राज ठाकरेंची वाक्य खरीच पवारांनीच उधळले जातीय रंग | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
कुलकर्णी आपली टिपणी बरोबर आहे
सडेतोड बोलणारा एकमेव नेता फक्त राज साहेब ठाकरे दुसरा कोणी नाही जय मनसे
अहो राज ठाकरे एकमेव नेता आहे ज्याने निर्भिडपणे, स्पष्ट शब्दात शरद पवारांना जातीयवादी म्हणतात आणि त्याचे खंडन करताना पवारांना 5-6 पत्रकार परिषदा घ्याव्या लागल्या 🚩🚩🚩🚩
💯💯💯💯
सडलेल बोकड आवडीने खाणारे मतदार आहेत तोपर्यंत सहन करावे लागणार.
जबरदस्त शब्दात सांगीतले
तुम्ही तर किडे लागलेले बोकड आहात तुम्हाला फक्त कुत्रे खाणार. तुमची लायकी मानसानी खण्या ईतकी नाही.
तुम्ही फार हुशार डोक्याचे आहेत
एकदम बरोबर आहे.
हेच म्हणतात की महाराष्ट्राचा मणिपूर होणार आहे.
यांच्यामुळेच होईल.
तुमच्या धाडसी पत्रकारितेला लाखो प्रणाम!
राजं साहेब एक नेता आहे ते कुणाला सोडत नाही खर्याला साथ देणारा निर्भिड वक्ता सडेतोड उत्तर देणारा हिंदू जन नायक आहे जय म न से
एकमेव राज ठाकरे, जाहीरपणे यांचा जातीयवाद सांगणारे 👍👍🙏
कॅन्सर सुद्धा थकलेला आहे असे वाटते.😂
😅😅😅
हे बाकी खरेच आहे
कॅन्सर पेक्षा पण घातक कीड आहे ती नं संपणारी 😂
यमराज संपावर आहे.
@@BekesudhirGovind 😂😂
Ekdum satya राजसाहेबांचे
राज ठाकरे नेहमीच खरे असतात, फक्त लोकाना उशिरा कळते, वेळ निघून गेल्यावर
शरद पवारांनी स्वतच्या राजकारणासाठी या राज्याचे वाटोळे केले
महाराष्ट्रात अजुनी काहीं ब्राह्मण कार्यकर्ते या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ( स्वार्थासाठी) मिरवतात, यांना लाज कशी वाटतं नाही
Jatitun baher hakla tyana
अगदी बरोबर
जे ब्राह्मण यांच्या बरोबर आहेत ते मा............द आहेत.
अगदी बरोबर
आणि मायज़वे गोंदवले अक्कलकोट ला दर्शना ला येतात
येताना झाता काही घेऊन येत नाहीत पण जाताना फुल फळ नारळ शाल पेढे मिठाई जेवण तूप घेऊन जातात
सामान्य भविकन्चि लाईन मोडून त्यांना उभे ठेऊन स्वतः घुसून वेळ काढत दर्शन घेतात
स्वाभिमान नसलेले, लाचार, अगतिक, हुजरेगिरी करणारे, स्वार्थासाठी विकले गेलेले असणार
जसे तुम्ही ,प्रभाकर,भाऊ तोरसेकर इ...अनेक निर्भिड पत्रकार आहेत तसेच राज ठाकरे यांची निर्भिडता.
चालू ठेवा तीन चार महिने नंतर जनताच ऊत्तर देईल
याचे कौतुक फक्त भटुकडेच करणार कारण पुन्हा पेशवाई आणण्यासाठी अशा भुंकणारे कुत्रे पाहीजेतच.
