छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ नामोल्लेखाने मराठी माणसांच्या मनात स्फुरण चढते हे पाहून प्रबोधनकारांनी बाळासाहेब ठाकरे निर्माण करू पाहत असलेल्या संघटनेस शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवसेना हे नाव देण्याचे निश्चित केले. १९६६ या मार्मिकच्या अंकात तरुणांची संघटना शिवसेना स्थापन करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
All ready ahe sanghatna BAMCEF navachi "Backward and minority cominity employees federation" you tub var surch kara BAMCEF pn fakat prabhodhan karache vichar nahi tar bharata madhil jevdhe kahi samtawadi nete vicharvant mahamanav mahamaata yachya vicharacha prachar ani Prasar karun bharta madhe samta Swatantra bandhuta ani nyayavar adharit samaj ani rashtra chi nirmiti karnyacha prayanta karat ahe
छान स्पष्टीकरण सर जी! मत आणि सत्ता हे भारतीय राजकारण्यांचे सत्य आहे . राजकारण्यांची ही खेळी सर्वसामान्यांनी समजून घेतली पाहिजे.प्रबोधनकारांचे विचार चे उदात्तीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
महाराष्ट्र धर्म, प्रबोधनकरांचे हिंदुत्व, आणि शाहू फुले आंबेडकर यांचे पुरोगामी विचार देशाला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर करतील यात शंका नाही. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. 🇮🇳🇮🇳💪 💪🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹
काय इस्लाम धर्मनिरपेक्षता मानायला तैयार आहे ? काय इतर धर्मियांना ते आदराने वागवतील ?? कां इतर धर्मियांनीच सहिष्णुता दाखवायची आणि त्यांनी इतर धर्मियांना लुबाडत, अत्याचार करत , त्यांची देवळे मंदिरे उध्वस्त करत बसायचे व त्यांना हाकलून द्यायचे !!???
@@sanjeevsarnaik1503 इस्लाम हा धर्म आहे. त्यांचा कुठे प्रश्न मध्येच. आपल्या बुडाखाली आग लागलीय तेव्हडी बघा. त्यांचा काय संबंध. कसं आहे आपल्याकडे तथाकथित शेंडी जाणव्याची पिलावळ आहे त्यामुळे सर्व करावंच लागत. देऊळ च बोलू नको 20 हजार बुद्ध विहार जी सम्राट अशोकाने बांधली होती तर ती पाडून बुद्ध भिक्षुकांना मारून त्यावर देऊळे बांधलीत.80% देऊळ तशीच आहेत. बुद्धनी मागितली तर हालत खराब होईल. तेंव्हा बंद हो मुट्ठी लाख की | दुसरं अस हे जे मुसलमान आहेत ना ते भारतीय आहेत तथाकथित सनातनी म्हणजे पुरोहित धर्म आहे ना त्याला कंटाळून इस्लाम स्वीकारते झाले बुद्ध झाले ख्रिस्त झाले. तेंव्हा आता सुधरा.
जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवाराय जय छत्रपति जिजाऊ जय छत्रपति संभाजी जय छत्रपति शाहू जय जय भीम ❤️❤️🙏🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान
मुळात काँग्रेसची चूक आहे. शालेय अभ्यासक्रमात कुठेही ज्योतिबा फुले, शाहू महाराज, प्रबोधनकार यांना कुठेही स्थान नव्हतं ज्यावेळी केंद्रात आणि राज्यात सुद्धा काँग्रेस होती. त्यावेळी सुद्धा ब्राह्मणी विचारांना अभ्यासक्रमात समावेश मिळाला होता. आठवीत सावरकरांचा धडा होता. हा बामणी कावा काँग्रेसच्या मुळावर उठला. आता तरी सावध व्हा
@@abhivyakti1965 सर, खरं तर, तुमचं सादरीकरण मला प्रचंड आवडतं. कसला अभिनिवेश नाही, आरडाओरडा नाही तर शांत, सरळ पध्दतीने तथ्य मांडणं मला फार आवडतं. मी तुमच्या videos ची वाट पाहत असतो. आपल्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.🙏
आपण जे सत्य समोर आणलं आणि ते पण सरळ सोप्या तात्कालीन कागदोपत्री पुरावे देऊन लोकांना पटवून दिले ह्या बदल आपले करावे तेवढे कौतुक कमी आहें... आज जर महाराष्ट्र ची राजकीत परिस्थिती बघितली तर फक्त नैराश्य दिसते... पण आपल्या सारखे वैचारिक आणि सत्य सांगणारे लोक हे आमच्या साठी आशेचे सोनेरी किरण आहेत... धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏
सर, अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण. आपल्या सारख्या अभ्यासकांची , विचारवंतांची आज खरंच महाराष्ट्राला गरज आहे. कारण आज खरा इतिहास सांगितल्या जात नाही. तो इतिहास लोकांना सांगण्याचं धाडस आपण करीत आहात. अत्यंत कौतुकस्पद आहे. आपले शतशः आभार.. !! इतिहास तो इतिहासच असतो. आपल्या मुद्देसूद विश्लेषणांने लोकांच्या विचारत आणखी भर पडेल हे मात्र नक्की.
@@rajendrabandal7955खरे आहे भाऊ पण यालाच विसरणे म्हणत नाही का? ,आता शाहू महाराजांचे कागल चे वंशज ( घराणे) घाटगे बघा, हा अभिमानाने शाहू आमच्या घराण्याचे हे एका बाजुला सांगत असतो, आणी हाच माणूस फडणवीस चंद्रकांत पाटिल यांच्या उपस्थितीत व्यासपीठावार पुरोगामी या शब्दाची खिल्ली उडवतो.
