बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- लालबागचा राजा सार्व. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारणीवर धनाढ्य अनंत अंबांनी यांची कार्यकारी सल्लागार म्हणून झालेली निवड वादाची ठरलीय. मराठमोळं लालबाग आता जैन-गुजराती-मारवाड्यांनी भरलंय. अश्यातच अनंत अंबानीना ‘राजा’बरोबर जोडणारे मंडळ राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरतीचा मान देत नाही. त्यामुळे अंबांनीना जोडणारं मंडळ CM शिंदेंना तोडतंय का? अंबानी आल्यावर ‘राजा’ लालबाग तर सोडणार नाही ना? असा प्रश्न मराठमोळ्या गणेशभक्तांना पडलाय…
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on TH-cam: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp....
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#anantambani #mukeshambani #lalbaugcharaja #lalbaugcharajafirstlook
#lalbaugcharajaganeshidol #lalbaugcharaja2024 #lalbaug #lalbaugcha_raja
#ambani #cmeknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #uddhavthackeray #rajthackeray #cmeknathshinde #eknathshindeformaharashtra #eknathshindesaheb #eknath #devendrafadnavisformaharashtra #devendrafadanvis #dcmdevendrafadnavis #dcmajitpawar #supriyasulefc #ramdasathavale
#timemaharashtra #rajeshkocharekar #sudhirsalvi
आजच्या काळात असं झालं आहे की मराठी माणसानेच मराठी माणसाची वाजवली आहे, आणि त्याचा गैरफायदा बाकीचे जाती जमातीचे लोक घेतात आणि आपल्या मराठी महाराष्ट्राच्या लोकांवर रुबाब दाखवतात😢😢😢😢😢😢
Right ✅️
Lalbaghcha Raja jaya thikani ahey taya ththikanich. Rahilapahijey hi kalklichy vinavani Ganpati bappa morya
1
मी जेव्हा अंबानीने सोन्याचा मुकुट दिला त्या क्षणीच माझ मत त्वरीत मांडल होते कि अंबानी फक्त डेव्हलपमेंट साठी लालबागच्या पायाशी गेला आहे .आता बोटावर मोजण्याइतकेच महाराष्ट्रीयन तेथे आहेत.तेही हद्दपार होतील लवकरच
लालबागच्या राजाला नवस करा की मुंबईतून मराठी माणसाची हकालपट्टी होऊ नये जैन, गुजराती मराठी माणसांना कमी लेखतात आधी चाळीत त्यांच्या शेजारी बनून राहिलेले आता टाॅवरमधे मराठी माणूस नको आहे कधीतरी लालबागच्या राजाच्या जागी जैन मंदिर, देरासर बांधायला वेळ लागणार नाही
Agdi barobar
अगदी खरंय. सगळ्यांनी जागे व्हा.
Perfect bola
पण त्यांना जागा कोण देत..मराठी माणूसच ना... करोड रुपय घ्याचे आणी लाखात अंबरनाथ,बदलापूर घरे घेऊन धके खात जगायच... हो विचार पण केला पाहिजे...
तिथे tower कोण बांधुन देते जे सकाळ संध्याकाळ मराठी मराठी जप करतात तेच ना
हे लालबागच्या राजा तुला सामान्य, गरीब भक्त आवडत नाहीत का ? मराठी माणसावर दर्शन घेताना जो अन्याय होतो तो तूला दिसत नाही का ? का तूला फक्त श्रीमंत लोकांनाच दर्शन देताना आनंद होतो. असे बरेच प्रश्न आहेत. सरांनी अतिशय परखड विश्लेषण केले आहे. कोणत्याही पत्रकारांनी असे भाष्य करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. धन्यवाद सर
मंडळाने जर मराठी माणसाक्षी गद्दारी केली तर मंडळ संपेल हे निश्चीत.
योग्य विश्लेषण ..मराठी माणसांनी एकी टिकवली पाहीजे..
लालबागचा राजा पावतो मग तुमच्या घरातील गणपती पावत नाही का
आम्हाला अंबानींची गरज नाही....जय मराठी जय महाराष्ट्र
अगदी बरोबर बोललात 👍👍👍👍
2005 साली पाच किलो सोन दान करणाऱ्या मराठी मानेना त्यावेळी कार्यकारिणीवर घेतलं नाही. मानेंच्या त्या पाच किलो सोन्याची महती नक्कीच अनंत अंबानींनी आज घातलेल्या मुकुटपेक्षा जास्त आहे.
अंबानीची एव्हढी भीती वाटत होती तर अनंत अंबानीना कार्यकारीणिवर घेतलंच का?
