मोदी जन्मले नव्हते तेव्हाही देश पंतप्रधानांशिवाय राहिला नव्हता Vishwambhar Choudhari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #vishwambharchaudhari #modi #narendramodi #gujrat #gujratmodel #inflation #inflationingujrat #adani #maxmaharashtra
सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मॉडेलवर सडकून टीका केली आहे. देशात सर्वाधिक महागाई ही गुजरातमध्ये आहे. गुजरात मॉडेल म्हणजे द्वेष पसरवणे दंगली घडवण्याचं काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या देशात जातात तिथे मागे- पुढे अदानी असता, गेल्या १० वर्षात शेतकरी सर्वाधिक बरबाद झाला असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केली आहे.
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
किती छान विश्लेषण माननीय विश्वंभर चौधरी साहेब सलाम तुम्हाला व तुमच्या निर्भय बनो अभियानला खरंच असीम सरोदे साहेबाला आणि तुम्हाला सलाम खरंच खूप खूप अभिमान आहे आम्हाला तुमचा
यात निर्भयपणा कसा ? मोदी काही विरुध्द भाषण करणार्याला उध्दवप्रमाणे उत्रास देत नाहीत. नेव्ही अधिकार्याचे डोळे फोडत नाहीत
Right sir
आजकालची जनताच मुर्ख झालीय हो.पूर्वी लोक शिकलेले कमी होते पण विचारी होते
त्यांचे कारण विश्वभर काम करणारे स्वयंभू सेक्युलर महाज्ञानी व्यावसायिक प्रचारवंत.
याचा अर्थ, शिक्षण व शहाणपण या वेगवेगळ्या संकल्पना आहेत
खरी गोष्ट हीच आहे.😊
अडाणी होते पण अक्कल होती यांच्या सारखे शिकलेली असण्यापेक्षा अडाणी चांगले कारण त्यांना चांगले वाईट समजते.
Absolutely true 💯
बरोबर आहे. पूर्विचे लोक सुशिक्षित होते. 😂😂😂
तुमच्या सारखे पढ़त मूर्ख नाही. 🤣🤣🤣
थोड़ी माहीती गोला केली तर कलेल की गुजरात मॉडल काय आहे ते.
महाराष्ट्र आणि गुजरात एकाच दीवशी स्वतन्त्र झाले आणि महाराष्ट्र खुप पूढ़े गेला. २००२ पर्यंत महाराष्ट्र हा गुजरात च्या ५ पट पुढ़े होता. २०१२ ला गुजरात २ पट वर अला. मग ते काय अधोगती होती का?
अरे मूर्खानो डेटा मिलवा आणि अभ्यास करा.
राहिला प्रश्न दंगलीचा. २००२ नंतर गुजरात मद्धे किती दंगली झाल्या आणि महाराष्ट्र किती डेटा काढ़ा. कलेल. 😂😂😂
याला गुजरात पैटर्न म्हनतात.
राहिला प्रश्न मोदी पैटर्न चा. २००४ ते २०१४ चे आतंकवादी हल्ले मोजा आणि २०१४ ते २०१४ चे.
याच पण उत्तर भेटून जाईल. 🤣🤣🤣
मग कलेल मी का पढ़त मूर्ख म्हनालो ते.
आणि आता जो काल येत आहे ना तो डेटा ऐनालिटिक्स चाच आहे. 😂😂😂
बीनडोक आणि मूर्ख ना थोडी ना समजनार. 🤣🤣🤣
100% Right. जबरदस्त व्याख्यान . सत्य आहे .
खूप खूप धन्यवाद चौधरी साहेब.
खुप अभ्यासू व खरे देशभक्त.
Excellent because it is true 👏👏👏
Great speech 👏 now it's time to awake the Deep sleeping people of India to act and do favour the change to survive in future.
खुप छान व्याख्यान केले सर
आपन चलवलेली चलवाल योग्य आहे चौधरी साहेब आपके आभार.
अभिनंदन चौधरीसाहेब, खुप मस्त ,
भाजपचा खोटा चेहरा निर्भिडपणे समोर आणला. धन्यवाद.
