10.58 नंतर डोळ्यातल पाणी रोखता आल नाही. माझे पण दोन मित्र असेच कमी झालेत, मी काही गोष्टी त्यांना हक्काने बोलायचो रागवायचे , शिव्या देयचो का तर त्यांच्या करिअर मध्ये त्यांनी लक्ष द्यावं म्हणून त्यांनाही त्याच कधी काय वाटलं नाही , पण एक दिवशी एका मिठाच्या खड्याने आग लावली त्याच तुम्ही का ऐकता, तो काय तुम्हाला पुरवतो का, म्हणून त्यांचा गैरसमज झाला आणि मग भेटून निर्णय झाला आपलं पटत नाही आपण एकत्र यायचं नाही, मनातून कधीच कमी होणार नाहीत, ते 10,11 वर्षांनी माझ्या पेक्षा लहान आहेत, तरी मी माफी मागितली कारण मला माझी मैत्री टिकवायची होती, आज जोडीदार भरपूर आहेत पण मित्र फक्त तेच दोघ आहेत.
मी पण i college इंदापूर मध्ये असताना आमचा ग्रुप होता धुरुळा बॉईज आज सात वर्ष झाली पण दोस्ती कमी नाही झाली उलट त्या पेक्षा जास्त घट्ट झाली . दोस्ताची खूप आठवण येते पण कुणाकडे भेटायला वेळ नाही परंतु एकद्या मित्रांच लग्न कार्यक्रम असला की आमचा ग्रुप एकत्र येतो आमचा ग्रुप आमच्या दोस्ती ची ताकद आहे आह्मी सगळे जीवनाच्या शेवट पर्यंत दोस्ती कायम ठेवणार❤ धुरुळा बॉईज❤ Love you Dostano ❤
माझी मैत्रीण अणि मी असेच 4 महिने बोललो नव्हतो ती एका दिवशी घरी आली अणि मला दम दिला तु माझ्याशी बोलणार आहेस का नाही मझ्या सारखे स्वप्नात येत आहेस असे म्हणून गळ्याला पड्ली. तेंव्हा पासुन आम्ही घट्ट मैत्रिणी आहोत. आज हा व्हिडिओ बघत असताना माझे डोळे भरुन आले मी तीला हा व्हिडिओ पाठवला अणि सांगितले मैत्रीण असावी तुझ्या सारखी
मित्र म्हणजे सर्व काही रक्ताचे नसतात पण नातेवाईक पेक्षा जवळ चे असतात प्रत्येक सुख आणि दुःखात साथ देतात दोन मित्र या कार्यक्रमामुळे एकत्र झाले यापेक्षा आनंद आणि पुरस्कार नाही कुठला आपले हार्दिक अभिनंदन
आज तुमची कविता एकूण आणि दोन मित्रांच्या जीवनातील हा अनमोल क्षण बघून डोळ्यात नकळत अश्रू आले. मैत्री कशी असावी ,मैत्री काय असते अश्या कित्येक प्रश्नांची उत्तरे आज तुमच्या कवितेतून मिळाली.कधी gf वर जीव ओवाळून टाकावा हा क्षण आला नाही परंतु मित्र असे आहेत की त्यांच्यावर हा जीव ओवाळून टाकता येईल.
