पवार पाटील झाले उघड | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Jayant Patil | Manoj Jarange
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
पवारांनी त्यांचं सरकार असताना आरक्षण का दिल नाही, याचं प्रथम उत्तर द्यावं. मग बाकी सल्ले द्यावेत
@@santosh0910आंदोलन करा असे सांगणारे काकाच तेव्हा सत्तेत होते, यालाच ब्रिगेडी वृत्ती म्हणतात
@@rajeshgosavi2376 ब्रिगेडी, जाळपोळ करून,आलेकी.....
Ata Pawar mhanateel purvi Maratha samajala arakshan dile nahi hee chook zale.
Asha prakarche hajaro chuka , maze chukale mhanatat.Mafi mahagat nahit.
हे सर्व विरोधी आहेत.. याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. म्हनुनच बीजेपी ने मराठयाना ओबीसी मधून आरक्षण जाहीर करावं.. बीजेपी /महायुती 200पेक्षा जास्त सीट येतील
कोणी कितीही काही म्हटले ना सुशील जी, तरी आम्ही देवेंद्रजींच्या मागे ठाम उभे होतो, आहोत आणि नेहमीच राहू.
धन्यवाद.
म्हताऱ्यान सगळ वाटोळे केले आहे,मराठा समाजाचे
एखादा नथुराम त्यांना भेटेल
मग आत्ता सरकार काय करतय ,
@@mhk9219 wakda PM honar ani Jorangyaa CM honar tevha reservation bhetnar 💯💯✅❤️
Samajyache nahi , Maharashtra che?
दहा वर्ष मोदी सत्तेवर आहे.
मग का नाही दिले आरक्षण.?
साठ वर्ष सत्ता भोगून सुद्धा स्पश्ट मत मांडता येत नाही ,आणि म्हणे जाणता राजा. पक्का आगा लाव्या आहे,ह्याला महाराष्ट्राचा मणिपूर करावयाचा आहे,आणि त्या बाबत ह्या कपटी माणसाने सुतो वाच्य सुद्धा केले आहे.
@@satishjoshi8119 wakda PM honar ani Jorangyaa CM honar tevha reservation bhetnar 💯💯✅❤️
100% Right
तोंड चांगल असताना कधी स्पष्ट बोलले नाहित आता वाकड आसताना कसे बोलणार?
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
अगदी खरंय साहेब तुमच…पवार आणि कंपनी स्वार्थी आहे आणि लोक जर त्यांच्या सोबत गेले तर महाराष्ट्राचे हित कशात आहे हे लोकांना कळलेच नाही…शोकांतिका
❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤ मुद्दे सूद आणि शान विश्लेषण शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेली वाळवी आहे. सियाराम जय राम जय जय राम.
राज ठाकरे साहेब म्हणतात शरद पवारच आरक्षणाबाबतचा तिडा मुद्दाम सोडवू देत नाहीत. हे महाराष्ट्रातील जनता ओळखते
.
काही ओळखत नाही.
Raj saheb nehmich khar boltaat te pan abhyas karun.
तरी लोकप्रिय @@Lakshmikant1712
सर्व मराठ्यांनी ओळखायला हवे ना.
अगदी बरोबर हेच बरोबर आहे,,,, जरांगे साहेबांनी आंदोलन सुरू केल ते फक्त शरद पवार,, उद्धव साहेब ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार,,,, आणि टोपे साहेबांच्या म्हणण्यानुसार आंदोलकांवर दगडफेक झालेली आहे असे शब्द ऐकायला मिळत आहे,,,, हे आता झाकलेलं राहिलेलं नाही विधानसभेच्या अगोदर सर्व महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे,,,,,
समान नागरी कायदा करणे अत्यंत आवश्यक आहे. जो टॅलेंट आहे तो पुढे जाईल.
पवार साहेबांना स्पष्ट बोलता येत नाही पण अस्पष्ट बोलून काहीतरी वेगळं घडवून आणायचा डावआहे
त्यांचे हेच राजकारण आहे..
@@girl-qg3zs एकदम बरोबर
त्यांच्या तोंडात? कोरबा!