सर या ढोंगीना चांगल्या शब्दात नागडं केलंत आपण... पुरोगामीत्व टिकला पाहिजे...खूप खूप आभार
अतिशय सुरेख मांडणी केली चौधरी साहेब, अंधभक्तांचे डोळे उघडले नाही तरी चालेल पण महागाई सरकार नकोच आम्हाला. जय संविधान.🙏
All true
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 13:41
खरोखरच २०१४ नंतर देशाची विचित्र दशा झालेली आहे. देशातील जनतेच्या देश आणि धार्मिक भावनांचा कडेलोट केला आहे.धार्मिक संघर्ष ऊभा केला जात आहे जो देशाच्या भवितव्याचा सत्यानाशास कारण बनू शकतो.😢😢
सर्व जातीभेद दुर करण्यासाठी सद्यस्थितीत देशात अर्थिक निकषावर आरक्षण लागू करावे ,मग आपोआप सुधारणा होईल देशात
सर्व अर्थिक दुर्बल घटकातील समाजाला लाभ होईल. व जातीपातीच्या अधारवर आरक्षण तसेच राजकारण बंद होईल
व जात दाखविण्याचं प्रमाण कमी होईल तसेच जातीभेद दूर होतील .
जातीच्या आधारावर विशाल भारत देशाच्या भुमीतून बांगलादेश/पाकिस्तानची निर्मिती झाली ती कोणी केली?
अर्धवटराव हे बोलणार नाहीत..
आता 2014 पासून भारतीय माणसाची विचारसरणी एकदम खालच्या पातळीवर गेली आहे.
ईव्हीएम हटाव देश बचाओ
ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव
ईव्हीएम हटाना बहुत जरुरी है
इव्हिएमनं वाटोळं केल या देशाचं.
हे आपल्याला कळतं ते विरोधी पक्ष नेत्यांना कळायला नको का.
विरोधी पक्ष नेत्यांना बिनडोक म्हणावे लागेल असे वाटते.
Chuki tumchi aahe Tumachi satta Hoti tevach hack Karun thevachi hoti aata saral jail madhe java aamala ky karache aahe😂😂
@@Naorkhh भाजप नें शेण खाल्लं म्हणून काँग्रेस नें खायचे का?
@@ranjit2025 a Baba tu aajun Navin aahe tu yat aata padu pan nako tula ky samjte te mala sang
चौधरी साहेब तुमच्या वक्तव्याला आम्ही तुम्हाला पाठींबा आहे साहेब .खुपखुप सुदर भाषण धन्यवाद साहेब.
चौधरीमिया, तुम्हाला पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात निवडणुकीत वर्षानुवर्षे होणारा हिंसाचार (जेव्हा भाजप जन्मला नव्हता ) आणि त्यामुळे जाणारे बळी यांच्याबद्दल कधी बोलावंसं का वाटलं नाही?
अगदी बरोबर
राज ठाकरे गुजरातमधून काय काय पाहून आले होते 2014ला जास्त वेळ गुजरातची सतत माहीती जनतेला सांगत होते
नोटा......पाहून आले आसावेत...😂😂😂😂😂
कांदे किती महाग , टोमॅटे तर खूपच. काय करणार सरकारने महागाई वाढवली.
शेवटी नाईलाजास्तव सोने खरेदीच्या लाईनमधे लोक उभे आहेत. 😆😜😜😜😜
सर तुम्ही जे बोले अगदी बरोबर आहे.
100% सत्य आहे. BJP वाले निवडणुकीतुन निवडून आले नाही पाहिजेत. तुमचे विचार तळागळात पोहोचले पाहिजेत. तुमच्या विचाराला सलाम सर.👍👍👍👍👍💅💅💅✌️✌️✌️🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
👏👏👌
आणि हेच लोक आणीबाणीला दोष देत होते ! आम्ही पण इंदिराजींना शिव्या देत होतो शेवटी व्हायचे तेच झाले आणि त्यांच्यापेक्षा यांचा पाला पाचोळा होणार !