एकदम बरोबर बोललात. जर शिवसेना, प्रबोधनकार ठाकरेंचे विचार घेवुन जर चालले असते तर. आज ची परिस्थितीत काही वेगळी झाली असते.ती म्हणजे आज हिंदु हिंदु करुन चुकीचे हिंदुत्व तयार झाले नसते.व आज शिवसेनत आणि महाराष्ट्रात ,मराठी माणुसा वर वाईट लोकांची अवकळा पसरली नसती .हे मात्र खरे.
मी एक मुस्लिम महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे. माला शाहू महाराज खूप आवडतात. त्यांची समाजासाठी केलेली निस्वार्थ कामी प्रश्स्नीय आहे. त्यांचा जन आरोग्य विषयी काम खूप चांगला आहे. ते एक विद्वान तर होतेच तसेच खूप मोठे पहिलवान सुद्धा होते. त्यांच्या राज्यात कधीही कोणत्याही धर्मांच्या लोकांबरोबर अन्याय करण्यात आला नाही हे पण मी वाचले आहे. ह्या नीच आणी लबाड बनिया, गुजराथी आणी सिंधी लोकांनी आपल्या महाराष्ट्राची खूप लुट केली आणी करत आहात ह्याची पण मला जाणीव आहे. कोणतीही भाषेला एखाद्या धर्माशीच जोडून बघणे हे बरोबर नाही म्हणून माला वेगवेगळ्या भाषा शिकायला आवडतात. तसेच शुद्ध मराठीत लिहणे व बोलणे शिकत आहोत तर लिहण्यात चुक असल्यास क्षमस्व.
Pokharkar saheb,the way you explain the historical references of Bahujan Nayak is remarkable your voice is so beautiful that I feel like to listen again and again, I have noticed that your are talking from bottom of your heart you have got tremendous respect respect for Mahatma Gandhi Gandhi, Jawarharlal Nehru,Shahu Maharaj,Mahatma Phu ,Phule Dr.B.R.Ambedkar.Hats off to your work Salute for your work to awaking the young generation. I Wish you all the best.
उध्दव ठाकरेंनी आता १००% प्रबोधनकार स्विकारायला हवे सावरकरांच सत्य अख्ख्या जगासमोर उघडे पडले आहे खरा स्वातंत्र्य द्रोही सावरकर स्विकारणे हि काळाची गरज आहे
नमस्कार.....' अभिव्यक्ती ' हे यू ट्यूब चॅनल आजच्या धर्मांध आणि दिशाहीन काळात दिपस्तंभासारखे वाटते . आपला अभ्यास , व्यासंग आणि एखादा विषय सहज सोप्या भाषेत मांडण्याची शैली कमालीची आहे . अभिव्यक्तीचा प्रत्येक भाग नवनव्या विषयांची परखड चिकित्सा करणारा , शोधक आणि तटस्थ वृत्तीने मांडणी करणारा , संशोधनात्मक आणि अभ्यासपूर्ण माहिती देणारा , ज्ञानात भर घालणारा भाग असतो . त्यामुळे प्रत्येक भाग संग्राह्य असतो .
उत्तम विश्लेषण. मी विचार करीत, माराठी प्रजेला इतकी विकृत विचारसरणी कुणी दिली, उत्तर आहे आपल्या घरच्यानेच ते काम केलेलं आहे, त्या प्रकार ची पुस्तके वाचायला देवून व तसे विचार त्यांच्यावर थोपून, शेवटी स्वतः ची पाठ थोपटणे की आम्ही किती पवित्र 😢
सर ,,एकदा...मुंबईमधील सगळी मराठी लोकसंख्या ,,आणि अमराठी लोकसंख्या ,,,होणारे बदल ,,,मुंबई आपल्या हातातून जाणार की काय ?@?😢😢😢अशी मराठी माणसाच्या मनात असलेली भीती ,,याबद्दल एक व्हिडिओ बनवा,,,कारण मुंबई हे राजकीय ऐतिहासिक आणि भौगोलिक रित्या आपलीच ,,परंतु त्याला गिळू पाहणारे ,, सोर्सेस यावर एक व्हिडिओ बनवा ,,माहिती विश्लेषण सांगा ,,,....जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
आपले अनेक धन्यवाद. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारांशी असहमत असल्याने आणि त्यांचे मुलं त्यांचीच विचारसरणी पुढे नेत असतील असा दुराग्रह असल्याने प्रबोधनकारांचे साहित्य वाचण्याचा विचार कधी मनात ही आला नाही.. आपल्या ह्या एपिसोड मुळे तो काही प्रमाणात दूर झाला आणि आपण स्वतः त्यांचे साहित्य वाचून ते पूर्ण पणे दूर करावा अशी इच्छा जागृत झाली... प्रबोधनकारांची पुढची पिढी ला कधीतरी या गोष्टी ची जाणीव होईल आणि ते आपली विचारसरणी बदलतील अशी अपेक्षा बाळगतो.... आपले
क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले जय ज्योती जय क्रांती संत तुकाराम संत चोखामेळा संत गाडगेबाबा महाराज संत गाडगेबाबा संत ज्ञानेश्वर कर्म वीर भाऊराव पाटील शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
Maharashtra madhe jay shree ram cha nara samajik ekopa nirman karun Pakistani bangaladeshi samarthakana muhtod jawab denar jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
तुम्ही अगदी मनातलं बोलता,शब्दांचा खेळ करुन लोकांना संभ्रमात पाडणारे कांहि कमी नाहीत म्हणुनच वाटते की लोकांनी आपल्या नेत्यांची खरी मानसिकता समझने गरजेचे आहे