परमेश्वरा नी यांना नीट बोलायला ही ठेवले नाही देव शिक्षा देतो हे नक्की विश्वास ठेवा
अशी पलटी मारणारी वक्तव्य करणाऱ्या आणि वागणाऱ्या ला देवानेच शिक्षा दिलेली आहे v सुधारण्याची संधी पण तरीही टांग उपर् वृत्ती आहे ह्याच जन्मात भोगावेच लागणार आहे
खर च आता राज ठाकरे यांचे मागे मराठी जनते ने उभे राहिले पाहिजे भाजपा व शिंदे शिवसेना यांनी राजसाहेब यांना आगामी विधानसभा निवडणूकीत सोबत घ्यावे
वीर सावरकर भिडे गुरुजी आणि बाबासाहेब पुरंदरे पवार साहेब अगोदर कौतुक केलं नंतर शरद पवार वाईट बोलायला लागले शरद पवार इतकं खोटं बोलतात इतकं खोटं बोलतात की त्याला सीमाच राहिली नाही एकदा राज साहेब ठाकरे म्हणाले होते शरद पवार जातीचं राजकारण करतात आताशी कळलं राज साहेब किती दिवसांपूर्वी बोलले आणि आज ते समजलं पवार साहेब जातीचाच राजकारण करतात जातीजातीमध्ये आग लावायचं काम करतात
१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत १२ बॉम्बस्फोट झाले होते, तेव्हा मुख्यमंत्री पदावर कोण होते, हे महाराष्ट्राला माहीत आहे, त्यातील प्रमुख आरोपींना आज ३१ वर्षाने शिक्षा झाली का? मुळात त्यांना पकडले का गेले नाही?
अॅनलाइजरचा प्रोमो आवडला
विश्लेषण आवडतात
बदल स्वागतार्ह ❤
शरद पवार स्वतः राजकारणातून निवृत होत नाहीत त्यामुळे जनतेने त्यांना सक्तीने निवृत्ती घेण्यास भाग पाडावे ते त्यांच्या आणि जनतेच्या हितासाठी आवश्यक आहे
Pan janta ase karnar nahi.karan pawar saheb janta raja ahe ase janta mhanate.
तो स्वतःहून निवृत्त होणार नाही.
दरोडेखोर चे साथीदार जास्त असल्यास कसे शक्य होणार
लोकसभेला समजले असेलच.
आपल्यालाच समजले नाही हे वक्तव्य.
गुरुजीवर बोलायची लायकी नाही असे म्हणायचे असेल.
सर्व ब्राह्मणांना माझा जाहीर प्रश्न -राज ठाकरे यांना तुम्ही मत देणार का? द्या, निवडणुनीकीची गणितं बदला
ब्राह्मण अल्पसंख्य आहेत. त्यांच्या मतांनी फरक पडत नाही. कट्टर हिन्दू समाज राज ना पाठींबा देणार का ते विचारा. त्यांचे एकच उत्तर असेल की आम्ही हिन्दू मत विभागणी होऊ देणार नाही. महायुती सोबत आलात तर ठीक. नाहीतर 19 वर्षे झाले तसे diposit जप्त होईल. युती ने काही जागा मनसे ला द्याव्यात.
यावर राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी. ३% ब्राह्मण समाजाला राज जी संपूर्ण संरक्षण देणार का? आम्हाला आरक्षण नको. आर्थिक मदत जरूर हवी आणि जातीवाचक संरक्षण हवेच हवे.
हो का... एक आमदार आणायची लायकी नाही त्यावर आम्ही काय बोलणार... 😂😂😂
काय बोलतो हेच पहिले समजत नाही आणि हा माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्राचं वाटोळं होणारं
पक्ष तोडणे, आमदार, खासदार, नगरसेवक फोडणे.... या विषयाचे संशोधक -नायक म्हणजे शरद पवार... किड आहे महाराष्ट्रला लागलेली
म्हणून तर किडलय
खोटं खोटं बोलून तोंड वाकडं झालं तरी हा वाकड्या बोलतोच.या शतकातील पुरोगामी जातीयवादी महाराष्ट्रात पुन्हा होणं नाही
भिडे गुरुजी प्रखर देशभक्त, धर्म, देव आणी देश यावर प्राणाहून प्रेम करणारा योद्धा आहे, त्यांना कोणत्याही सोम्या गोम्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही.
भिडे गुरुजी का भाडे गुरुजी ?
@@user-sb7bc6ei2x..sarad की सरडा😅
नासलेला आंबा खावून पैदा झाले होते का किडे गुरुजी... 😂😂😂
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
सनातनी कोण फक्त ब्राम्हण बाकी बहुजन सनातनी मध्ये येत नाही.