सध्या आणीबाणी पेक्षाही वाईट परिस्थिती आहे.😢😮
यांना कायमस्वरूपी हटवा, लोकशाही वाचवा...... ✊✊
Correct
तुमच्या घरात कोवळ्या मुलांच्या नसबंदी झाल्या असत्या,तर आणीबाणीचे दुःख कळले असते.
जुडेगा भारत जितेंगा INDIA 🇮🇳 🇮🇳
WE LOVE MODIJI AND AMITAJI ONLY.
बघु ना फ़ार लंब नाही दिल्ली. 😂😂😂
😅 27:52 l
Ghanta
चौधरी साहेब,
हिम्मत लागते एवढं बोलण्यासाठी भाजप च्या विरोधात. मानलं साहेब.
Right
कॉंग्रेस चा पोपट , मोदी विरोधाची कावीळ झालेला माणूस.
😅 कधी मुस्लिम जिहाद विषयी बोलायची हिम्मत दाखवा साहेब हिंदु शांती प्रिय आहेत त्याचा फायदा घेता
जसं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत बोलला तसा कधी कॉंग्रेस च्या काळात ज्या अनेक धार्मिक दंगली झाल्या होत्या त्या बद्दल कधी हा बोलणार नाही. पत्रकार हे निष्पक्ष असावा परंतु हा फुकट्या पत्रकार तसा नाही.
मोदी किंवा हिंदू च्या विरोधात बोलणे म्हणजे तात्काळ अमाप प्रसिद्धी, रोज पेपरात नाव, सगळ्या चैनल कडून सतत मागणी, आणि सतत कुठे ना कुठे भाषणासाठी मागणी , अमाप डॉलर,यूरो, परदेशी पाहुण्यात मधे उठबैस, आणि लगेच बुद्धिवंत म्हणून मोदी विरोधाकडून पदवी…..
जे गुजरात बद्दल बोलतेय ते तामिळनाडू , बंगाल, केरळ मधे होत नाही का?? फक्त गुजरात का???
व्वा गुजरात पहिला बापु आणि पटेलांचा आहे.
सुंदर डायलॉग.👍
साहेब खुप सुंदर भाषणात विषलेक्षण केले.धन्य हो.
खुपच खरं बोललात साहेब
सगळ्यात सोप्पं काय असतं घरी सोप्प्यावर बसुन सचिन तेंदुलकर,विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी यांना क्रिकेट कसं खेळायला पाहीजे याचे सल्ले देणं!
याना तेवढंच तर जमते.
सर आपण लोकांना भ्रमातुन बाहेर काढत आहात. तुमच्याशी पूर्णपणे सहमत
अतिशय अभ्यासपुर्ण व सत्यावर आधारीत विश्लेशन.सॅल्युट चौधरी साहेब
आपल्या कडून च आशेचा किरण दिसत आहे. मी आपल्या सोबत आहे.
चौधरी सर अतिशय स्पष्ट, उत्तम आणि परखड मांडणी केलीय तुम्ही... आम्ही सोबत आहोत निर्भय बनो 👍👌👌💐💐
आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्या विषय घेतला .आपले स्वागत आहे विश्वंभरजी . हा मुद्दा लाऊन धरा संजीव भट्टला न्याय मिळला पाहीजे . नाहीतर प्रामाणीक अधिकाऱ्यांच मनोबल खच्ची होईल .
Sanjiv bhatt la hakla
संजीव भट्टची सजा वाढवणे हा त्याच्यासाठी न्याय ठरेल. त्याला कंपनी द्यायला खोटे साक्षीदार उभे करण्यासाठी तिस्ता सेटलवडला पाठवा. 😄😆😍
संजीवचा आधारवड..तीस्ता सेटलवड
🤪
@@shrirambapat7763तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. तसं पण जो, ब्रम्हाने केलेल्या आपल्याच मुलीच्या बलात्कारातून जन्माला, त्यापासून काय अपेक्षा करणार?