Mane cha mulga hota karyakrnivar, ani manene ti building bandhli mhanun dile
अंबानी यांना मंडळात नक्की घ्या... पण नियम मोडलाच आहे तर तमाम मुंबई मधील मराठी कुटुंबे जे कित्तेक वर्ष दर्शनाला येतात त्यातून चिठ्ठी कडून एक भक्ताला मंडळावर घ्या...
हिशोब बरोबर
माझा घरचा गणपती माझा राजा आहे.
🙏🙏
अंबानी परिवाराला मनसोक्त दर्शन, सेल्फी, विडिओ शूटिंग करायला मिलते. आणि सामान्य भक्त तीन तीन तास रांगेत उभे राहून दर्शन ठिकाणी पोहचला की त्या भक्ताला गरम तेलाच्या कढईत डोके बुडवून बाहेर काढतात. तसे करतात. तसे केल्याने बाप्पा पावतो... आमच्या घरी ही लालबागचा राज्याची प्रतिमा आहे.
I agree fully. Why is the Ambani family taking interest here ? They can easily make a seperate Mandal elsewhere, maybe in Panvel or Palghar or Asangaon & let it grow up like the Jio Model. More land is available there + more jobs cld be created, crowd control will become easier keeping in mind growth of future worshippers.
दादा ३ तास नाही १०ते १२ तास मी स्वतः ऊभा राहिलो आहे
सुधीर साळवी चे वडील दाजी, बँकेत नौकरी करत होते आणि स्थानीय लोकाधिकार चे कार्यकर्ते होते
मुख्यमंत्री कायमचा नसतो पण लालबागच्या गणपतीचा मराठी मंडल हा कायम स्वरुपी होता आता हया मंडळात काही वर्षाने गुजराती जैन मारवाडी असणार कारण ज्या गणपतीचा गल्ला जास्त तेथे गुजराती जैन मारवाडी तो गणपती ताब्यात घेणार
हयांना पैशाची कमी नसताना लालबागच्या राजा कडे दर वर्षी येणे महणजे हंयाच्या मनात वेगळा ऊध्देश होता राजा तुझ्या मंडळात स्थान दे
आस्ती आस्ती मुंबई सुद्धा ताब्यात घेणार ते झाल्यावर नवीन मुंबई सुद्धा ताब्यात घेणार गुजराती मराठी माणसाला ग्रामीण भागात हे फेकून देणार
महाराष्ट्रातील ऊद्योग धंदे गुजरातमध्ये व ईत्तर राज्यांन मध्ये घेऊन जात आहेत महाराष्ट्राला मराठी माणसाच्या हातून नेस्तनाबूत करण्याचा डाव हया गुजरात्यांनी ऊचललेला आहे
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हयांच्या विरोधात असणारा पाहिजे जे नेल आहे ते परत आणून देणारा व ना की ऊद्योग धंदे नेण्यास सपोट करणार मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा दिल्ली वारी व हुजरेगीरी करणारा नको १९६० पासून दिल्लीचेच हुजरेगिरी करणारेच मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले सौदेबाजी करणार सुद्धा मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको आता बस झाले
१९६० पासून आता पर्यंत दिल्लीने महाराष्ट्राला दुय्यमच दर्जाची वगणूक दिली आहे
अतिशय अचूक विश्लेषण
लालबागच्या गणपती बाबतीत जर योग्य नियोजन करण्याची या मंडळाच्या पदाधिकारी यांच्या मनात असेल तर या मंडळाच्या कार्यकर्त्यांना शेगाव देवस्थानच्या व्यवस्थेत किमान दोन वर्षे(३६५ X २) प्रशिक्षण घेणं बंधनकारक करावे.
शेवटी ही ही गणरायाची इच्छा.
मग आपल्याला डोके का दिले आहे जरा विचार करा नाहीतर महाराष्ट्र मधूनही हद्दपार व्हाल
कार्यकर्त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. पैशाचा माज आला आहे.
हवा गेली हे ठीक आहे... पण पैसे चा माज म्हणजे काय रे...
खरंतर श्रद्धा, भक्ती बाजूला ठेवली तर राजाचा कारभार आता आवाक्या बाहेर गेला आहे, हे स्पष्टपणे दिसतंय. एकाएकी लाभलेली प्रसिद्धी, थोरामोठ्यांची हजेरी, लाखो, करोडो रुपयांची आवक, सोनेनाणे, हे प्रसिद्धीचं द्योतक असेलही, पण बेशिस्त मस्तवाल वर्तणूक आणि कदाचित पदांच्या बेकायदेशीर उपयोगाचं ही द्योतक आहे.
आजवर अनेकांनी गणपतीला दान केलं असेल, पण अंबानी कुटुंबा सारखा त्याचा बाजार मांडला नसेल.