तुझा बाप पण सणातानीच आहे रे 😅@@Misktw
हिन्दू राष्ट्र ची नेम प्लेट पेस्टींग करून काय साध्य होणार,,,,,?🔔🔔🔔😂
मस्जिद मदरसा मजार मुक्त भारत झाला पाहिजे.
कोणत्या ही पीर बाबा दर्गा मजार मस्जिद चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही.
शरद पवार यांच्ये बोलणे समजत नाही उच्चारण बरोबर नाही.
पवार काय बोलतो ते समजत नाही तरी बोलायची हौस काही कमी होत नाही.
कुलकर्णी साहेब अगदी खरी खरी माहिती दिली तुम्ही शरद पवार किती लबाड माणूस आहे आग लावण्याचे काम करतो आज कळलं बर का जातीय राजकारण पवारांनीच करावं असं मला पण वाटायला लागला आहे शरद पवारांना एकच सल्ला शेवटचे दिवस तरी खरं बोलत चला
याना पदवी कूणी दिली
एक अशिक्षित गावढंळ
नेता दुर्लक्षित करा. जरांगे यांच्या पुढील इयत्तेत शिकणारा आहे
निर्भिड व्यक्त्तिमत्त्व
राज ठाकरे❤
एकमेव ठाकरी बाणा..….!!
हा अजगर जाता जाता आपल्या मागे बरीच सापा सारखी पिलावळ सोडून जाणार आहे
आता आपल्याला बिन वाजायला शिकावे लागेल
@@ganeshadiyal9966बिन वाजवायला आपण काय लाचार आहोत का. फणा ठेचला पाहिजे.
काय उपयोग होणार आहे अहो सुशीलजी महाराष्ट्र राज्यातील जनता शहाणी होत नाहीत तोपर्यंत आपण बोंबाबोंब करून काय उपयोग अहो या जनतेलाच जातीय सलोखा नकोय ओ नाही तर लोकसभेच्या मतदारांनी आपला योग्यच मतदानाच कर्तव्य पार पाडलं असतं आपण आपल्या संस्कृतीत संवेदनशील परखड विश्लेषण करून समाज प्रबोधन करताना दिसतात पण जातीचा इगो सोडून देणं अवघडच
महाराष्ट्रातील जनता पवारांना कधी निवृत्ती देणार काय माहित?? तोपर्यंत शांतता येणार नाही.
जनतेच्या हातात असले तरी तेवढे धाडस नाही. देव पण मनावर घेत नाही हीच खंत.
जनतेने मतदान करायचं नाही पण जनतेने मनोजला देव मानून ठेवलंय मराठ्यांच काळीज आहे असं जर म्हणायला लागले तर मग कसं होईल खरं आपल्याला गरज आहे राज ठाकरे साहेब महायुती यांची गरज आहे
राज साहेब ठाकरे यांची सगळीच मते पटण्यासारखी असतात.
रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे है आपली भूमिका वेळ आणि काळानुसार सतत बदलत असतात.
चंचल आणि चंगळवाद!!
तोंड सरळ होतं तेंव्हा विचार थोडे सरळ होते का ?
बघा हळू,हळू सगळंच वाकडं झालय.
ब्राम्हणाला यथास्थित शिव्या घालताना सगळच जास्त ,जास्त वाकडं होत गेलय.
आता काय बोलतायत ते ही आम्हाला कळत नाहीये.
न कळलेलच बरय !!!!!
राज साहेबांच्या हातात सत्ता यवू द्या मग समजेल सत्ता काय आस्ते
काही उपयोग होणार नाही हे नाशिकला दाखवून दिले
ज्यांची व्याही Cristian , नातवंडे मराठा नाहीत तर त्या आजोबांनी मराठा का जपावं ?
राजकारणाचे सोयीनुसार वापर व भुमिका बदल.
Zee talkies प्रस्तुत रघुवीर मराठी चित्रपट आवर्जून पाहावा व आपल्या मुला बाळाना संस्कार व स्वसंरक्षणार्थ व देशरक्षण हा श्री रामदास स्वामी चा चरित्र चित्रपट दाखवावा ही सर्व बहीण भावाना विनंती...जय शिवराय जय धर्मवीर संभाजी महाराज की जय
आपन। खरे।। बोलत आहेत
हा पवार असा आहे mahnun देवाने याला बोलायला तोंड पण चांगल ठेवल नाही,, याला बोलायला यायलाच पाहिजे navta
भिडे गुरुजींचे लाखो पाठीराखे मराठा समाजात आहेत.
