his work on Patitpawan Mandie in his town of Ratnagairi in KOnkan region of Maharashtra ...
another fact his approach towards religion was very scientific
Don't argue with them.
They are mentally sick people.
It will take their 7 generations to understand savarkar
Yes, but he is portraying only negative image.
Now up bihari are teaching marathi history to marathi people 😂😂😂
Removing caste system by shuddhikaran hawan itself is caste based 😂😂😂
प्रभाकर हा कोणाचा मुलगा आहे याचा अभ्यास करा आधी
Most important information mr niranjan saheb ,I proud of you 🙏🙏🙏
Arrrrrrr खतरनाक माहिती आहे सर
जाळ आणि धूर् सोबत🔥🔥🔥🔥
खुप छान माहिती दिली साहेब हेच लोक म्हणायचे कांग्रेसनी देशासाठी काय केले नेहरूनी गांधीनी असे कितीतरी कांग्रेसवाले तुरुंगवास भोगलेले आहेत खरोखरच निरंजन साहेबांचे आभार
निरंजन सर..आजच परुळेकर यांच्या मुलाखती पाहत होतो आणि त्या चाळत असताना टाईटल वाचले सावरकरांची पोलखोल..खरंच अतिशय छान माहिती देवून या सावरकर आणि मनुवद्यांची पोलखोल केलीत...खूप अभ्यास आहे तुमचा..पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकायला आवडेल...
अजून पर्यंत किती याचिका तू वाचल्या आहेस... स्वतः ... आणि राहिला प्रश्न प्रेन्शन तर ते पण कधी पासून भेटत होता आणि का ते पत्रा मध्ये ब्रिटिश लोकांनी लिहल आहे.. पण तुम्ही स्वतः काही वाचत नाही... कोणी बोलला माफीवीर तर तुम्ही पण लगेच चालू.. पण स्वतःची अक्कल कधी लावत नाही... आणि हे विसरू नकोस तात्या राव adv होते... कायद्याचा अभ्यास केलेला माणूस होता.. मूर्ख नाही.. पण तात्या कळानार नाही कारण तुम्हाला कधी ते समजुन दिले नाहीत... फक्त वाद होतील अश्या गोष्टी सांगितल्या म्हणून तुमच्या प्रयन्त ते पोचले नाही... यात तात्या राव यांचा दोष नाही तर तुमचा आहे....🙏🚩
वाह... जनतेला खर्या अर्थाने जगायला शिकवणारे भाषण.
Jagun ghe lavkar ani bhashan aikat raha vichar kon karnar.
सावरकरांना एकच वेळी दोन जन्मठेप झाल्या , सर्वात धोकादायक, आक्रमक लढाऊ माणूस. यांना भारतात तुरुंगात ठेवणे ही स्वतंत्र सैनिकांसाठी उत्तेजीत करणारे. अशी नोंद इंग्रज सरकारने केली आहे.
Right
महात्मा गांधींनी 26th May, 192 च्या Young India मध्ये लिहिलेल्या लेखानुसार सावरकर बंधूंचं वजन कमी झालं होतं. गांधीजी स्वातंत्र्य संग्रामाच्या केंद्रस्थानी असताना त्यांनी लिहिलेला हा लेख आहे. आता काय करावं बरं?
गांधीजींच्या तत्कालिक लिखाणावर विश्वास ठेवायचा की निरंजन टकलेंच्या विद्रोही पत्रकारितेवर?
52:46 ज्यांना "धर्म निरपेक्ष" वर प्रेम आहे त्यांनी आधी आपल्या परिवारा 👨👩👧👦 सकट " मुस्लिम " बाहुल्य 🧕🕌 वस्ती मधे घर 🏠 खरेदी करून रहाव ......... 🤔🤔
Thanks sir for showing us real history,all this fact has been hidden with the public, and public is thinking that he was a brave man, such a bad think to hear that no one talks about the real freedom fighter who has sacrifice his life for country. I salute those freedom fighter who choose to die instead of asking mercy to British.