य
Very true a bold police officer Mr Bhat must get justice....
Ñaav VISHWAMBHAR kaam DWESHBHAR.....
जाती द्वेशाने माणूस किती बुद्धि भ्रष्ट होतो त्याचे उत्तम उदाहरण हा माणूस नकारात्मकता किती असावी द्वेषाने माणूस किती आंधळा होतो.
केसरकर साहेब हा व्हिडिवो बघा आणि शैक्षणिक धोरणाकडे लक्ष द्या ! अन्यथा लोक कायम घरी बसवतील !😅
तुमच्या व्हिडिओची नेहमी प्रतीक्षा असते. अंगाला शहारे आणणार मार्मिक आणि सत्य भाषण असतं सर तुमचं नेहमी.
💯🙏
🙏 सर बराेबर बोलत आहात सहमत आहे 👍👍👍👍👍
Lovdya var marto mi yala 😂 Sachin vaze eka magun ek khun karat hota Teva ha aapli aai kuthe ghalat hota te sang 1 le yala aami lovdya var marto😂😂
😅😅😅
India madhe trump ala tar bhinti war kapad takun jhopad patti lapavla jatay. Ani vibrant gujrat mhane. Sagla khota ahe ani sagla jhol ahe. Bhakt chutiya jhalet tyala te kay karnar.
सर मला आपल्या निर्भय बनो अभियानात सहभागी होण्याचे आहे.
सर आपले मनःपूर्वक अभिनंदन आपण विचारवंत आहात पण जनता आता समजली आहे
मेक्स महाराष्ट्र चे अभिनंदन अश्या लोकांना प्रोत्साहन दिले बदल
अभिनंदन चौधरी सर आपण खुपच परखड व सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विश्वंभर चौधरी सर तुम्ही अशीच भाषणं सुरू ठेवा आणि जन जागृती करा. ह्यांच्या व्हिडिओ वर टीका करायला ब्राह्मण खाली आले आहेत.
Yess ho. Baghitle ahet.
येनारच मूर्ख लोकाना उघड पाडायला. 😂😂😂
साहेब,
2014 पर्यंत या देशात सुवर्ण युग होते. नंतर संपूर्ण काळोखच काळोख.
अतिशय अभ्यासपूर्ण भाषण अभिनंदन चैधरि आनंद झाला
सर तुमचे कौतुक अभिनंदन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत.या सरकार विरुद्ध तुमची मोहीम सुरू ठेवा...........
अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण दिलेय सर आपण 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र
चौधरी सर आपले खुप खुप अभिनंदन. आपण निर्भय बरोबर हि चळवळ संपूर्ण राज्यभर नाही तर देशभरात घ्यावी. आणी देशातील जनतेला ह्या भस्मासुराच्या तावडीतून मुक्ती ध्यावी
आपण जनतेला केलेल्या प्रबोधनबद्धल अभिनंदन. याचीच आज गरज आहे.
@@padmakartelsinge5861q
चौधरी सर तुमच्या धाडसाला सलाम करतो
सगळेच इच्छा असून बोलू शकत नाही
तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा
अतिशय परखडपणे सत्य परिस्थिती आपण मांडली आहे
खूप खूप धन्यवाद
हे भारतीय राजकारणाचे वास्तव आहे.सर्वसामान्यांना हे समजले पाहिजे आणि त्यांनी यापासून सावध झाले पाहिजे .
चौधरी साहेब तुमचं मनापासून खूप खूप चांगली माहिती दिल्याबद्दल, कसं होणार या देशाचं, एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी नगर,
खर आहे सर देशात सर्वात जास्त नुकसान शेतकरी व युवक याचे या सरकारने केले आहे. लोकशाही वाचवायची असेल तर अशा विचाराची गरज आहे. जनतेने विचाप्रवर्तक होण आवश्यक आहे.है सत्य आहे सर.