माझ्यामते, प्रत्येकाची मते परिस्थितीनुसार घडतात! परिस्थिती बदलली की मतेही बदलतात! ज्या काळात महापुरुष होऊन गेले. त्या काळाची परिस्थिती आज असेलच असे नाही! तसेच ती देखील माणसेच! सर्वच बाबतीत ती योग्य होती असेही मानण्याचे कारण नाही! कारण ती चुकली नसती तर त्यांना महापुरुष म्हणण्याऐवजी देवच म्हटली गेली असती!! त्यामुळे, प्रबोधनकार असोत वा लोकमान्य वा असोत सावरकर वा कुणी अन्य सगळेच कमी अधिक प्रमाणात वर खाली आहे. त्यामुळे माझ्यामते सगळेच विचार आपण योग्य / अयोग्य असे आपण मानण्याचे कारण नाही! मला गांधींचे जवळपास सर्वच विचार पटत नाही! परंतु, विरोधकांशी असलेला त्यांचा संवाद आवडतो! तात्पर्य इतकेच की लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा, बाळगण्याचा अधिकार आहे! मग ती आपल्या कितीही विरोधी असेल तरीही आपण ती मांडू द्यायला हवीत! विचारांचा / महापुरुषांची चिकित्सा दररोज व्हायला हवी पण अमुक एक विचार नकोच! किंवा त्यांचे कार्य नाकारणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही! काँग्रेस असेल किंवा आजची भाजप (भगवी काँग्रेस) दोन्हीही महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे! शिवसेनेने त्यांच्यासोबत जाऊन चूक केली! अन आज त्यांना त्याची फळे भोगावी लागत आहेत! सर्वच पक्ष, पुढारी भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत! त्यामुळे माझ्यामते आपण जनतेने प्रत्येक मते / विषय आपापल्या कुवतीनुसार समजून घेऊन आपले हित पाहायला हवे! राजकारणी देखील हेच करतात! महाराष्ट्र निसर्गाला आपला देव मानतो! आपली संस्कृती निसर्गपूजक आहे! संतांनी आणि वीरांनी ही भूमी निपजली आहे! आपण सुदैवाने त्याचे पाईक आहोत! ती पुढारलेली संस्कृती जपण्याचे कार्य आपण सर्वजण करूयात!!
मोदी एक नंबरचा अल्पशिक्षित, अल्पबुध्दी आणि ढोंगी माणूस आहे. RSS ने मोदीची एक खोटी प्रतिमा निर्माण करून सातत्याने जाहीरातबाजी करुन लोकांसमोर मांडलेली आहे. अंधभक्ती सोडा.
म्हणजे असं म्हणायचं का की प्रभोधनकार ठाकरे यांना बाळासाहेब यांनी दुय्यम स्थान दिले आनी सावरकर यांना प्रथम स्थानी ठेवले, सध्या राज ठाकरे सुद्धा असेच म्हणाले की प्रभोधनकार ठाकरे आजच्या परस्थितीत परवडणारे नाही म्हणून,
प्रबोधनकारांचे विचार पुढे नेण्याचं काम आता तरी शिवसेनेने करावे
होय... धन्यवाद..
हिंदुत्ववादात अडकलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व नितीन राऊत सारख्या नेत्यांना प्रबोधनकार समजलेलेच नाहीत असेच म्हणावे लागेल
हिंदुत्ववादात अडकलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व नितीन राऊत सारख्या नेत्यांना प्रबोधनकार समजलेलेच नाहीत असेच म्हणावे लागेल
@@abhivyakti1965आत तरी काय तेच सुरू आहे.म्हणनच बी जे पी ची साथ सोडली ना.
Right कधी करतील सांगता येत नाही
प्रबोधनकारांना आदर्श मानून एखादी संघटना स्थापन करायला हवी!
त्यांचे विचार नव्याने रुजवायला हवेत... 🙏🏻
खरंय.. विचार व्हायला हवा.. 👍
छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ नामोल्लेखाने मराठी माणसांच्या मनात स्फुरण चढते हे पाहून प्रबोधनकारांनी बाळासाहेब ठाकरे निर्माण करू पाहत असलेल्या संघटनेस शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवसेना हे नाव देण्याचे निश्चित केले. १९६६ या मार्मिकच्या अंकात तरुणांची संघटना शिवसेना स्थापन करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
All ready ahe sanghatna BAMCEF navachi "Backward and minority cominity employees federation" you tub var surch kara BAMCEF pn fakat prabhodhan karache vichar nahi tar bharata madhil jevdhe kahi samtawadi nete vicharvant mahamanav mahamaata yachya vicharacha prachar ani Prasar karun bharta madhe samta Swatantra bandhuta ani nyayavar adharit samaj ani rashtra chi nirmiti karnyacha prayanta karat ahe
शाहु फुले आंबेडकर याविचारांची ऐक धारा म्हणजे प्रभोधनकार.
धन्यवाद. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला प्रबोधनकारांनी दिलेल्या विचारानीच न्यावे
महाराष्ट्र मध्ये आपल्यासारखे विचारवंत आहेत त्यामुळेच शिवाजी महाराजांच महाराष्ट्र धर्म टिकून आहे.
धन्यवाद... 🙏
Right congregation bhrminvadi abhi bhi chal chalu आहे हे लोकांना कधी समजेल ajhi lokana samjun खेद होतो
प्रबोधनकारांचे विचार लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत.
होय.. धन्यवाद..