टकलेजी तुम्ही सोयीस्कर बोलता
फाळणीला जबाबदार कोण ते सांगा
@@ramchandradesai4726 ते बोलणे याना गैरसोयीचे आहे...जनतेने नको त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने जनतेला नको असणारी फाळणी गळ्यात मारली गेली...लाहोर मुलतान सियालकोट सरगोधा या पंजाबी गावात प्रचंड अत्याचार झाले याबद्दलकधी है महाशय व्हिडिओ बनवणार काय??
@@ramchandradesai4726 सावरकर
सच्चा इतिहास यह है कि निरंजन टाकले उर्फ बबड्या के नायक बाबा साहब अम्बेडकर ने ब्रिटिश सरकार में मंत्री पद का आनंद लिया और सावरकर ने 11 वर्ष अंडमान-निकोबार जेल में और 10 वर्ष रत्नागिरी में ब्रिटिश सरकार की नजरबंदी में बिताए।
@@omjoshi1748
Think and then comment.
आज नव्याच या गोष्टी कळाल्या. किती खोट्या गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. आज सगळ्या गोष्टींचे पुरावे प्रा. टकसे साहेबांकडे आहेत. त्या कौतुक करावेत तेवढ़े कमीच आहे. त्या़ंचे आभार मानतो.
सर आपले विद्रोही साहित्य संमेलनातील भाषण म्हणजे दाबल्या जात असलेल्या देशातील बहुसंख्य समूहाला जागृत करण्याचे कार्य असल्याचे माझे मत आहे सर तुमचे भाषण म्हणजे देशाला दाखविला जाणारा स्वच्छ आरसा आहे, देशाला परिवर्तनाच्या दिशेने जाण्यासाठीचा एक चांगला मार्ग आहे आपण देश हितासाठी जे जगत आहात यालाच मानवी जीवन म्हणतात. या देशात जगण्यासाठी सर्वच धडपडतात पण याला जगणे म्हणत नाही. तुम्ही समाजासाठी अर्थात देशासाठी जगतात म्हणून तुम्ही मानवी जीवणाचे सार्थक करीत आहात तुमचे खुप खुप अभिनंदन सर पुढील कार्यासाठी आपणास खुप हार्दिक शुभेच्छा
Salute to you Sir...for your great work.❤
Real history.. Salute sir for information..👏🏻👏🏻
हे पण तेच करत आहेत जे बाकी लोक करत आहेत... समाजात हिंसा अशांता कशी पसरेल या दृष्टिकोनातून यांनी पण आपले विचार मांडले आहेत..... यांना जर खरच समाजत सुधारणा करायची असेल तर त्यानी चांगल्या महापुरुषांच्या बाबतीत समाजात विचार मांडले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, या थोर पुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचवा.....जे काही चुकीचे आहे ते आपण पाहिले नाही आणि ते आपण बदलू शकत नाही....मग त्या विषयावरून लोकन मध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा...थोर पुरुषांचे चांगले विचार समाजात पसरवा...तरच समाज कल्याण होईल.... सगळे एका माळेतील मणी आहेत.... चांगले विचार समाजात मांडले जाणार नाहीत पण समाजात तेढ कशी निर्माण होईल ते विचार माञ लागलीच पोहचवले जातात कारण या सगळ्यांना माहीत आहे जणता किती अशिक्षित आहे.
स्वता आपल्या भाषणात हे पञकार महाशय स्वातंत्र्य सैनिकांचे नाव आदराने नाही वापरत आहेत.... व्हिडिओ 30:8 सेंकद पासून पुढे ऐका.....किती एकेरी उल्लेख केला आहे यांनी 1)26 दिवस महावीर सिंग उपोषण करत *होता*....२)*त्याच्या* अंगावर दोन जण छातीवर दोन जण.,... ३)*त्याच्या* नाकातून नळी घातली.,..४)...आणि महावीर सिंग *मेला*
@@vinayakmanwadkar4547 cut copy paste हे घे 20 पैसे
मेरा देश की जनता से सवाल है की बाबासाहब अंबेडकर ने कितनी बार छत्रपति शिवाजी महाराज की पूजा की और कितनी बार शिवजयंती उत्सव मनाया है ?
एक बार भी नहीं।
बल्कि सावरकर जी ने छत्रपति शिवाजी महाराज पर खुद आरती बनाई और हरसाल शिवजयंती उत्सव धूमधाम से मनाया।
फिर भी लोग सावरकर जी के लिए इतनी नफरत क्यों रखते है ?