फार छान मांडणी केली आपण सर , जागरूक आणि वैचारिक मतदार नक्की सगळ्या गोष्टी चा विचार करन च मतदान करेल अपवाद अंडभक्त
, अभिनंदन तडफदार मराठी साहेब आपण सर्व भारतीयांना अभ्यास पूर्ण महाराष्ट्र छान सुंदर सांगितले आहे मोदी हटाव भारत बचाव 🎉🎉🎉🎉🎉
तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहेत 🙏धन्यवाद साहेब! त्यातून जनतेने करायचे आहे ते म्हणजे मोदी शहाने विकलेला विकसित योजना परत आपण मिळवण्यासाठी बीजेपी मोदी शहा आणि त्यांचे सहकारी यांना घरी नाही तर काळ्यापाण्यावर पाठवायचे आहे.
❤❤❤❤❤ साहेब एकदम बरोबर बोललात ❤❤❤❤
लोकशाहीत सत्तेला जाब विचारला जातो.आणि आपण लोकशाही जगणारा देश आहे.कुणीही सत्तेवर येऊ देत उत्तर तर द्यावं लागेल.
चौधरी साहेब, आपण सामान्य जनतेच्या मनातलं बोललात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी चांगली की वाईट असो पण ती उघड पणे लावण्याची हिम्मत त्यांनी केली तेवढी हिम्मत सध्याच्या सरकार मध्ये नाही म्हणूनच सध्या अघोषित आणीबाणी सुरू आहे.
चौधरी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
विश्वंभर चौधरी साहेब आम्ही तुमच्या विचारांशी सहमत आहेत आम्ही तुमच्या बरोबर आहोत, जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩.
10 वर्षात सगळ्यात जास्त नुकसान भारतीय शेतकऱ्यांचे झाले
🙏🙏💯 % sahmat aho
मग, शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना,शेतकऱ्यांच्या देशभरातील आत्महत्यांची गरज नव्हती , कारण तेव्हा तर रामराज्य च होते.
@@deshbakt6964 मी सुद्धा सहमत आहे खरच 10 वर्षात सगळ्यात जास्त नुकसान भारतीय शेतकऱ्यांचे झाले. मोदींनी किसान सन्मान योजने मार्फत दर तीन महिन्याला २००० हजार देऊन आणि ५० टक्के स्वस्तात सवलतीने शेतीची अवजारे दिली अश्या प्रकारे गरीब शेतकऱ्यांना आळशी बनविले. गरिबांना स्वस्त दरात तांदूळ आणि गहू आणि कोरोना काळापासून २५ /२५ किलो तांदूळ आणि गहू देऊन त्याना आणखी आळशी बनविले. हे सर्व बंद केले पाहिजे म्हणजे गरिबी पुंर्ण नाहीशी होणार म्हणजे कोणी उपासमारीने मरेल नाहीतर आत्महत्या करून मरेल अश्या प्रकारे गरीब माणसे हळू हळू कमी होत जातील. अश्या शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या सुविधा काँग्रेस च्या सरकारमध्ये मिळत नव्हती म्हणून काँग्रेस ची गरज आहे.
भाजपचे राजकारण म्हणजे आमदार खासदार विकत घ्या, विकत घेता येत का नसेल तर त्याच्यामागे ईडी, सी.बी.आय. लावा, त्याच्याने पण काहीं होत नसेल तर त्याची बदनामी करा व शेवटी त्याला जेल मध्ये टाका...
आमच्या मागे c b i,e d का लागत नाही, कारण आमचे हाथ स्वच्छ आहेत,इतके साधे आणि सोपे आहे.
खुपच सुंदर व सटीक मत आहे सर तुमचे आज आपल्या सारख्या सत्य आणि देश प्रेमी ची गरज आहे सर
Nice👏👏
देशाला अस कुणीतरी सत्य पटवून देण्यासाठी . लोक शाई वाचवण्या साठी आज तुमच्या सारखे विचारवंतांची फारच गरज आहे
I am Gujarati, but what the speaker said is absolutely right.