अशाच प्रकारच्या प्रबोधनाची आज महाराष्ट्राला नितांत गरज आहे.आपणास मनःपूर्वक धन्यवाद!,,
धन्यवाद.. 🙏
छान स्पष्टीकरण सर जी! मत आणि सत्ता हे भारतीय राजकारण्यांचे सत्य आहे . राजकारण्यांची ही खेळी सर्वसामान्यांनी समजून घेतली पाहिजे.प्रबोधनकारांचे विचार चे उदात्तीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
होय... धन्यवाद 🙏
Good
खरंच ग्रेट होते प्रबोधनकार ठाकरे.त्यांचा इतिहास आताच्या युवा पिढीला समजणे गरजेचे आहे.सलाम.
धन्यवाद.. 🙏
कुठलाही मुखवटा नाही कसला अभिनिवेश नाही निखळ नेमके प्रबोधन.. आणि तुकोबारायांची कळ वळ जाती.... आपणास हे करायला शतकी हत्तीच बळ लाभो..🎉🎉🎉🎉🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
Right
महाराष्ट्र धर्म, प्रबोधनकरांचे हिंदुत्व, आणि शाहू फुले आंबेडकर यांचे पुरोगामी विचार
देशाला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर करतील यात शंका नाही.
भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. 🇮🇳🇮🇳💪
💪🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹
Right congregation
Right congregation
100%
काय इस्लाम धर्मनिरपेक्षता मानायला तैयार आहे ? काय इतर धर्मियांना ते आदराने वागवतील ?? कां इतर धर्मियांनीच सहिष्णुता दाखवायची आणि त्यांनी इतर धर्मियांना लुबाडत, अत्याचार करत , त्यांची देवळे मंदिरे उध्वस्त करत बसायचे व त्यांना हाकलून द्यायचे !!???
@@sanjeevsarnaik1503
इस्लाम हा धर्म आहे. त्यांचा कुठे प्रश्न मध्येच. आपल्या बुडाखाली आग लागलीय तेव्हडी बघा.
त्यांचा काय संबंध. कसं आहे आपल्याकडे तथाकथित शेंडी जाणव्याची पिलावळ आहे त्यामुळे सर्व करावंच लागत.
देऊळ च बोलू नको 20 हजार बुद्ध विहार जी सम्राट अशोकाने बांधली होती तर ती पाडून बुद्ध भिक्षुकांना मारून त्यावर देऊळे बांधलीत.80% देऊळ तशीच आहेत. बुद्धनी मागितली तर हालत खराब होईल.
तेंव्हा बंद हो मुट्ठी लाख की |
दुसरं अस हे जे मुसलमान आहेत ना ते भारतीय आहेत तथाकथित सनातनी म्हणजे पुरोहित धर्म आहे ना त्याला कंटाळून इस्लाम स्वीकारते झाले बुद्ध झाले ख्रिस्त झाले. तेंव्हा आता सुधरा.
जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवाराय जय छत्रपति जिजाऊ जय छत्रपति संभाजी जय छत्रपति शाहू जय जय भीम ❤️❤️🙏🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान
जय स्वातंत्र्य विर सावरकर जी🌹
जय माधव राव पेशवा🎉
सावरकरांपेक्षा प्रबोधनकार हे श्रेष्ठच आहेत. पण त्यांचे विचार सर्वाप्रयंत पोचले पाहिजेत. अभ्यासक्रमात आले पाहिजेत.
होय.. धन्यवाद... 🙏
कधीच
Great speech.... प्रबोधनकर ठाकरे यांचे खरे पुरोगामी विचार आहेत...सडेतोड विचार 👍👍👌👌
धन्यवाद... 🙏
आपण महान वैचारिक आहात जय भीम
Prabhodhankar's writing should be included is school textbook.
Yes.. 👍
मुळात काँग्रेसची चूक आहे. शालेय अभ्यासक्रमात कुठेही ज्योतिबा फुले, शाहू महाराज, प्रबोधनकार यांना कुठेही स्थान नव्हतं ज्यावेळी केंद्रात आणि राज्यात सुद्धा काँग्रेस होती. त्यावेळी सुद्धा ब्राह्मणी विचारांना अभ्यासक्रमात समावेश मिळाला होता. आठवीत सावरकरांचा धडा होता. हा बामणी कावा काँग्रेसच्या मुळावर उठला. आता तरी सावध व्हा
खुप छान प्रबोधन
भारतीय संस्कृती आणि मनू संस्कृती
फरक आहे.
Lokana hech kalat nahi ucchwarneey aani hindusanskruti mhanje kay.?
🙏🙏🌸🌸🙏🙏
मा. महोदय,
अशी खरी व स्वच्छ माहिती आतापर्यंत ही कोणीही का देत नाही, याचे मोठे आश्चर्य वाटावे, धन्यवाद सर!
आभारी आहे.. 🙏
Right
पठाण भाई ,आमच्या कडे शिवाजी महाराजांचे अधिकृत चरित्र लिहिले गेले नाही. जदुनाथ सरकार यांनी लिहिलेले चरित्र एवढेच आहे.
वाईट वाटते.
कालच तुमचा चॅनेल सापडला खूप चांगले व्हिडीओस आहेत सर तुमचे, लवकरच एक लाख subscriber होवोत ही इच्छा 👍👍
तुमच्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अप्रतिम शब्द रचना👍👍👍
विषय पण खूप छान आहे सर
धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद...
साहेब आपल्या सारख्या विचाराची बहुजनांच्या पोरांना गरज आहे...
बामणी पिलावळ खूप सक्रिय आहे समाजात विष कालवायला...