Sharad wakda ❤❤❤
आयुष्य गेलं असच वागण्यात. पण त्यांच्याच अंध मतदारांना हे समजत नाही
फडणवीस यांच्या बद्दल अतिशय पातळी सोडून जरांगे बोलतो त्याविरुद्ध शिंदे,उदय सामंत,शंभूराज देसाई हे कोणीही त्याला एका शब्दानेही जाब विचारत नाहीत किंवा कारवाई करत नाहीत हे धक्कादायक आहे की आता यांनाही फडणवीस नकोसे झालेत?श प बद्दल तर काय बोलणार हा माणूस महाराष्ट्र नासवायलाच जिवंत राहिलाय्😡😡😡
ज्याचं अंगात चाळे जास्त असतात ना गोड बोलून लोकांची वाट लावयची पद्धत ज्यची असती ना त्यालच लोक शिव्या देतात ते म्हणजे फडणवीस मित्रा तूला का नाही दिली कोणी कारण तू सरळ माणूस आहेस पण फडणवीस बा.... च आहे ना तुला काय माहीत या माणसाबद्दल आम्ही सोबत राहतो पाटील सोबत अधिकार मागतो भीक नाही तू तुझी बुद्धी जरा देवंच्य हिंदुत्व कडे घे फडणवीस आणि अमित शाह चे नाही बरा का उपध्यय
पवार साहेब काहीही करु शकतात फक्त त्यात त्यांना माल मीळाला पाहीजे
फडणवीसांबद्दल बोलताना जिभेला धार चढते , आणि विखारी शब्द बोलले जातात , तो आवेश इतरांबद्दल बोलताना कुठे जातो ? फडणवीसांबद्दल बोलताना अक्षरशः धमकीवजा भाषा असते .....
Tu fadan20 cha chelaa distoy
गृहमंत्री कशाला झालेत किती खोटे गुन्हे दाखल केले मागे घेतो म्हणतोय लबाड अजून ...
मागणी सरकार कडे केली जाते. फडणवीस सरकार मध्ये आहेत.
@@pramodnalawade5970
गुन्हे मागे घेणे म्हणजे काय तोंडाचा खेळ आहे गुन्हा केल्यावर शिक्षा होवायलाच पाहिजे
आपल गुन्हे मागे घेतल्या वर तुसरा समाज पण आंदोलन करून धिगाणा घालतील मग त्यांनी पण तसेच बोलावे
@@sushmapatil5748ए वाकडे चमची.....😅😂😜
फक्त फडणवीस यांना कसं अडचण होईल हीच आग विरोधी पक्ष लावत आहे.चांघली कामे होऊन द्यायची नाही हेच धोरण आहे.
60 वर्ष सत्ता भोगून स्पष्ट मत मांडावयाची क्षमता नाही
खोट्याची सवय
Hyach mule tar Aajparynt ch satta upbhogli ahe. Sonyachi andi denari kombdi sharad pawar kapayla vede thodech ahe.
Exactly.👍
Aarakshan
स्पष्ट मत मांडता येत नाही, म्हणूनच याला स्पष्ट बहुमत आजतगायत कधी मिळालं नाही, हा बोबड्या नेहमी कुबड्यांवरच चालला..
सुशील जी तुमची कमाल आहे करामती काका काय बोलतो ते तुम्हाला बरोबर कळतो .🙏🙏🙏
😅
खरय ते काय बोलतात ते आम्हाला काहीच समजत नाही
@@swapnapandit478मा(वा)कडतोंड्या.
Sushilji, Lavade N Bhojyam
Tarbujyachi karkirda state Chi
Wat lavnyat geli.
असेच यांच्या करामती
बाहेर काढा . आत्ता सतत महाराष्ट्र पाठी ठेवणाऱ्या व्यक्तींना बाजूला करा.
ज्याला बोलता येत नाही.
शिव्या देण्यावाचून कोणतीच भाषा नाहीत नाही अश्या व्यक्तीला एक उच्च शिक्षित समाज नेता कसे म्हणतो ? कळत नाही.
कुजकट जयंत पाटील व कळ लावे काका बारामतीकर यांना राज्य अशांत ठेवायचे आहे
काकाला एकच करायचय : जनतेचे जोडे खायचे आहेत...