Fir jitaya kaise
Tu congressi hain 😅
@@otsnewsonline आणि तू गुजराती गू चाटू😂😂
@@otsnewsonlineleiya hsi kya muh me
😅 तू मुस्लिम आसून पटेल का आडनाव लावतो. घरी जावून विचार तुझे पूर्वज मुघलांना घबरून मुस्लिम का झाले 😂
अतिशय अभ्यासपूर्ण प्रबोधन...धन्यवाद विश्वंभर जी ...
SC,ST,OBC 85% असुन स्वतः सरकार बनवत नाही परंतू 85% वाले 15%असणाऱ्या लोकांना सत्तेवर बसवतात आणि त्यांची गुलामी स्वीकारतात याचेच मला अजुन पर्यंत उलगडा झालेला नाही. सर, आपण झोपलेल्यांना जागे करण्याचे काम करीत आहात. धन्यवाद सर.
आरे बोलघेवड्या, देशाचे पंधरा तुकडे तुटून शकल झाली ती कशामुळे,याचा विचार तुमच्या सारखे अतिशहाणे करत नाहीत हेच मोठे दुर्दैव आहे.
Bhimtyano देश हा संविधानाने चालवला जात आहे 2014 नंतर पण आणि आधी फक्त emergency chya veles navhata chalat.
@@nareshshingote8081tujya aai bahini war chadtat kabhimte
आमची ओळख फक्त कपडे सांभाळनारे,आम्ही पाण्यात उतरत नसतो, कारण आम्ही फक्त पोपटपंची करण्यात तरबेज,निवडणूक लढवण्याची धमक,हिम्मत आमच्यात कधीच नव्हती.
Well said bhau
अभ्यास पूर्ण भाषण धन्यवाद साहेब!
तुमि ग्रेट अहात सर,,भा,ज,पा,,,हाठाव देश बचाओ,, जातीं जातीं मंदे तेड करनार भाजपा ( जय श्रीराम नाही )जय छत्रपति शिवाजी महाराज 💪मराठया चा हां आवाज़ पाहीजे💪🚩
देश कठीन स्थितिसे। गुजर रहा है। विश्वम्भरजी आज आप जनता के विश्वम्भरनाथजी बन चुके हैं। आपको देश की जनता का सरक्षण करने के लिए , इस जनता प्रबोधन करना जरुरी है।
❤छान मार्गदर्शन केले आहे बदल घडलेच पाहिजे जणता पार्टी सत्तेवर ऐऊच नये
U are right bjp should be out and all other parties should rule our country and than sell it to china right i think so we are all ready for that
संपूर्ण देशात चालू आहे... एकटा गुजरात नाही..... महाराष्ट्र पण एका दडपणाखाली जगत आहे...
तू असशील भाई, मी नाहीये. मी मोदीला मतदान पण केल नाही. 😂😂😂
मी एक सामान्य माणूस आहे,कोणत्याही दडपणाशिवाय माझे जगणे आनंदात सुरू आहे.
नमस्कार सर, आपल्या विचारांना मनःपूर्वक सलाम🙏
सर आपले विचार राज्याच्या नव्हे तर देशाच्या तळागाळापर्यंत पोहचावेत.तसेच
EVM शिवाय मतदान आवश्यक आहे.
Excellent analysis 👍👍👍👍👍👍👍♥️🙏💯✅✔️
चौधरी साहेब आपल्या सारख्या लोमुळे लोकशाही जीवंत आहे.दुर्दवाने एकही राजकारणी आपल्यासारखे अभ्यासपुर्ण बोलत नाही .कसा देश पुढे जाणार ?
😅😅
desh pudhech jaat aahe...aani khup wegaat jaat aahe...tula disat nasel tar asu de...kahi harkat nahi...
Desh 10 वर्षात 3 trillion dollar var pohchla ahe, Anni तुमच्या सारखे लोक 2014पासून एका परीवराची chatugiri करतायेत
पण निवडणूक लढवताना आमची फाटते.