दानाची आर्थिक व्याप्ती सोडा, पण देवाच्या चरणी शंभर रुपयांचं दान ही लाखो रुपयांच्या दानाची बरोबरी करतं. अशा परिस्थितीत अंबानींना मिळणारं महत्त्व हे सहजपणे समजत नाही. मात्र लग्न प्रसंगी हजारो कोटी खर्च करणाऱ्या कुटुंबाने काही कोटींचं दान करणं म्हणजे फार मोठी बाब नाही हे नक्की.असो.
मराठी वस्तीची लालबाग परळ भागातील सद्दी आता संपली. जुन्या वसाहती तोडून नव्या इमारती उभारणी हा विकासाचा एक भाग आहे, पण तिथे जागा विकत घेणं हे सामान्य मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. त्याला कारण अर्थकारण आणि मराठी नोकरपेशा वृत्ती आहे. इतिहास पडताळला तर निदान दोन शतके मराठी माणूस हा गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांची मनोभावे सेवा करताना दिसतो. एकतर शिक्षणाची वानवा आणि व्यापारी वृत्तीचा अभाव हेच त्याचे मुख्य कारण आहे.
मराठी अस्मिता, आणि मराठी महाराष्ट्र ह्यांची तळी उचलून धरणाऱ्या सर्व लहानमोठ्या वर्तमान आणि इच्छुक राजकारणींनी काही बोध घ्यावा.
बाकी कार्यकारी मंडळाने समाजकारण, समाजकार्य, आणि मंडळ राजकीय हस्तक्षेपाशिवाय चालवण्याचा विचार पक्का करून पुढील वाटचाल करावी. कुणीही आमदार, खासदार होण्याची मनिषा बाळगू नये.
@@sagarmore8723 tula kay watta evdhe paise je tya mandala bhettat te kay tyancha karyakartyancha kishyat jaat nasnar??
@@sagarmore8723माज म्हणजे vip लोक देतात ते पैसे श्रद्धा चे नाव आणि पैसे वाल्यांचा आदर करणारे मंडळ
aree ho kal rajachya miravnukit hota tar ek jana borad gheun firat rajaseva mhaun garv nahi maaj aahe
kay cheshta aahe ka mandal hey karyala lahan mulaana sangat nahi haan balishpana nako apala mandal hey mahrashtracha bharatch pratinidhvata karta asa maaj cha board firun manadal swatchi cheshta karata aapan ajunahi kuthe tari kami padhtoy bhaktana seva detana chi tar bahavna nahi pan maaj aahe hey bolun kharch maaj ala karyakartna hey aajun underline zalay
baki hech shan tar lalbaughchya rajaychi ti loka tikavtyat pan mandal ti ghalvel ka bhivshyat yachi fakt bhi
ganapti baapa morya
कुठलेही देवस्थान आपली जागा सोडून करिष्मा दाखवत नाही.. राजकारण करून गैरसमज करू नका..
ईश्वर चराचरात भरलेला आहे.तो सर्वत्र आहे.केवळ लालबागलाच नाही!
लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडू नका!
मराठी माणसाला आणी मुंबई, महाराष्ट्राला गुजराती मारवाडी लोकांनी आपल्या पैश्याच्या जोरावर विकत घेतले आहे.
आज मुंबई मराठी माणसाची उरली नाही ह्याचे कारण आपणच आहोत आपण आपापसात भांडत बसतो आणी आपल्याच माणसाला पाण्यात बघतो. आपल्यात एकोपा नाही आणी आपण ह्या पैश्याच्या दलदलित अडलको आहोत.
काका उदाहरण देता का मराठी माणसांची आपापसात भांडण?
ह्या विषयावर विस्तृत पणे सांगा.
Ambanicha आदर जरूर करा पण कार्यकारी मंडळात स्थान देऊ नका आणि कुणाही बाहेरच्या व्यक्तीला मंडळाच्या कार्यकारिणी मंडळात स्थान देऊ नये म्हणजे अनावश्यक होणाऱ्या चर्चा थांबतील.
मराठी माणूस कधीच गेला बदलपूर अंबरनाथ. टिटवाळा. पार कर्जत शेलू कसारा पर्यंत
सामान्य मराठी कुटुंबे यातून एकाची निवड करा..... मंडळात घ्या
आता काही फरक पडत नाही,दळवी काही न काही कारणाने बाहेर जाणार किंवा काढले जाणार आणि अश्याच प्रकारे एक एक मराठी सदस्य जाऊन परप्रांतीय मराठीएत्तर सदस्य कार्यकारीणी वर घेतले जाणार... अनंत अंबानी तर सुरवात आहे.