आपण सगळे एकत्र लढू.. 👍
@@abhivyakti1965llopooooollollllp
@@abhivyakti1965😢
आज महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला खरोखर प्रबोधनकारांच्या विचारांची गरज आहे !
Very nice information about Prabhodhankar Thakare I salute 🙏🙏 for his social work Thanks for reporting and analysis
Thanks...
खूपच छान अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण मांडलेय सर आपण ✍🙏जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
धन्यवाद... 🙏
दादा आपलं उत्तम मार्गदर्शन होतं आपल्यासारख्या लोकांमुळेच महाराष्ट्र धर्म टिकून राहिला आहे. मला तुमचा सार्थ अभिमान वाटतो 🙏🏻
अतिशय मार्मिक भाष्य...❤👌🙏
धन्यवाद.. 🙏
@@abhivyakti1965 सर, खरं तर, तुमचं सादरीकरण मला प्रचंड आवडतं. कसला अभिनिवेश नाही, आरडाओरडा नाही तर शांत, सरळ पध्दतीने तथ्य मांडणं मला फार आवडतं. मी तुमच्या videos ची वाट पाहत असतो. आपल्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.🙏
Right
आपण जे सत्य समोर आणलं आणि ते पण सरळ सोप्या तात्कालीन कागदोपत्री पुरावे देऊन लोकांना पटवून दिले ह्या बदल आपले करावे तेवढे कौतुक कमी आहें... आज जर महाराष्ट्र ची राजकीत परिस्थिती बघितली तर फक्त नैराश्य दिसते... पण आपल्या सारखे वैचारिक आणि सत्य सांगणारे लोक हे आमच्या साठी आशेचे सोनेरी किरण आहेत... धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏
धन्यवाद..अशी मांडणी अंध लोकांचा मेंदू स्वच्छ करेल 🙏🏼🙏🏼
धन्यवाद..
Ha विचार अखंड तेवत राहो आणि बहुजसमाज जागा होवो असच प्रबोधन तुमच्या कार्यातून मिळो हीच अपेक्षा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 🙏🙏💥💥
मनःपूर्वक धन्यवाद... 🙏
जनतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज व प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या विचारावर चालणारी" शिव सेना"
❤❤j💙💙💙🙏🙏🙏j😂 जय भीम जय महाराष्ट्र नमो बुद्धा प्रबोधन ठाकरे जिंदाबाद जय संविधान नमो बुद्धाय
सर, अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण.
आपल्या सारख्या अभ्यासकांची , विचारवंतांची आज खरंच महाराष्ट्राला गरज आहे. कारण आज खरा इतिहास सांगितल्या जात नाही. तो इतिहास लोकांना सांगण्याचं धाडस आपण करीत आहात. अत्यंत कौतुकस्पद आहे. आपले शतशः आभार.. !! इतिहास तो इतिहासच असतो. आपल्या मुद्देसूद विश्लेषणांने लोकांच्या विचारत आणखी भर पडेल हे मात्र नक्की.
खंत हिच वाटते बाळासाहेब आपला वैचारिक वारसा विसरले.
वैचारिक वारसा विसरले नाहीत तर ती एक राजकीय सोय आहे... प्रबोधनकारांचे विचारांनी चालणे एकाही राजकीय पक्षाला जमणार नाही... सगळे मतांचे राजकारण...
@@rajendrabandal7955खरे आहे भाऊ पण यालाच विसरणे म्हणत नाही का? ,आता शाहू महाराजांचे कागल चे वंशज ( घराणे) घाटगे बघा, हा अभिमानाने शाहू आमच्या घराण्याचे हे एका बाजुला सांगत असतो, आणी हाच माणूस फडणवीस चंद्रकांत पाटिल यांच्या उपस्थितीत व्यासपीठावार पुरोगामी या शब्दाची खिल्ली उडवतो.
@@rajendrabandal7955 perfect 👌
Bhagava tyagacha ahe pot bharayacha nahi jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@@anilgaikwad2202 आला जयजयकार करायला इथ पन ?😀
खूप छान माहिती धन्यवाद 🙏
सर, प्रबोधनकारांचं हिंदुत्व आणि सावरकरांनाच हिंदुत्व यावर एक स्पेशल एपिसोड करा.
सर जय सेवा जोहार 🙏🙏🙏.अतिशय महत्वपूर्ण माहिती अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार . जय आदिवासी 🙏🙏🙏.
एकदम बरोबर बोललात. जर शिवसेना, प्रबोधनकार ठाकरेंचे विचार घेवुन जर चालले असते तर. आज ची परिस्थितीत काही वेगळी झाली असते.ती म्हणजे आज हिंदु हिंदु करुन चुकीचे हिंदुत्व तयार झाले नसते.व आज शिवसेनत आणि महाराष्ट्रात ,मराठी माणुसा वर वाईट लोकांची अवकळा पसरली नसती .हे मात्र खरे.
उद्धव ठाकरेंनी असे दोन्ही डगरीवर पाय ठेवून जमणार नाही .सर तुम्ही सर्वसामान्यांच्या मनात उद्दभवणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडली.
धन्यवाद..🙏
वाचा...जय महाराष्ट्र अर्थात शिवसेनेचा इतिहास. लेखक प्रकाश अकोलकर.
Sir तुम्ही दिलेल्या मार्मिक विचारांना सलाम 🙏
आदरणीय समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे माझे प्रेरणास्थान
मी एक मुस्लिम महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे. माला शाहू महाराज खूप आवडतात. त्यांची समाजासाठी केलेली निस्वार्थ कामी प्रश्स्नीय आहे. त्यांचा जन आरोग्य विषयी काम खूप चांगला आहे. ते एक विद्वान तर होतेच तसेच खूप मोठे पहिलवान सुद्धा होते. त्यांच्या राज्यात कधीही कोणत्याही धर्मांच्या लोकांबरोबर अन्याय करण्यात आला नाही हे पण मी वाचले आहे.