दोन मीत्र जेव्हा भेटतात तेव्हा अंगावर काटा आला ❤सर तुमच्या कविता खूप सुंदर आहे.मी रोज आईकतो ही कविता,असा एकही दिवस जात नाही की मी तुमची कविता आईकली नाही.घरचे बोलतात वेडा होशील ही कविता आईकुन.पन नंतर या कवीतेचा अर्थ कळला त्यांना आता नाही बोलत काही,
राजकारण सारख्या घाणेरड्या विचारानं मुळे आम्ही मित्र देखील 10 वर्षे लांब होत पण शाळेच्या माझी विद्यार्थी समेनालामुळे पुन्हा येकात्र आलो आणि आज खूप खुश आहोत
सर माझा एक मित्र आहे त्याचे मी लग्न देखील लाऊन आणले आणि त्याला एक बाळ होऊ पर्यंत त्याच सर्व काही केलं परंतु काय झालं काय माहित तो 3 वर्ष झाली माझ्या सोबत बोलत देखील नाही जर तोही कमेंट वाचत असेल तर त्याने पुन्हा माझ्या बरोबर बोलावे आणि गैरसमज झाले असतील तर पुन्हा एकत्र यावे miss you dost
अनंत भाऊ खरच गर्व आहे आम्हाला तुमच्या कवितेचा आणि तुमचा....आज तुम्ही दोन मित्र परत एक केले....जे कदाचित कधीच भेटू शकले नसते....... असे कित्येक मित्र असतील ज्यांच्या मध्ये वितुष्ट आलेले असतात.....काही दलिंदर लोकांच्या कांन भरणी मुळे मित्र भंगलेले असतात....... पूनाच्य दादा आपले आभार
सर खूप सुंदर अप्रतिम डोळ्यात अश्रू अनावर झाले मित्र या शब्दाला किंमत मिळाली. तुमचा आवाज खूप सुंदर आहे.तुमचं हे गाणं ऐकून जीवनच सार्थक झालं.आता कधी मित्र या शब्दाचा खरा अर्थ समजला आभार दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना
हे गाण आईकुन खरच खूप रडायला येत पण असा अजून ही एक पण मित्र नही झाला ज्याच्या सोबत पण मैत्री केली त्यांनी फक्त स्वार्था साठी केली अजून हि वाट पाहते अश्या मित्र मैत्रिणींची 😢😞😔 पण कधी कधी वाट कदाचित माझ्या साठी अस कोणी नसेल😢😢
शालेय अभ्यासक्रमात ही कविता आली पाहिजे.. Sir..... खूप वास्तववादी कविता...... असे कवी आणि अशा कविताची आज गरज आहे.. अभ्यासक्रमात....... खूप सुंदर अनंत सर
माझ्या मैत्रीनींना भेटून आज 26वर्ष झाले तेव्हा मोबाईल नव्हते आज त्या नाशिक मध्ये कुढे आहेत माहित नाही पण दादा तुमच्या कवितेने त्याची आठवण करून दिली पण त्याचे संपर्क नाही माझा संसार व मुलं हयातच जीवन जात आहे 😭😭
गुरु एक मित्र ౹ भरला सर्वत्र ౹ राहतो एकत्र ౹ साह्यास्तव ॥ १ ॥ सर्व द्वारे बंद ౹ झाली ही जरीही ౹ बंद ना तरीही ౹ गुरुद्वार ॥ २ ॥ सदा अंतर्द्वार ౹ उघडी गुरुवर ౹ नुरतो अंधार ౹ अंतरात ॥ ३ ॥ साईपदरज म्हणे ౹ गुरु ऐसा सखा ౹ राही पाठीराखा ౹ सकळांचा ॥ ४ ॥
आता वयाची ३० आली पण अजूनही अशी मैत्री नाही झाली कोणाशी जी निस्वार्थी असेल. कारण ना मला खोटं बोलता येत ना मला चाटता येत कोणाची . . ह्या गाण्याने अंगणवाडी पासुनची आत्तापर्यंतची सर्व मित्र मैत्रिणी आठवतात पण खास कोणाला आठवू ते नाही समजत .
मित्र गेला जरी पुढऱ्या सारखा मी अजून पण आहे कार्यकर्त्या सारखा तो बघत जर नसेन मित्रा सारखा मी जगून आहे सुंदर मित्रा सारखा तु माघ तुला देईल ..तु माघ दुला देईल जीव ...काही नाही मागता एक शब्ध टाक कुत्र्या❤ घर दार लिहून देईल तु न माघाता
माझे बाबतीत असेच घडले आहे.गैरसमजातून बेबनाव झाला आहे. आम्ही बोलतोय पण मनापासुन नाही. सगळे वरचेवर. आम्ही एकमेकांना मनातील सगळे शेअर करायचो.पण आता सगळं बंद आहे.पण मला विश्वास आहे की एक दिवस परत आम्ही एकमेकांना मनातील सगळे शेअर करणार.