बोलता येत नाही पण राजकारणाची खुमकी किती. मुलाखत घेणारा पत्रकार काय बोलें त्याला समजले का.
वंदन वंदेमातरम्
Absolutely correct
शरद पवार यांचा जाहीर निषेध निषेध निषेध
🚩ऋषतुल्य श्री. संभाजी भिडे गुरुजींना सादर वंदन 🚩
इंग्रज सरकारने 150 वर्ष राज्य केले, साहेबांनी 50. वर्ष राज्य केले,,
बोडक
इंग्रजांनी लुटले, याने पण लुटलेच.
आपण म्हणालात ते अगदी खरे आहे
Ram Ram Bhau
नमस्कार सुशिल जी.
काय करणार त्यांच वयच बोखलाने का है?
अमिताभ अग्निहोत्री यांच्या सारखे किमान शरद पवार चे कपडे तरी फाडा.
साहेब आपल्याकडे म्हण आहे मरता क्या नही क्या करता.
पवारांनीच इतिहास लिहायला पाहिजे.
खुपच छान विश्लेषण
राज ठाकरे यांच्या हातात एखदा महाराष्ट्र द्यायलाच पाहिजे🚩🚩
मला जस वाटत.,....य..त्यावेळीच माझा महाराष्ट्र सुधरणार 🙏🇮🇳
पवारांनी NCP स्थापनेनंतर महाराष्ट्रातील तरुणांची एक पिढीच नासवली आहे .
कलयुगाचा Peak Season सुरू झालाय. नाहीतर वयाच्या नव्वदीला सूर्यनमस्कार घालणाऱ्या माणसाची लायकी डायपर घालणाऱ्या माणसाने काढलीच नसती.
Naic ❤❤
Kakanchi भूमिका म्हणजे खोबर तिकडे चांघभले !
महाराष्ट्राच खरं वाटोळ तर या शरद पवारमुळे झाले आहे .
हो का आणि टरबुज्या मुळ खुप चांगले झाले.. नाही का... 😂😂😂. टरबुज फुटणार आणि मोदिच नंतर कचऱ्यातच टाकणार.... 😂😂😂
टायटल गित व आपले दोघाचे फोटोही छान आहे.
ईतिहासपुरूषांना जातिय रंगात रंगऊन आपली राजकीय पोळी भाजनार्या राजकारनाचा निषेध असो!
ते माननीय पवार साहेब आहे तुमचे पोटात काका गोळा उठतोय कुलकर्णी साहेब जय महाराष्ट्र
प्रत्येकाचे हिंदुत्व वेगळं जो तो आपल्या सोयीप्रमाणे विश्लेषण करतो
मोनोग्राम फारच छान आहे . इतर चणेलच्या पेक्षा खूप छान आहे .
सर खुप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम
जात हे आपले सोई अनुसार मनुष्याने बनवले आहे. धर्म एकच आहे तो म्हणजे मनुष्य धर्म. पैहिल मनुष्य बनायला शिकलं पाहिजे......
Namskar sushil sir
शरद पवार आधुनिक काळातील शकूनीमामा आहेत.
Ani lokanna asech shakuni mama chaltaat.
पण हा स्वर्गाला जाणार नाही हे नक्की
Shakuni mamacha apaman !
महाराष्ट्राचे वाटोळे करणारा नेता ह्याला lawasat सोडा.ह्याची मुलगी cm झालीतर ha वाटलावेल
🙏🕉️🇮🇳🚩🔔🪔🌹 सत्यमेव जयते
वयानुसार त्यांचा तोल सुटत चालला आहे
पवार ह्या नेत्यावर कुलकर्णी भाऊ तोरसेकर यानी कोणत्याही प्रकारचे बोलणे हे त्यांची विष्टा आपल्याच जिभेने काढन्यासारखे आहे असे मला वाटते
शरद पवार वया नुसार कुठेतरी थाबा बास झाल दुसराची घर फोडण जे केले ते फेडले स्वताचे घर फुटले आता थाबा
खूप छान विश्लेषण...सत्य ❤
रामराम सुशीलजी, या माणसाला आपण काय बोललोय हे सर्व माहिती असूनही विसरून गेल्याच दाखवतोय
आजच काय आपण नेहमीच स्पष्ट तसेच सत्य बोलत असता सुशील जी.