ह्या नीच आणी लबाड बनिया, गुजराथी आणी सिंधी लोकांनी आपल्या महाराष्ट्राची खूप लुट केली आणी करत आहात ह्याची पण मला जाणीव आहे. कोणतीही भाषेला एखाद्या धर्माशीच जोडून बघणे हे बरोबर नाही म्हणून
माला वेगवेगळ्या भाषा शिकायला आवडतात. तसेच शुद्ध मराठीत लिहणे व बोलणे शिकत आहोत तर लिहण्यात चुक असल्यास क्षमस्व.
मित्रा,तुम्ही महाराष्ट्रीय आहात, महाराष्ट्रीयन नव्हे !!❤❤❤🎉
@@vijayrandive8906 मी शुध्द मराठी भाषेत वार्तालाप करण्याचे अभ्यास करत आहे तर काही चूक तर होणारच ना भाऊ ,
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत शिवसेना त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीन अशी आशा आहे.
किती सोप्या पद्धतीने प्रबोधनकार ठाकरे यांचे चित्र डोळ्यासमोर उभे केले, ह्रदयापासून धन्यवाद.
🙏🙏🙏
Very good question. Thanks.
धन्यवाद...
Pokharkar saheb,the way you explain the historical references of Bahujan Nayak is remarkable your voice is so beautiful that I feel like to listen again and again, I have noticed that your are talking from bottom of your heart you have got tremendous respect respect for Mahatma Gandhi Gandhi, Jawarharlal Nehru,Shahu Maharaj,Mahatma Phu
,Phule Dr.B.R.Ambedkar.Hats off to your work Salute for your work to awaking the young generation. I Wish you all the best.
🙏🙏🙏
फार चांगले विश्लेषण केले.मी प्रबोधनकार ठाकरे लिखित "देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे"या पुस्तकाचे बहुजन समाजातील लोकांनी वाचन करावे..
Admirable speech explaining difference between prbodhankar thakrae and savarkar in lucid marathi language critics on savarkar is correct thanku
Thanks 🙏
तुमचे खरे दूखणे भटांचे असणे.समाज मिळून मिसळून वागतो हे नाही बघवत नाही. त्यासाठि प्रयत्न करूयात
फुकट खाऊ
खूप खूप धन्यवाद सर तुमच्यामुळे प्रबोधनकारांचे विचार समजले 🙏🏻
आभारी आहे 🙏
उध्दव ठाकरेंनी आता १००% प्रबोधनकार स्विकारायला हवे
सावरकरांच सत्य अख्ख्या जगासमोर उघडे पडले आहे खरा स्वातंत्र्य द्रोही सावरकर स्विकारणे
हि काळाची गरज आहे
होय... धन्यवाद.. 🙏
wa uttam andman pan khotech aahe
गजानन भाऊ, उद्धव हे ठाकरेच आहेत. ते शिक्षित आहेत. सावरकर स्विकारायचे का हे तेच ठरवतील.मतभेद असणे गैर नव्हे.
नमस्कार.....' अभिव्यक्ती ' हे यू ट्यूब चॅनल आजच्या धर्मांध आणि दिशाहीन काळात दिपस्तंभासारखे वाटते . आपला अभ्यास , व्यासंग आणि एखादा विषय सहज सोप्या भाषेत मांडण्याची शैली कमालीची आहे . अभिव्यक्तीचा प्रत्येक भाग नवनव्या विषयांची परखड चिकित्सा करणारा , शोधक आणि तटस्थ वृत्तीने मांडणी करणारा , संशोधनात्मक आणि अभ्यासपूर्ण माहिती देणारा , ज्ञानात भर घालणारा भाग असतो . त्यामुळे प्रत्येक भाग संग्राह्य असतो .
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ.. 🙏
@@abhivyakti1965❤
प्रभावी व मर्मभेदी मार्गदर्शक विश्लेषण. अभिनंदन. धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद सर.. आपली शाबासकी बळ देते.. 🙏
वारस आता प्रबोधनकार नसून नुसते धनकार झालेत! 😎
अजित पवारची संगत नडली.😅😅
उत्तम विश्लेषण. मी विचार करीत, माराठी प्रजेला इतकी विकृत विचारसरणी कुणी दिली, उत्तर आहे आपल्या घरच्यानेच ते काम केलेलं आहे, त्या प्रकार ची पुस्तके वाचायला देवून व तसे विचार त्यांच्यावर थोपून, शेवटी स्वतः ची पाठ थोपटणे की आम्ही किती पवित्र 😢
खूपच छान विश्लेषण सर!
समस्त बहुजन समाजातील लोकांनी या भट व ब्राह्मण शाहीला बळी न पडता सत्य हे पडताळून पाहणे आवश्यक आहे
Excellent analysis and good job.👍👍👌👌🙏🙏🙏🙏🏻🙏🏻
Thanks a lot.. 🙏
सर ,,एकदा...मुंबईमधील सगळी मराठी लोकसंख्या ,,आणि अमराठी लोकसंख्या ,,,होणारे बदल ,,,मुंबई आपल्या हातातून जाणार की काय ?@?😢😢😢अशी मराठी माणसाच्या मनात असलेली भीती ,,याबद्दल एक व्हिडिओ बनवा,,,कारण मुंबई हे राजकीय ऐतिहासिक आणि भौगोलिक रित्या आपलीच ,,परंतु त्याला गिळू पाहणारे ,, सोर्सेस यावर एक व्हिडिओ बनवा ,,माहिती विश्लेषण सांगा ,,,....जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
चांगला विषय सुचवलात.. धन्यवाद. 🙏
जिल्ह्याजिल्ह्यात प्रबोधनकारांच्या विचारांचे व्यासपीठ उभे राहिले पाहिजे.यासाठीचे प्रयत्न करूया.आपल्या विचार प्रवर्तक भाषणाबद्दल आपलं अभिनंदन.