गालावर हसु आणी डोळ्यात पाणी आलं हे कविता व भाषण ऐकून ❤
10.58 नंतर डोळ्यातल पाणी रोखता आल नाही. माझे पण दोन मित्र असेच कमी झालेत, मी काही गोष्टी त्यांना हक्काने बोलायचो रागवायचे , शिव्या देयचो का तर त्यांच्या करिअर मध्ये त्यांनी लक्ष द्यावं म्हणून त्यांनाही त्याच कधी काय वाटलं नाही , पण एक दिवशी एका मिठाच्या खड्याने आग लावली त्याच तुम्ही का ऐकता, तो काय तुम्हाला पुरवतो का, म्हणून त्यांचा गैरसमज झाला आणि मग भेटून निर्णय झाला आपलं पटत नाही आपण एकत्र यायचं नाही, मनातून कधीच कमी होणार नाहीत, ते 10,11 वर्षांनी माझ्या पेक्षा लहान आहेत, तरी मी माफी मागितली कारण मला माझी मैत्री टिकवायची होती, आज जोडीदार भरपूर आहेत पण मित्र फक्त तेच दोघ आहेत.
मित्र परिवार या सर्वांचे मनापासून धन्यवाद ज्यांच्या सानिध्यात घडण्याची संधी मिळाली, , माझा सर्वात जिवलग मित्र कोण असेल तर माझा मुलगा 💯🌹🙏🇮🇳चि एकनाथ
मी पण i college इंदापूर मध्ये असताना आमचा ग्रुप होता धुरुळा बॉईज आज सात वर्ष झाली पण दोस्ती कमी नाही झाली उलट त्या पेक्षा जास्त घट्ट झाली . दोस्ताची खूप आठवण येते पण कुणाकडे भेटायला वेळ नाही परंतु एकद्या मित्रांच लग्न कार्यक्रम असला की आमचा ग्रुप एकत्र येतो आमचा ग्रुप आमच्या दोस्ती ची ताकद आहे आह्मी सगळे जीवनाच्या शेवट पर्यंत दोस्ती कायम ठेवणार❤ धुरुळा बॉईज❤ Love you Dostano ❤
माझी मैत्रीण अणि मी असेच 4 महिने बोललो नव्हतो ती एका दिवशी घरी आली अणि मला दम दिला तु माझ्याशी बोलणार आहेस का नाही मझ्या सारखे स्वप्नात येत आहेस असे म्हणून गळ्याला पड्ली. तेंव्हा पासुन आम्ही घट्ट मैत्रिणी आहोत. आज हा व्हिडिओ बघत असताना माझे डोळे भरुन आले मी तीला हा व्हिडिओ पाठवला अणि सांगितले मैत्रीण असावी तुझ्या सारखी
मी खूप खूप जास्त भाग्यवान आहे.. जीवाला जीव लावणारे ७-८ मित्र भेटले. आवाज दिला की फुकणीचे हजर असतात! Love you भावांनो! ❤❤❤
खरच काय ताकत आहे तुमच्या कवितेत
कविता संपेपर्यंत माझे अश्रू जराही थांबले नाही...❤️
❤👍
कवी अनंत राऊतमी तुमचा आणि तुमच्या कवितांचा चाहता आहे.मी तुमच्या सर्व कविता ऐकतो, वाचतो आणि जगतो सुध्दा खूप खूप आभार... धन्यवाद!
दादा नकळत डोळ्यातून आपसूक पाणी येते.. खूप छान..
मित्र म्हणजे सर्व काही रक्ताचे नसतात पण नातेवाईक पेक्षा जवळ चे असतात प्रत्येक सुख आणि दुःखात साथ देतात
दोन मित्र या कार्यक्रमामुळे एकत्र झाले यापेक्षा आनंद आणि पुरस्कार नाही कुठला
आपले हार्दिक अभिनंदन
9bb9
😊
आज तुमची कविता एकूण आणि दोन मित्रांच्या जीवनातील हा अनमोल क्षण बघून डोळ्यात नकळत अश्रू आले. मैत्री कशी असावी ,मैत्री काय असते अश्या कित्येक प्रश्नांची उत्तरे आज तुमच्या कवितेतून मिळाली.कधी gf वर जीव ओवाळून टाकावा हा क्षण आला नाही परंतु मित्र असे आहेत की त्यांच्यावर हा जीव ओवाळून टाकता येईल.