@@shashankinamdar7670अंध भक्तांनो कधी सुधारणार तुम्ही
चौ़धरी सर आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आपल्या सारख्या लोकांची महाराष्ट्रातील जनतेला गरज आहे.आपण सर्व जण बिजेपी बेर्शमोंकी पार्टी मुक्त भारत महाराष्ट्र करण्यासाठी आपल्या सोबत आहे.❤❤
किती वास्तव विचार मांडलेत सरांनी
¹😊😊😅
33:03 33:03
अतिशय अभ्यासपूर्ण, ससंदर्भ आणि परखड विचारांची मांडणी.
चौधरी साहेब आणि आशिम सरोदे साहेब तुम्ही चालू केलेला उपक्रम फारच
उत्तम आहे
👍👍वास्तव सत्यकथन ... शेतकरी, कष्ट करी नाडले गेले आहेत..परिवर्तन काळाची गरज👏👏🙏🙏
चौधरी साहब आपको सलाम है मेरा आपने जो भी बातें बताई है वह बिल्कुल सच है माफ करना मैं मराठी में नहीं लिख सकता क्योंकि मुझे मराठी लिखना नहीं आती समझ में आती है
अभ्यासपूर्ण विश्लेषण. 👍👍
चौधरी सर. आपल्या सारखे ज्ञानी माणसं आपल्या महाराष्ट्रात आहे आणि . तेच माझ्या महाराष्ट्राचे अख्ख्या भारतात वैशिष्ट्य आहे. जय महाराष्ट्र जय हिंद. जय शिवराय..
ज्ञानीचौधरी कस होऊ शकता वीरसावरकर देश भक्त मानीत नाही समुद्रातील ऊडी त्याकाळात त्रिखंडात गाजली सर्व जनतेला आता समजू लागले वीरसावरकर लोकशाहीत जनता ठरवते लोकसभेत या विश्वभंर जी निवडून या....
आपण सत्य वदविले परंतु आम्ही आपणापर्यंत पोहचून ऐकण्यासाठी कमी पडतोय हेच सत्य आहे.स्वतापुरते पाहून देशाची सध्या गरज काय ओळखण्यासाठी कमी पडतोय आणि हेच खरं आहे.
खुप छान विश्लेषण व सत्य विश्लेषण सर
धन्यवाद ़विश्र्वंबर चौधरीसाहैब खरोखर सुदर भाषण केले़ ़खुला प्रवर्ग 50 %+आरक्षण प्रवर्ग 50 % = 100 %हाच वादा जय जरांगे पाटील जय भवाणी जय शिवराय ़ जय सकल सरसकट मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़़़
क्रिकेट टीम मध्ये पण आरक्षण ठेवा. रस्त्यावर पण वेगवेगळ्या वर्गांसाठी आरक्षित लेन्स ठेवा
आम्हाला फार वाईट सवय जडली आहे,प्रत्येक वेळी शिवरायांना मध्ये आणण्याची.
आपल्या स्पष्ट विचार शैली ला सलाम.
सत्य इतक्या परखडपणे व सोप्या भाषेत सांगण्याची तुमची पद्दत वाखाणण्या सारखी.
तुमचे हे कार्य असेच चालू रहाण्यासाठी तुम्हाला उददंड आयुष्य लाभो.
Perfect Sentence ..
पर्याय चांगल्याला आसतो, वाईटाला पर्याय नासतो हाकलायचं असतं..👍
हाकलायला,ही मोंगलाई नाही,लोकशाही आहे.
मतदारच ठरवतील,तो त्यांचा अधिकार आहे.
तुम्हाला मोदी नकोत हा तुमचा विचार झाला,आम्हाला मोदीच हो मोदीच हवेत,हा आमचा विचार.