वाट पाहू नका..सर्व युवकांनी एकत्र येऊन तरुण मुलांसाठी हे कार्यक्रम ठेवा देश वाचेल. लहान पणातील विचाराचा पाया महत्वाचा..!
Sir, very good Question,👌👍
To carry the Legacy of Pravhodhankar Thakre would be the Great Contribution for the Nation building. 👌👍
अतिशय सुंदर
धन्यवाद...
सर तुमच्यासारखे निर्भीड विचारवंत आणि वक्त्यांची गरज आहे महाराष्ट्राला
🙏
आज मनोहर भिडे या व्यक्तिने राष्ट्रध्वज तिरंगा याला विरोध केला आहे.. हा भारत बहुजनांचा राहिलाय का? 😢🇮🇳
उद्धव ठाकरे जवळ घरातच कस्तुरी मृग असताना, माफीवीराच्या मागे का फीरतात
सर तुम्ही अगदीं सत्य इतिहास जनते पुढे मांडला ,,धन्यवाद सर 👍❤️🙏
आभारी आहे 🙏
अतिशय मार्मिक विश्लेषण..
धन्यवाद..
मा आदरनिय सर नमस्कार फार छान विषलेशन केलं तुम्हाला उदंड आयुष्य लाभो सत्य इतिहास समाजासमोर मांडले आपणास कोटी कोटी नमन करतो धन्यवाद
धन्यवाद 🙏
फार छान विश्लेषण.. अप्रतिम विचार sir 🙏
धन्यवाद..
प्रबोधनकार, शाहू, फुले, आंबेडकर यांच्याविचाररांची या देशाला गरज आहे
होय.. धन्यवाद.. 🙏
आपले अनेक धन्यवाद. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारांशी असहमत असल्याने आणि त्यांचे मुलं त्यांचीच विचारसरणी पुढे नेत असतील असा दुराग्रह असल्याने प्रबोधनकारांचे साहित्य वाचण्याचा विचार कधी मनात ही आला नाही..
आपल्या ह्या एपिसोड मुळे तो काही प्रमाणात दूर झाला आणि आपण स्वतः त्यांचे साहित्य वाचून ते पूर्ण पणे दूर करावा अशी इच्छा जागृत झाली...
प्रबोधनकारांची पुढची पिढी ला कधीतरी या गोष्टी ची जाणीव होईल आणि ते आपली विचारसरणी बदलतील अशी अपेक्षा बाळगतो....
आपले
धन्यवाद 🙏
उद्धव ठाकरेंनी आता परबोधनाकरांचे विचार पुढे आणावे अशी अपेक्षा आहे.
तुमचं बोलणं खूपच हृदय स्पर्शी आहे सर सॅल्यूट
धन्यवाद.. 🙏
क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले
राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले जय ज्योती जय क्रांती संत तुकाराम संत चोखामेळा संत गाडगेबाबा महाराज संत गाडगेबाबा संत ज्ञानेश्वर
कर्म वीर भाऊराव पाटील शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@@anilgaikwad2202 सावरकरवादी, गोडसेवादी आहे तू नफरती किडा
खूप छान माहिती सर तुमचे व्हिडिओ बघितल्यावर खूप गैरसमज दूर झालेत 👌👌
धन्यवाद 🙏
प्रबोधन ठाकरे यांचे विचार महान आहेत.
उत्कृष्ट वैचारिक भाषण शुभेच्छा जयभिम
धन्यवाद 🙏
प्रबोधनकारांची दूरदृष्टी आणि महत्त्वाकांक्षा आजमितीस शिवसेनेतील कुणाकडेच नाही...
अतिशय छान माहिती दिली आपण. प्रबोधनकार यांचे विचार महाराष्ट्रात घरोघरी पोहोचले पाहिजेत.
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
वॉ क्या बात है जबरदस्त सर आपले आभार व अभिनंदन !
जय शिवराय जय भिंम !
🙏
Sir, Superb, Realistic and meaningful thoughts. Salute and hat's off.
Thanks... 🙏
फक्त शाहू फुले आंबेडकर नाही आणखी एक हिरा जोडला जावा त्यामुळे आजपासून
शिव शाहू फुले आंबेडकर ठाकरे.. ही नावं घोष मंत्र झाली पाहिजेत...🎉🎉🎉🎉🎉
बरोबर... धन्यवाद.. 🙏
Maharashtra madhe jay shree ram cha nara samajik ekopa nirman karun Pakistani bangaladeshi samarthakana muhtod jawab denar jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@@abhivyakti1965har har mahadev saheb
नक्की. आता तरी आमच्या पिढीने प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे.
प्रबोधनकार ते आदित्य ठाकरे.... चार पिढ्या !!
चारही पिढ्या स्व- तेजाने महाराष्ट्रात तळपत आहेत. 🎉🎉🎉
सर फारच छान माहिती याबद्दल आपणास जितके धन्यवाद धावे तितके कमीच आहे फक्त आमच्या अंधभकतान हे कधी समजेल याची चिंता वाटते .धन्यवाद 🙏🙏🙏
जय महाराष्ट्र
बाळा साहेब ठाकरे यांनी प्रबोधनकारांचे विचार कुठल्या भाषणात किंवा जाहीर विचार इतक्या व्यवस्थित मांडले नाही अजिबात स्वीकारले नाही.