असे शिक्षक जर मराठी शिकवायला असले तरी समृद्ध विदयार्थी तयार होतील..❤
दोन मीत्र जेव्हा भेटतात तेव्हा अंगावर काटा आला ❤सर तुमच्या कविता खूप सुंदर आहे.मी रोज आईकतो ही कविता,असा एकही दिवस जात नाही की मी तुमची कविता आईकली नाही.घरचे बोलतात वेडा होशील ही कविता आईकुन.पन नंतर या कवीतेचा अर्थ कळला त्यांना आता नाही बोलत काही,
राजकारण सारख्या घाणेरड्या विचारानं मुळे आम्ही मित्र देखील 10 वर्षे लांब होत पण शाळेच्या माझी विद्यार्थी समेनालामुळे पुन्हा येकात्र आलो आणि आज खूप खुश आहोत
राजकारण सोडून दोघं एकत्र रहा हात जोडून माझी विनंती आहे तुम्ही,
मला माहितीये की माझा पण मित्र असाच एके दिवशी मिळेल...गेली 2.5 वर्षे झाली आमचं बोलण नाहीये. कोणीतरी चुकीची माहिती देऊन आमची मैत्री तोडली😢
Chukichya mahitine jr tumchi maitri tutat asel, tr tumchi maitrit vishwas kamich hota
होईल निट सगल भाऊ 😊😊
भाऊ माझ पन असेच
ज्या गोष्टी एकमेकांसोबत बोलून clear व्हायला हव्या त्या कोणीतरी yz व्यक्तीमुळे दूर होतात खूप वेदनादायी आहे खर तर हे....
शेवटी सत्याचा विजय होतो. आमची मैत्री पण नीट होईलच
काय लोक आहात तुम्ही
नि शद्ब केल मला आज
खुप विचार केला की रडनार नाही पन तुम्ही रडवल च 😢😢😢
❤❤❤🙏🙏🙏
शालेय पाठ्यपुस्तक हि कविता आली पाहिजे सर
अगदी बरोबर त्यामुळे बाल वयात मित्र कळेल
हो अगदी बरोबर 👍🏻
Brobr bhava
अगदी बरोबर आहे...
याच वयात मैत्री ही निर्मळ असते... कोणतेच हेवे दावे नसतात..
निस्वार्थ मैत्री याच वयात होऊ शकते आणि आयुष्यभर राहू शकते...
खरंच डोळ्यात पाणी आलं 😢😢
सर माझा एक मित्र आहे त्याचे मी लग्न देखील लाऊन आणले आणि त्याला एक बाळ होऊ पर्यंत त्याच सर्व काही केलं परंतु काय झालं काय माहित तो 3 वर्ष झाली माझ्या सोबत बोलत देखील नाही जर तोही कमेंट वाचत असेल तर त्याने पुन्हा माझ्या बरोबर बोलावे आणि गैरसमज झाले असतील तर पुन्हा एकत्र यावे miss you dost
त्याच लग्न मोड 😅
सेम माझे
दोस्त नाही भावा तो.
खरा मित्र गडंवतात हे खर आहे
Sem story
सर तुमच्या ह्या सादरीकरण करतानाचा प्रसंगाने खूप रडवलं आज... कोणतीच शक्ती हे साध्य करू शकली नसती ते आज तुमच्या कवितेमुळे शक्य झालं.... सलाम अनंत राऊत
खरंच डोळ्यात पाणी आलं 😢 Love you and सलाम अनंत राऊत
मित्र म्हणजे जिवकी प्राण,मित्र म्हणजे पावसाळी हिरवळ,आयुष्यात काय आहे आज आहे उद्या नाही,,
मी ही कविता रोज एकदा दोनदा बघतोच
आणि आंगावर काटा येतो
कवी अनंत राऊत तुम्हाला या कविते बद्दल खूप खूप शुभेच्छा मला ही कविता पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते
2020 पासून मी फक्त मित्रांमुळे जिवंत आहे....खरंच मित्रांनो...love you ...