एएए
कधी😮😅🤔🤔
तथास्तु
निर्लज्ज सदा सुखी
शरद पवारांना नियतीने जे लाभलेय ते उगिच नाही याचा संशय आता टळला
आग कशी विझवायची ते सांगायच नाही,कारण मतदार नाराज होतील. पण तेल मात्र टाकत रहायच.विरोधीपक्ष म्हणून जबाबदारी टाळायची ,पण विरोधीपकशाला विश्वासात घेतल नाही म्हणायच. हे नेहमीप्रमाणेच ठरलेले राजकारण आहे.
हे दोघांनही नागडे केले तरी त्याना काही फरक पडणार नाही कारण राजकारण करून करून त्याची सवय झालीय! आणि शेवटी जरांगे हे केवळ एक कठपुतळी आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील एक उघड सत्य आहे...
तुम्ही jarange पाटलाची बदनामी करा पण सर्व सामान्य मराठा हा नेहमी पाटलासोबत राहील. सत्य का विजय निश्चित है. जय शिवराय जय शंभूराजे, तुमचे षडयंत्र पूर्ण होणार नाही
नागड तर टरबूज्यला करून मारलं पाहिजे.
जेव्हा लाठीचार्ज झाला तेव्हा.
सगळ्यात भाडखाऊ निघाला टरबूज्या😡😡
@@baliramthawarkar3441 मित्रा, जरांगेंना जर थोडी फार जरी माणूस आणि आपल्या उद्देश्यासाठी कोण उपयुक्त आहे हे जर समजले असते तर पवारांच्या नादी लागून हसं करून घेतले नसते. आणि एक महत्वाच राजकारणी फक्त जरांगेचा उपयोग करून घेत आहेत. आरक्षण हा कायद्याचा मुद्दा असल्याने त्यांनी इतर कोणाशी वैयक्तिक शत्रुत्व करून आपले नुकसान करून घेऊ नये असे वाटते.
मा. शरदचंद्रजी आपण आता या वयात तरी महाराष्ट्रातील जनतेला शांतपणे जगू द्द्यावे. आपण आजपर्यंत केलेल्या राजकारणाने महाराष्ट्रातील जनता जातीयवादाच्या भोव-यात अडकून गटांगळ्या खाऊन मरणाच्या खाईत लोटण्याच्या मार्गावर जात आहे असे वाटते.
अगदी बरोबर बोललास भाऊ, शरद पवार ने वाट लावली आहे,
खरंय
अगदी बरोबर.या बारामती काकांच्या करामतींचा आता जनतेला कंटाळा आला आहे.
जात आरक्षण रद्द करा सर्वानचेच... ज्यांची पात्रता त्यांनाच संधी द्या ...फक्त दिव्याग व्यक्ती sathi ठेवा आरक्षण ...घटना दुरुस्ती व्हायलाच हवी...
दिव्यांचा ची ही खोटी सर्टिफिकेट आणतील.
सगळ्या जाती काढून टाका फक्त हिंदू ठेवा
दिव्यांगानां दिव्यांग भत्ता द्या. गरजे पेक्षा जास्त द्या. सन्मान द्या पण महत्त्वाच्या पदांवर नको.
@@bharatrahane3244 हो.. हे पण करता आले तरी well & good...
Cast band zali yar resevation band hoil
कळत नाही झाटभर,
आरक्षण मागतय रातभर,
😂😂😂
तुझ्या आईला विचार की काय होतंय रातभर
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
आग लावणारे आग विझवण्याचा पयत्न करतील याची सुतराम शक्यता दिसत नाही
लई गोल गोल बोलतय हो बिचारी जनता याना खुप मोठा नेता मानते लोकं जिवानिशी जातात अन् हे राजकारण करतात
Janta rajach aahe to.
अहो जरांगे साहेब उपोषणा पासुन तुमची तब्बेत दिवसेंदिवस सुधरत चालली आहे याचे रहस्य काय ?
खूप वजन वाढले चालता सुद्धा येत नाही 😢😢
कॅन्सर ... चां आशीर्वाद आहे
😂😂
सलाईन मुळे 😅
गोधडी अंगावर घेउन दाबुन खाणे म्हणे म्हंजे आमरण उपोषण
बीजेपी,आर एस एस,मोदी,शहा यांच्याही ह्या लोकांची बरोबरी होउच शकत नाही.
देवाभाऊंनी महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षाला सळोकीपळो करून सोडल आहे म्हणून देवाभाऊंना कुठेतरी अडकवून बेजार कराव हा विरोधी पक्षाचा डाव आहे पण तो डाव शक्य होईल अस मोदीच वाटत नाही. शेवटी नाव त्यांच देवेंद्र आहे हे लक्षात असायला हव. बस एवढच. धन्यवाद सुशिलजी.