SHUSHILJI , you are absolutely right. Lots of negative effects of PAWAR politics
अवघा महाराष्ट्र सुता सारखा सरळ झालाच पाहिजे,,ती वेळ आली आहे आता,, श्री राज ठाकरे साहेब शिवाय दुसरा पर्याय उरलाच नाही,,महाराष्ट्राच्या जनतेने हे वेळीच जाणावे आणि त्यांनाच मते देऊन मुख्य मंत्री पदावर बसवावे,,नाहीतर कालाय तस्मै नमः...जे होईल ते बघत बसावे.....जय हिंद जय महाराष्ट्र......वंदेमातरम्...
या पवारांमुळे आपल्या समाजाचं खूपच नुकसान झालंय आणि होणार होतच आहे
Aaj पर्यंत कोणाला पवार साहेबांनी चांगल म्हतलं. ज्यांना चंगळ महणाले त्यांना वाईट पण महतल .सत्तेसाठी सर्वांना चंगळ महणाले .सतेत अडसर ठरणारी विरोधी सुधा माहतल यात नवीन काहीच नाही.अगदी brhaman ते सर्व जाती.मजूर ते विचारवंत अगदी इतिहासकार पण त्यांनी सोडले नाहीत
राजसाहेब ठाकरे यांचेवर खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे संस्कार झालेले आहेत. ते सत्तेसाठी लाचारी नसल्याने पाहिजे ते आणि खरे बोलतात. राज ठाकरे म्हणजे एक सडेतोड व्यक्तिमत्त्व!
अगदी बरोबर बोलले आहेत राज ठाकरे साहेब सुरुवातीपासून साहेबांनी हेच काम केले आहे जातीपातीचे राजकारण स्वतःच्या स्वार्थासाठी बाकी काही नाही केला यांना महाराष्ट्राच्या हिताचं नाही मराठवाड्याचे हिताचं नाही देशाचा हिताचं नाही फक्त स्वतःच्या हिताचा पाहिजे आहे व बारामती ची काळजी जास्त आहे यांना
सुशील दादा आणि प्रभाकर दादा आणि माझ्या वडील भाऊ तोरसेकर सगळ्यानी काही तरी पेशवे या बंदल बोला मग कळेल ऻ
ह्या माणसांवर अजून किती वेळ वाया घालवायचा. आता थोडे दुर्लक्ष करायला पाहिजे. माहित आहे कि हा माणूस फक्त द्वेष पसरवतोय बाकी राजकारणात ह्यांना आता फारसे महत्व कोणी देत नाहीत
पैशाचे, सहकाराचे आणि काही जातींचे आजही त्यांना पाठबळ म्हणुन असे म्हणता येत नाही की, महत्त्व नाही. त्यांना खोटं पडणारे असेच व्हिडिओ बनवले पाहिजेत जेणेकरून लोकांना विसर पडणार नाही. येथे आपल्या विचारधारेतील लकांबद्दल बोलतोय कारण "librandu" तर बदलणार नाहीत परंतू आपल्यातले कोणी विसरता कामा नये.
@@P-hb3hp हे पण खरच आहे. आपलेच काहीजण त्या विचारांना सपोर्ट करतात.
अभिनंदन अनालाईसर सुशील सर..🎉🎉🎉
Khub Sundar
मस्त शीर्ष गीत....❤
या वर एकच आहे *****. तो. स्वर्गवासी. होणे
मग. महाराष्ट्र. सूखी. होईल
आता हे महाराष्ट्रातील जनतेला समजले पाहिजे..
Ho ekdam barobar
जनतेनेच महविकास आघडीचे महाभकास आघाडीत परिवर्तन केले पाहिजे. लोकांचा कसला हे स्वतःचाच विकास करणार.
प्रगल्भ विचाराचे वारसदार सन्माननीय राजसाहेब❤
Jay shree Raam BHARAT mata ki Jay