Actually, Balasaheb Thakare's ideology not matching with his father's ideology
👌🏻 सत्यमेव जयते जयहिंद 👍🏻
जय शिवराय
तुम्ही अगदी मनातलं बोलता,शब्दांचा खेळ करुन लोकांना संभ्रमात पाडणारे कांहि कमी नाहीत म्हणुनच वाटते की लोकांनी आपल्या नेत्यांची खरी मानसिकता समझने गरजेचे आहे
🙏
अचूक विश्लेषण!
धन्यवाद.. 🙏
अतिशय सुंदर मांडणी केली दादा
धन्यवाद.. 🙏
आपण जे बोल्टा ते १००% ख़रच आहे
पन सावरकरानी भतजीचया हिंदू धर्माची आणि manu स्मृतिची पण चीयरफाड़ केली होती
स्वातंत्र्य वीर सावरकर हे सर्वांच्या च आवाक्यात ले महापूरुष नाहीत हे वास्तव आहे 🙏🙏🙏
Ho का, mag शेंडी वाल्या नी आपल्या शेंडी ला बांधून ठेवा, swhatachi पाठ swhata thi pta. 😂
जय श्रीराम नव्हे तर जय शिवराय असे अभिमानाने म्हणा!
होय... धन्यवाद.. 🙏
जय शिवाजी महाराज
जय संभाजी महाराज
जय महात्मा ज्योतिबा फुले
जय शाहू महाराज
( जयभीम )
🙏
उत्तम स्पष्टीकरण धन्यवाद साहेब
आभारी आहे.. 🙏
आपण असेच विचार लोकांना समजावून सांगत चला. प्रबोधन करा. आपण फार मोलाचं काम करत आहात. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद 🙏
सुंदर माहिती सर
धन्यवाद...🙏
माझ्यामते, प्रत्येकाची मते परिस्थितीनुसार घडतात! परिस्थिती बदलली की मतेही बदलतात! ज्या काळात महापुरुष होऊन गेले. त्या काळाची परिस्थिती आज असेलच असे नाही! तसेच ती देखील माणसेच! सर्वच बाबतीत ती योग्य होती असेही मानण्याचे कारण नाही! कारण ती चुकली नसती तर त्यांना महापुरुष म्हणण्याऐवजी देवच म्हटली गेली असती!!
त्यामुळे, प्रबोधनकार असोत वा लोकमान्य वा असोत सावरकर वा कुणी अन्य सगळेच कमी अधिक प्रमाणात वर खाली आहे. त्यामुळे माझ्यामते सगळेच विचार आपण योग्य / अयोग्य असे आपण मानण्याचे कारण नाही!
मला गांधींचे जवळपास सर्वच विचार पटत नाही! परंतु, विरोधकांशी असलेला त्यांचा संवाद आवडतो! तात्पर्य इतकेच की लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा, बाळगण्याचा अधिकार आहे! मग ती आपल्या कितीही विरोधी असेल तरीही आपण ती मांडू द्यायला हवीत! विचारांचा / महापुरुषांची चिकित्सा दररोज व्हायला हवी पण अमुक एक विचार नकोच! किंवा त्यांचे कार्य नाकारणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही!
काँग्रेस असेल किंवा आजची भाजप (भगवी काँग्रेस) दोन्हीही महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे! शिवसेनेने त्यांच्यासोबत जाऊन चूक केली! अन आज त्यांना त्याची फळे भोगावी लागत आहेत! सर्वच पक्ष, पुढारी भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत!
त्यामुळे माझ्यामते आपण जनतेने प्रत्येक मते / विषय आपापल्या कुवतीनुसार समजून घेऊन आपले हित पाहायला हवे! राजकारणी देखील हेच करतात! महाराष्ट्र निसर्गाला आपला देव मानतो! आपली संस्कृती निसर्गपूजक आहे! संतांनी आणि वीरांनी ही भूमी निपजली आहे! आपण सुदैवाने त्याचे पाईक आहोत! ती पुढारलेली संस्कृती जपण्याचे कार्य आपण सर्वजण करूयात!!
रवींद्र पोखरकर सर सॅल्यूट
Good great man ravidra pokharkar
भहुजन हिताय. भहुजन सुखात.
सध्या मोदींचा विचार तरुणांनी अंगिकारला पाहिजे.सतत परिश्रम करून देश पुढे नेत आहेत.डावी विचार सरणी म्हणजे पुरोगामी हे चुकीचे आहे.सनातन हेच सत्य
मोदी एक नंबरचा अल्पशिक्षित, अल्पबुध्दी आणि ढोंगी माणूस आहे. RSS ने मोदीची एक खोटी प्रतिमा निर्माण करून सातत्याने जाहीरातबाजी करुन लोकांसमोर मांडलेली आहे.
अंधभक्ती सोडा.
खूप सुंदर विचार वेध ! समाजासाठी हितदायक.
म्हणजे असं म्हणायचं का की प्रभोधनकार ठाकरे यांना बाळासाहेब यांनी दुय्यम स्थान दिले आनी सावरकर यांना प्रथम स्थानी ठेवले, सध्या राज ठाकरे सुद्धा असेच म्हणाले की प्रभोधनकार ठाकरे आजच्या परस्थितीत परवडणारे नाही म्हणून,
Prabhidhankar was social thinker and his next generation is interested in politics of power