Ho Adhunik Annaji Pant ahet गृहमंत्री
अगदी बरोबर बोललात महाजनसर..
शरद हाच नारद
कोणालाच आरक्षण देऊ नये ज्याची पात्रता त्यानांच संधी द्यावी.
Yes I Agree 👍
Right
100%barobar.
करून टाका सगळे समान कारण जो अभ्यास करेल तो पुढे जाईल
अगदी बरोबर
सतेत होते तेव्हा कां दिले नाही ? सत्ता गेल्यवर् आपले आठ वले
सत्तेत होते लाइट बिल माफ नाहि केले, विरोधक झाले की लगेच लाइट बिल माफ करा 😂
हा सांगलीकर खुप कलाकार आहे...सगळे दरवाजे उघडे ठेवतो ,आणि सगळ्यांना डोळा मरतो. याला समाज , जनता याच्याशी काही देणं घेणं नाही..
हा राहुल गांधीचा भाऊ आहे
फक्त महाराष्ट्राला जळत ठेवायचं
सरळ,सरळ पवारांचे मत असे आहे की आमचा पक्ष ह्या घोळावर आपले मत देणार नाही. दोन्ही डगरी वर हात.
निवडणुका होईपर्यंत काका काय मत देत नसतोय..
जरांगे च्या पहिल्या उपोषणावेळीच आम्ही " लिहून कमेंट मध्ये सांगीतलं होतं." की पवार व जरांगे ऐकाच नाण्याच्या बाजू आहेत..जरांगेचं आंदोलन हे " राष्ट्रवादी +उबाठा +काँग्रेस पुरस्कृत ( गुप्त)आहे.
आता यांच्यावर ऊलटलय सरकारने ठाम भुमिका घ्यावी कि या तिघांनी मोघम न बोलता स्पष्ट मत मांडावीत तरच फुढे जाऊ
हे सतेत होते तेव्हा का नाही दिलं आरक्षण
हे पाहिलं सांगा महाराष्ट्राला
पवारच आगलावे आहेत सगळ्या आरक्षण विषयाचे...
जरांगेना लोकसभा इलेक्शन आधी कोंडीत पकडायला हवे होते आज परीस्थिती खूप वेगळी असली असती.....
हे मराठा आंदोलन कधीच नव्हतं. ते फक्त आणि फक्त 'फडणवीस हटाव आंदोलन' होतं, अगदी मूकमोर्चाच्या काळापासून...
अतृप्त आत्मे महाराष्ट्र शांत ठेवणार नाही
महाराष्ट्रातला मतदार कधी सुज्ञ होणार ? अशा लोकांना निवडायचे कि नाही याची सुबुद्धी किधी मिळणार?
हीच खरी काळजी करण्या सारखी गोष्ट आहे
अहो जयचंदी औलाद आहेतना काँग्रेसी मतदार यांना फक्त सवलती पाहिजेत यांच्यासाठी देश हित काहीच महत्वाचे नाही
Only BJP .zindabad bjp
यावर्षीची कर प्रणालीची चर्चा ऐकली व किती लुटले जात आहे हे समजले की भाजपबद्दलचे मत खूप खराब होत आहे हेच दिसते. मध्यमवर्गीय तर लुटलेच जात आहेत
🌷🏹⏰ महायुती विधानसभा 200+✌
जरांग्यांणा शरद पवारांची भूमिका स्पष्ट करायला सांगा
अरे लवड्या 225 आमदार फडणवीस चे आणि मित्र पक्षाचे आहे तरी पवार ला विचारतो का दया म्हणून
अरे लवड्या 225 आमदार फडणवीस चे आणि मित्र पक्षाचे आहे तरी पवार ला विचारतो का दया म्हणून
महाराष्ट्र अशांत ठेवायचा प्रयत्न चालू आहे. म्हणून स्पष्ट भूमिका घेत नाहीत.
जरांगे साहेबानी बारामतीच्या काकांची उर्जा बघितली आहे.
सरकार ने मराठ्यांना आरक्षण दिलेलेच आहे. तीच भुमिका जर विरोधकांनी मान्ये केली आसेल तर मग आरक्षणाचा मुद्दा उरतो कुठे ?