@@jayantgarde4297 आम्हाला मोदी नको कारण मोदींनी किसान सन्मान योजने मार्फत दर तीन महिन्याला २००० हजार देऊन आणि ५० टक्के स्वस्तात सवलतीने शेतीची अवजारे दिली अश्या प्रकारे गरीब शेतकऱ्यांना आळशी बनविले. गरिबांना स्वस्त दरात तांदूळ आणि गहू आणि कोरोना काळापासून २५ /२५ किलो तांदूळ आणि गहू देऊन त्याना आणखी आळशी बनविले. हे सर्व बंद केले पाहिजे म्हणजे गरिबी पुंर्ण नाहीशी होणार म्हणजे कोणी उपासमारीने मरेल नाहीतर आत्महत्या करून मरेल अश्या प्रकारे गरीब माणसे हळू हळू कमी होत जातील. अश्या शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या सुविधा काँग्रेस च्या सरकारमध्ये मिळत नव्हती म्हणून काँग्रेस ची गरज आहे. गरिबांचे लाड काँग्रेस च्या सरकार मध्ये केले जात नव्हते. मोदींनी बिल्डिंग मध्ये घर घेणाऱ्या लोकांना २ लाखाची सबसिडी देणे सुरु केले हे सर्व बंद केले पाहिजे कारण जनतेच्या टॅक्स मधला पैसा असा वापरला गेला. घरकुल योजने मार्फत मिळणारी पूर्ण रक्कम आणि किसान सन्मान योजने मार्फत दर तीन महिन्याला २००० हजार डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकॉउंटमध्ये जाऊ लागल्या मुळे सरकारी अधिकाऱ्यांना टेबला खालून खायला मिळत नाही. हा किती अन्याय आहे. हे टेबला खालून खायचे प्रकार पुन्हा सुरु झाले पाहिजे म्हणून आम्हाला काँग्रेस पाहिजे.
चौधरी साहेब आम्ही तुमचे आभार कसे मानायचे?????
100% right and correct 👍
2024 me zaroor badlav hoga 🇮🇳🙏🏻
😅😅😅
तेरेको इतना ही बदलाव चाहिये तो जा ना सऊदी. 😂😂😂 तेरे अंडे पिल्ले लेके. 😂😂😂😂
सर खरंच खूप छान तुमच्यासारख्या समाजसेवकांची गरज आहे आज महाराष्ट्राला बदल निश्चित झालाच पाहिजे
Mug gheun bas tyala
He, buddhiwadi, jantela, fast at,
Ha, ek, virus, buddicha, gadha, nalayak,
Sirs, I am Subhash Bhosle, ex Sgt of IAF. I would like to join your movement. Let me know procedure pls.
निवडणुकीत मोदींच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस दाखवणार का?
चौधरींनी पाठीवर हात ठेवल्यावर निवडून आलात असे समजा.
नेक्स्ट पंतप्रधान तुम्हीच होणार,तयारीला लागा.
जे भाषणात सांगितले आहे ते सर्व सत्य आहे.
choudhary saheb hats off to your bold free frank daring studied speech analysis of event manager of country .
I think u can stand for pm candidate because u know everything
विश्वंभर चौधरी देशभक्त आहात किती सुंदर विचार मांडता.....
तु भाड खाऊ आहे मेसेज वाचला
कॉग्रेस फक्त
याला लवासा चे विचारा...
राहूदे
छान माहिती दिली धन्यवाद साहेब🙏🙏🙏
एक दम बरोबर बोलले सर, मोदी फक्त बोलबच्चन, लबाडी बोलून सत्तेवर आले. भारत देश, 20 वर्षे मागे गेला.
😅😅😅
वन्दे भारत, नामित भारत ट्रेन चालू करुण.
मेट्रो च नेटवर्क वाधवून,
१ लाख किलोमीटर चे रोड बांधून.
हो ना पढ़त मूर्ख.
Sir I salute you 👏 🙏🏻 🙌 . Jai Bheem Namo Buddhay Jai Constitution Inqilab Jindabad
आपलं सगळ बरोबर आहे.
काहीतरी केले पाही जे
सगळ्यांनी मिळूण
आता लोका णा पण माहीत आहे
बदल पाहीजे
😊😊😊
अतिशय अतिशय सुंदर आणि सत्य प्रबोधन मा. विश्वंभर चौधरी यांनी केले आहे.
डोके फिरलेले काही लोक भारतात फिरतात त्या पैक एक.हा चौधरी आहे.