खरच डोळ्यातून पाणी आले खुपच सुंदर खुपच छान आणि मनाला टच करणारी भावनिक कविता होती ❤
सर माझ्या डोळ्यात पाणी आलं खूप छान
अप्रतिम कविता... काळजाला भिडणारी.. 👌👌👌👍
मित्र हा शब्दच डोळ्यात पाणी आणतो😢पण कळेल त्याला
अनंत भाऊ खरच गर्व आहे आम्हाला तुमच्या कवितेचा आणि तुमचा....आज तुम्ही दोन मित्र परत एक केले....जे कदाचित कधीच भेटू शकले नसते....... असे कित्येक मित्र असतील ज्यांच्या मध्ये वितुष्ट आलेले असतात.....काही दलिंदर लोकांच्या कांन भरणी मुळे मित्र भंगलेले असतात....... पूनाच्य दादा आपले आभार
Khup Chan sir 😭😭😭😭😭
खूप छान कविता आहे सर
आवाज तर खूप गोड आहे
ही कविता मनाला भावणारी आहे. मैत्री पाहून मला ही रडू आले.
मनाला लागुन गेले शब्द ! खुप सुंदर
खूप छान सर❤❤❤
अप्रतिम मैत्रीचे शब्दांकन
आख भर आइ सर
खूप गोड आवाज सर🙏🚩🙏🚩💐💐
ही कविता अजरामर होणार राऊत सर❤
अप्रतिम
खरच सलाम
Great sir tumhi
सर खूप सुंदर अप्रतिम डोळ्यात अश्रू अनावर झाले मित्र या शब्दाला किंमत मिळाली. तुमचा आवाज खूप सुंदर आहे.तुमचं हे गाणं ऐकून जीवनच सार्थक झालं.आता कधी मित्र या शब्दाचा खरा अर्थ समजला आभार दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना
अप्रतिम सर जी 🙏🙏
मस्तच
हे गाण आईकुन खरच खूप रडायला येत पण असा अजून ही एक पण मित्र नही झाला ज्याच्या सोबत पण मैत्री केली त्यांनी फक्त स्वार्था साठी केली अजून हि वाट पाहते अश्या मित्र मैत्रिणींची 😢😞😔 पण कधी कधी वाट कदाचित माझ्या साठी अस कोणी नसेल😢😢
खरच ते नशिबानं असतील ज्यांच्या जवळ असे मित्र मैत्रीण असेल🙂🙂
भावा नक्की भेटल एकतरी मित्र जो स्वतः पेक्षा ही जास्त तुजावत प्रेम करेल नक्की भेटेल असा मित्र
मेत्री ही खरंच खूप चांगली आहे हो मलाही तुजसारखंच आस मित्र भेटला नाही पण नक्की भेटेल भेटणारच हा विश्वास आहे
Kadhi vel nighun gelyavar
@@prachisathe4685 Bs maitri mdhe prem ale nhi pahije maitri hi maitri ch rahile pahije 😢
अतिशय सुंदर सर जी❤
खूप छान कविता .....
किती भावनिक प्रसंग आहे हा. मित्र किती रडतोय
कवी जी खरच खूप छान ❤
Zabardastttttt #मित्र वणव्यामधे गारव्या सारखा!
खुप छान कविता 👌
शब्द च नाही काही बोलायला ❤
Khrch khup chan
अप्रतिम अशी छान कविता ❤
Nice ❤❤❤ जीवन छान आहे
Very nice 🙏🙏🙏
अप्रतिम सादरीकरण
हो खरंच छान आहे ही कविता सलाम
खूपच छान कविता आहे
खऱ्या मैत्रीची व्याख्या कळली आज ❤
शालेय अभ्यासक्रमात ही कविता आली पाहिजे.. Sir..... खूप वास्तववादी कविता...... असे कवी आणि अशा कविताची आज गरज आहे.. अभ्यासक्रमात....... खूप सुंदर अनंत सर
सर कामात यवढे गुंतलो की मित्र दुरवले गेले फार वाईट वाटते😢
Speechless
Very very nice sir
खूप छान
Kavita yekun radu aala khup khup sundar kavita lihili sir
खरच छान कविता आहे काळजाला भिडणारी आहे
ही खरी मैत्री आहे 👌👌👌👌
कमाल केलीत❤❤❤
Very nice sir ❤❤
देवानं दिलेल सर्वात मोठ गिफ्ट म्हणजे जिवलग मित्र ❤
अप्रतिम खूप खूप छान कविता आहे सर तुमचा सर आवाज खूप छान आहे
Ooo😢 so sweet ❤😊🌹 of you. Khup bhari mast.... Wow 🤩
Very nice sar
प्रिय मित्रा(गीता)..