सुशील जी अभ्यासू व्यक्तिमत्त्व छान विश्लेषण
देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही पक्ष फोडला नाही त्यांना का दोषी ठरवीत आहे ते आपल्या घरचे वाद विवाद करून घरांचे बाहेर पडले मित्र या नात्याने घरी सहारा दीला
जे फुटले ते काय शेण खात होते का त्यांनी का ऐकावं फडनविसच त्यांना बुद्धी होती न देवान दिलेली
शरद पवारांनी स्वतःच यांना भाजपकडे पाठवल. अस तटकरे, प्रफुल्ल पटेल उघड उघड बोलले होते. मागे पण पवारांनी अजित पवारांना भाजप बरोबर सत्ता स्थापन करण्या साठी पाठवले होते. पण त्यांची जी काही मागणी होती मोदीजींकडे ती मोदींनी मान्य केली नाही. म्हणून त्यांचा बेत फसला व अजित पवारांनी परत बोलावल. जनतेला काय दाखवल अजित पवार स्वतःच भाजप कडे गेले. काय नाटक आहेत या माणसाची. देवाने तोंडात बोट घातली असतील
पाटील साहेब बघितलं का पावर साहेब ठाकरे साहेब असे संभोधले आणि फडणवीस साहेबांना तो फडणवीस असे बोलतात
हो, कायम अरेतुरे, घाणेरडी किळसवाणी भाषा, धमक्या, माझ्या जिवाला धोका आहे हेच सगळं बोलणं असतं, याला पुरावा काय तर यांना वाटतं हाच.
kiti ghamdichi bhasha ahe. Devendra ji kinva BjP wale kadhich as bolat nahi. Sansakaar adve yetaat BJP walyna.
नाव लपवून कमेन्ट्स करणारे जयचंद देशात अनेक आहे
तुझ्यासारखे च
कृपा करून सुशील जी तो काय बोलतोय ते आम्हाला समजवा तुम्हाला कळलं असेल तर. आणी मास्क लावायला सांगा. थुकी उडते
मी एक मराठा आहे शरद पवार आरक्षण देणार नाही त्यामुळे पवार मत देऊ नका भाजपचे नेते निवडुन द्या
तूच दे तू गद्दार आहे आम्ही पहिल्या पासून भाजप ला मतदान करत आलो होतो पण आता नाही मरल पण भाजप ला मतदान करणार नाही
सुशिल भाऊ वाकड काय बोलत ना ते कळतच नाही
भावि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार
पक्ष फोडणाविस आहे ते माहित आहे
जर जरागे नी २८८ उमेदवार दिले, यात जरांगेचा काहीच नुकसान नाही, अरांगे कडे पूर्वी जे आहे तेच नंतर राहील, परंतु मोठा फटका MVA ला बसेल.
थोडक्यात म्हंजे बारा बलुतेदार हात मजुरी करणाऱ्या समाजावर अन्याय करणे, हे शाहूमहाराज यांनी सांगितले होते का
आग लावे शरद पवार साहेब
मविआ.... म्हणजे चार बापाची पोरं आहेत... यांना आपला बाप कोण हेच सांगत नाहीत. यांना जिवंत जाळले पाहिजे...तरच महाराष्ट्र राज्य चांगले होण्यासाठी सुरू वात होईल.
देवेंद्रजी एक मोठे आव्हान साहेबा समोर आहे व त्यांना शह देण्यासाठी साहेब आपली प्यादी एक एक करून पुढे करीत आहेत , ह्यातून राज्यात अशंतता माजेल व त्याचा फायदा घेऊन आपली सत्ता आणता येईल हा साहेबांचा डाव आहे.
पवार साहेब राज्याला नको असलेले नेतृत्व सिद्ध झाले आहे.
अगदी बरोबर आहे
फडणवीस साहेब बोलताना खराट्याना काही तरी वाटले पाहिजे ते मुख्यामंत्री होते तेव्हा मरठा आरक्षाणा बद्दल त्यांनी केला होता.
सुमन तुझ, तुझ्या आईच सिल मराठ्यांनी फोडला होत वाटत😂😂
माणूस हि एकच जात आहे प्रतेकाच्या क्षमतेनुसार संधी मिळावी.