दूसरी बात : अंबेडकर ने कितना घंटा जेल में बिताया है ?
अंबेडकर ने कितनी बार अंग्रेजोंके खिलाफ आंदोलन किया है ?
उन्होंने सिर्फ देश के सवर्ण लोगोंको टारगेट किया है ।
🚩🚩🚩🚩🚩
भाषणाची सुरुवात यांच्या वडिलांच्या हिंसक वृत्तीने झाली आहे. मजबूरी का नाम गांधी. म्हणणाऱ्या टकले साहेबांना त्याच्या वडिलांनी आधी चापटवल आणि दुसऱ्यादिवशी जाऊन शाळेतील शिक्षकाला चापटवल.... आणि ह्याच्या वडिलांना गांधीजी कळलले होते. एका क्षणाला मानू सावरकर माफी असतील. पण म्हणून अख्खे गांधी बरोबर असू शकत नाही. प्रत्येक निर्णय बरोबर असेलच असं नाही. इतिहासामध्ये गडबड झाली असेल हे मान्य केलं. ब्राम्हण, हिंदू आणि यांच्या चालीरीती दोष सतत लोकांना सांगत राहायचे आणि ते ही द्वेषाने.... डोक्यात द्वेष ठेवून कधीच सामजिक सुधारणा आणि चळवळ होऊ शकत नाही. मोठ्या प्रमाणावर सामाजिक तेढ निर्माण होते. येणाऱ्या पिढीला आपण द्वेषाचे बीज पेरतो. देशाच्या उज्ज्वल भविष्य आणि भवितव्यावर गप्पा झाल्या पाहिजेत. बरेचदा हीच माणस समाजामध्ये सायलेंट पोईजन पसरवतात.
निरंजन साहेब नमस्कार.
सावरकर ही व्यक्ती काय आहे ? या बद्दल आपण पूर्ण माहिती दिली. इतका मुस्लीम द्वेस्टा माणूस कसा प्रसिद्ध आहे. हे आज कळले. जो कोणी मुस्लिम समाजाचा द्वेष करतो ती व्यक्ती प्रसिद्ध होते. जसा आजचा भारताचा फेकू पंतप्रधान.
आपल्या हिमतीला सलाम.सडेतोड बोलण आणि परखड विचार, त्याच प्रमाणे गाधा अभ्यास. खरोखर आपल संभाषण एकतच राहावं असे वाटत होतं. आपल्याला भेटायची इच्छा निर्माण झाली आहे.
मी मुंबई चा राहणारा आहे.
समाजाला जागृत करण्याचे उत्तम कार्य आपण करीत आहात👍👍👌👌💐💐
आमची लोक स्वतःची थोपटून घेतात.
सत्य परिस्थिती समजली, खूपच छान.
सावरकरांचा पळपुटेपणा सविस्तर माहिती दिली धन्यवाद सर.
Great speach Sir, every indivisual should pass this speach to all indian
Thanks
मेरा देश की जनता से सवाल है की बाबासाहब अंबेडकर ने कितनी बार छत्रपति शिवाजी महाराज की पूजा की और कितनी बार शिवजयंती उत्सव मनाया है ?
एक बार भी नहीं।
बल्कि सावरकर जी ने छत्रपति शिवाजी महाराज पर खुद आरती बनाई और हरसाल शिवजयंती उत्सव धूमधाम से मनाया।
फिर भी लोग सावरकर जी के लिए इतनी नफरत क्यों रखते है ?
दूसरी बात : अंबेडकर ने कितना घंटा जेल में बिताया है ?
अंबेडकर ने कितनी बार अंग्रेजोंके खिलाफ आंदोलन किया है ?
उन्होंने सिर्फ देश के सवर्ण लोगोंको टारगेट किया है ।
🚩🚩🚩🚩🚩
बाबा साहेब आंबेडकर कळण्या साठी त्यांनी लिहिलेली पुस्तके जरी वाचली तरी तुला कळतील त्यांनी काय केलं, कुणा कुणा साठी केलं.
अतिशय अभ्यासपूर्ण प्रबोधन 👍
खरा इतिहास पेश केला आहे.धन्यवाद. खूप छान.