तु खरंच वणाव्या मध्ये गारव्या सारखी आहेस..!!
तुझी खुप आठवण येते ग 🥺🥺
Hat's of poem🎉
👌👌❤
वा क्या बात है❤
अप्रितम 👌👌👌👌👌👌
व्वा सर
Nice 🎉
Kharach khup mahnje khup chann ahe kavita sir shabadach nahit bolayla ❤
❤❤
❤
❤❤❤❤
Very nice 👍👌 q
आपले कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत सर माझ्याकडे
माझ्या मैत्रीनींना भेटून आज 26वर्ष झाले तेव्हा मोबाईल नव्हते आज त्या नाशिक मध्ये कुढे आहेत माहित नाही पण दादा तुमच्या कवितेने त्याची आठवण करून दिली पण त्याचे संपर्क नाही माझा संसार व मुलं हयातच जीवन जात आहे 😭😭
👌👌👌👌
मला पण माहित आहे माझा मित्र येईल परत गेले 10 महिने झाले आहे आम्ही बोलत नाही काही गैरसमज मुळे पण एक दिवस आम्ही नक्की परत बोलू😢
गुरु एक मित्र ౹ भरला सर्वत्र ౹
राहतो एकत्र ౹ साह्यास्तव ॥ १ ॥
सर्व द्वारे बंद ౹ झाली ही जरीही ౹
बंद ना तरीही ౹ गुरुद्वार ॥ २ ॥
सदा अंतर्द्वार ౹ उघडी गुरुवर ౹
नुरतो अंधार ౹ अंतरात ॥ ३ ॥
साईपदरज म्हणे ౹ गुरु ऐसा सखा ౹
राही पाठीराखा ౹ सकळांचा ॥ ४ ॥
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खरच शालेय पाठ्य पुस्तकात या कवितेचा सहभाग व्हायला पहिजे
लवकरच आम्ही भेटू❤
Sir tumchya kavitene Maitri tar fulatch jayil pan manus navyane jagel sudha ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
आता वयाची ३० आली पण अजूनही अशी मैत्री नाही झाली कोणाशी जी निस्वार्थी असेल. कारण ना मला खोटं बोलता येत ना मला चाटता येत कोणाची . . ह्या गाण्याने अंगणवाडी पासुनची आत्तापर्यंतची सर्व मित्र मैत्रिणी आठवतात पण खास कोणाला आठवू ते नाही समजत .
स्वतः दुसऱ्या साठी तसे बना.. म्हणजे मिळेल
@@dipakborate664 बनून बघितल पण आपण थर्ड व्हील आहोत अस फील व्हायचं . आणि लॉयल कोणीही नव्हत . मागे मागे बोलणे . हे नाही जमलं मला .
मित्र गेला जरी पुढऱ्या सारखा
मी अजून पण आहे कार्यकर्त्या सारखा
तो बघत जर नसेन मित्रा सारखा
मी जगून आहे सुंदर मित्रा सारखा
तु माघ तुला देईल ..तु माघ दुला देईल जीव ...काही नाही मागता
एक शब्ध टाक कुत्र्या❤ घर दार लिहून देईल तु न माघाता
माझे बाबतीत असेच घडले आहे.गैरसमजातून बेबनाव झाला आहे. आम्ही बोलतोय पण मनापासुन नाही. सगळे वरचेवर. आम्ही एकमेकांना मनातील सगळे शेअर करायचो.पण आता सगळं बंद आहे.पण मला विश्वास आहे की एक दिवस परत आम्ही एकमेकांना मनातील सगळे शेअर करणार.
माझं स्वत्त स्वागत केलं होत आहे कवी अनंत राऊत यांनी मी येक कराटे खेळाडू आहे 😊