ह्यांना कायमचं घरी बसवायला पाहिजे ...
याचा hospital चा खर्च कोण करतयं ??
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही!
ते काय बोलतात ते सगळं फक्त पत्रकारांनाच कळतं म्हणून ते त्यांना कधीच उलटप्रश्न विचारत नाहीत.
नरो वा कुंजरो वा, करून समाजात तेढ पसरवत रहायची.
एकनाथ शिंदेनी वाशीला जरांगेना काय शब्द दिला होता, हे स्पष्ट झालं पाहीजे.
अहो ते बोलतात स्पष्ट कळत नाही
4 वेळा मुखमंत्री होता.. काय सेठ उपटलास काय???
विरोधकांना 'साहेब' आणि फडणवीसांना एकेरी...
आणि पवारांचं म्हणाल तर ते नेहमी कुठून तर ऐकत असतात आणि वाचततरी असतात ... स्पष्ट भूमिका कधीच नाही....
कर्म का फल मिलेगा
महाराष्ट्र त आग लावाईची मनीषा स्पष्ट दिसते
जरांगेचा मविआच्या नेत्यांना भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह नाही हे शरद पवारने स्पष्ट सांगितले आहे. त्या बद्दल तुम्ही काही बोलला नाहीत. जरांगे लोकांना मूर्ख समजतो की काय?
आता महायुतीच्या नेत्यांनी शरद पवारच्या भाषेत जरांगेला सांगाव की सत्तेवर आलो की नक्की आरक्षण देवू.
हे yedn फक्त समाजतले वाद स्पष्ट करुण दाखावत आहे, याला याच कामआसाठी थेवाला आहे।
कोर्टात पण जारंगे ला आरक्षनावरून युक्तीवाद करायला सांगा
Kaydyache dnan kalel tyanche
जय श्रीराम
बरोबर बोललात, माज स्वतः बद्दल घडलंय मला 2014 साली 150 पैकी 119 मार्क मिळाले फक्त ओपन असल्याने माझा कट ऑफ रँक high लागलेला 125 चा आणि माझा एक दलित मित्र होता त्याला फक्त 69 मार्क मिळाले त्याच सिलेकशन झालं MSEB मध्ये. असो पण वाईट एवढच वाटत कि त्याची घराची परिस्थिती खूप उत्तम होती बहीण डॉक्टर वडील सरकारी नोकरीत तर मला सांगा त्याला खरंच आरक्षणाची गरज आहे का??
जय श्रीराम महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबच 🎉🎉🎉
सुशील जी विश्व प्रवक्त् हाच सूर लावला आहे हिरव्याची. मिळवायची आहेत पण मला समजत नाही नानदेेव जाधव या११ च २७.५ % कोणी केल ते पापाचा धनी कोण?
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आता आरक्षण या शब्दाचाच वीट आला आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Sir, excellent analysis. Sp is the man who always stands on double stone politics. For gaining the power in assembly elections, anything can happen.
जय श्रीराम 🙏🙏🙏
जय रावण.
😊
समान नागरी कायदा करा
सुशीलजी, सगळेच जण मराठा आरक्षणावर गेम करत आहेत.कोणालाही हे व्हावे अस सिरियसली वाटतच नाही
MAHARASTRA SARKARNE VIDHANSABHA / VIDHANPARISHAD HYA 2 HI ( DONHIHI ) SABHAGRUHAT EKMATANE THARAV KARUN FAKT 1 CH ( EKTYACH ) MARATHA JATISATHI 10 % S.E .B.C .ARAKSHAN DILE AHE . AJUN KAY PAHIJE ? BICHARYA O.B.C. CHYA 375 JATINNA FAKT 19 % ARAKSHAN AHE .
राज ठाकरे नी खरच सांगितलं की शरद पवारांनीच महाराष्ट्रात जातीचं राजकारण केलं आणी राज्य अस्थिर केलं म्हणून
आता निवडुन निवडुन निवड करतात व वीस पैकी त्याना एकही गुण दिला जात नाही ..... कुठ फेडाल हे पाप .....
आयुष्यभर शरद पवारांनी फक्त घाणेरडं राजकारण खेळत आलेत...२ पैशाची पण जनतेच्या भल्याची काम केली नाहीत...फक्त स्वर्थाच राजकारण केले...आता ह्या वयात तरी २ चांगली कामं करू शकत नाही का तुम्ही पवार साहेब...ज्यासाठी तरी लोक तुम्हाला भविष्यात काहीतरी नाव घेतील... ?
कुलकर्णी जी तुम्ही फक्त कोण काय म्हणत आहे हेच सांगा आणि दाखवा, तुमच वयक्तिक मत मांडत जाऊ नका. तुमचे मत मांडण्यासाठी एक वेगळा स्वतंत्र कार्यक्रम घेत चला.
शेरद पवार मेल्यावर आरक्षण मीळेल हा थेरडा गेल्याशीवाय काही महाराष्ट्राच बर होनार नाही एक मराठा लाख मराठा
225 आमदार BJP आणि मित्र पक्षाचे आणि पवार ला शिव्या देवून काय उपयोग
जातीचे भांडण लावण्याचे काम करतात यांना खुर्ची नको ह्याच वर बसवा
अगदी खरं तसंच समाजात शांतता राहू दे हे पण प्रयत्न चालू आहेत
अहो साहेब जरांगे पाटील यांनी सांगितले शरद पवार कोणती भूमिका घेवो आपल्या ला आम्ही बहुमत दिले आहे आपण निर्णय घ्या असे स्पस्ट पाटील बोलले आहे शरद पवार सत्तेमध्ये नाही आज आणि ते काय म्हणाले याच सरकारला काय देणे घेणे नाही आणि नसावे सरकार कडे 3/4 ग्याजेट आहे 57/58 लाख नोंदी आहे आणि हे सर्व सरकारी पुरावे आहे मग कोण काय म्हणाल याच सरकारला काय घेणं आहे सरकार कडे एवढा पुरावा आहे ना आता सरकार ला कोणाचा सल्ला घायची गरज आहे ना कोणाला विचारायची आता सरकारने मराठा समाजाचा अंत बघु नये सरकारला आता फक्त दोन ओळीचा जी आर काढायचा फक्त तो असा असेल
मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणजे कुणबी मराठा मराठा कुणबी हे ऐक आहे मग ज्यांना कुणबी मध्ये जायचे ते जातील करिता सरकारला कळकळीची विनंती आहे की असा जी आर काढून झालेला अन्याय आणि होत असलेला अन्याय दूर करावा जर शरद पवार साहेब यांच्या कडे कुठलाही पुरावा सर्वे काही नसताना ते 4/5 जातीला ओ बी सी मध्ये टाकू शकतात तर या सरकारकडे आता मराठ्यांना ओ बी सी मध्ये टाकण्यासाठी तर लाखो पुरावे आहे आणि घटनेने आता राज्य सरकारला आता अधिकार दिला आहे मग सरकार काय बघत आहे? सरकारी पुरावे आहे उपलब्ध आज रोजी आणि माझे कित्तेक सगे सोयरे हे ओ बी सी मध्ये आहे आणि कित्तेक वर्षा पासून ओ बी सी च्या साऱ्या सवलती घेत आहे
Pan arakshan dilyanantar hech punha kadya ghalnar,ani te vadat adaknar,mhanje deun upyog kahich nahi he Karange patlanni samjun ghyawe ase watate
चुक आहे
सत्तेतून बाहेर बसविल्याचे साहेबांना जिव्हारी लागले आहे. आता सर्व डावपेच वापरून फडणवीसांना बेजार करणार. बरीच प्यादी त्यांच्याकडे आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करणार.
या डोक्यात फक्त आपली मालमत्ता कशी वाढेल आणि आपला च माणूस सत्तेवर येईल का
कुळकर्णी साहेब. एकदा.शरदपवाराना.मुख्यमंत्रीकरावा.
पवारने मार्ग समपवलेला आहे obc मधून आरंक्षण देण्याचा
14 मार्च 1994 च्या GR ने कारस्थानी काकानी ही खुट्टी मारून ठेवली आहे.....
मला वाटते पंधरा टक्के सवर्ण सोडून बाकी सर्वांना ८५टक्के आरक्षण देऊन हा प्रश्न कायमचा सोडवावा म्हणजे त्यांचा आत्मा शांत होईल.
लवड्या एकटा मराठा समाज 34% आहे ,मुस्लिम 12% चाला सुवर्ण करायला
काका बोले आणि मनू मावशी हले