विषयच भरकटला आहे तुझा मित्रा
सर खूप दुर्दैवी बातमी सांगितलीत मराठी माणसासाठी पैशासाठी मराठी माणूस विकला जातोय खूप दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचा
श्रीमंत, वलयांकित, राजकारणी लोकांना दर्शनासाठी प्राधान्य दिले जाते. पण सामान्य भक्तांना बाबतीत दुजाभाव केला जातो. शेवटी सगळे गणपती भक्तच असतात.
त्यांची आरती मंडळातील अध्यक्षा ने कोणावर सदस्य ने करायची ही प्रथा आहे
खर सांगू का लालबाग चा राजा हा फक्त राजकारणी, सेलिब्रिटी, आणि पैशावाल्यांसाठीच आहे हे आता सर्व सामान्य माणसाला कळून चुकले आहे
विचार करण्यासारखे विस्लेसन
गणपती घरचा असो की सार्वजनिक असो देवावरचा विश्वास लोप पावत असून आज पैशाला मोठया प्रमाणात महत्व प्राप्त होतांना दिसत आहे. भक्तीभाव बाजूला ठेवून आकर्षक देखावा करून दिखावा करण्यात माणसांची मानसिकता तयार होतं आहेत.
मंडळाची घटना महत्त्वपूर्ण जेव्हा रजिस्ट्रेशन होते तेव्हा ती धर्मादाय आयुक्त यांचे कडे दिली जाते त्यामुळे आरती मंडळाच्या व्यक्तीने केलि हे योग्य.प्रत्येक वेळेस महाशक्ती चा वापर करून कोणी जर घटना मोडत असेल मग ती पक्षाची किंवा मंडळाची तर ते योग्य नाही.
अंबानी आला म्हणजे मराठी माणूस विकला जाणार हे नक्कीच आता नाही का,बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस आणि मुंबई साठी एवढे केले ;लोकांना रस्त्यावरून पदाच्या मखरात नेले पण जेव्हा परतफेड करायची वेळ आली तेव्हा चाळीस मराठी आमदारच फुटले.
मराठी माणूस गिरणी कामगाराचा संप फोडून देशोधडीला लागला तसा मराठी मंडळ अस्तित्वात आहेत ती फोडून जाईल शेवटी मुंबई भौगोलिक दृष्ट्या गुजरातला देत नाहीत तर लोकसंख्येच्या आधारावर देतील म्हणायला महाराष्ट्र राह्यला गुजरात.
चला आता आपण पैशाच्या पाकिटावर मागे लागणारे जन्मभूमीशी गद्दारी करत आहोत.देवा धाव नि वाचव मराठी माणूस, आमची मुंबई आणि आमचे देव उत्सव सुध्दा.
मुंबई पोलिसांना लाख लाख सलाम... मुंबईतील सर्व गणपतीं चा विसर्जन सोहळा फक्त पोलिसानं मुळे निर्विघ्न पार पडतो
एकीकडे बॅंक कर्ज माफ करून आपला भिकारडे पणा दाखवायचा. जनतेला व्यापारातून लूटायचे.इकडे २० कोटी रुपयांचे दान द्यायचे आणि मोठेपणा दाखवायचा.
लालबागचा राजा विसर्जन सोहळा आवडला.दर्शन दाखविल्या बद्दल आभार.🎉🎉🎉🎉🎉
लालबागचा राजा मंडळाने गद्दाराला दर्शनाचा मान दिला नाही हे योग्य केले
अगदी बरोबर आहे.
GAP RE PADRYA AUKAT KAY RE TUZI
सर्व चोर मंडल आहे हे सर्व सभासद फ्रॉड आहे😢😢
लालबागचा राजा हा मराठी माणसाचा व महाराष्ट्रचाच राहीला पाहिजे.त्यावर तमाम मराठी माणसाचा हक्क आहे.इतर देव दर्शनाला येऊ शकतात.मुंबंईत एवढे तरी मराठी माणसाचे राहू देत.
ह्याला जबाबदार तुमच्या सारखे चुकीचे विलक्षण करणारे पत्रकारच आहे. तुमच्या सारख्या लोकांना बाजूला करायला हव आहे. विचित्र विश्लेषण विचित्र प्रपोगडा करणे तुम्हीच लोकच आहात. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर तुम्ही ही माहिती देत आहेत. आम्ही तिथे राहाणारे रहीवासी पण कित्येक वर्षे आम्हाला दर्शन मिळत नाही पण VIP'Sसाठी जयंत तयारी कली जाते. खाली येवढी गर्दी असते त्यात आम्हाला मुलांना सोडून नोकरी साठी जाताना काय हालत होते ते आम्हालाच माहीत आहे.
परीस्थिती हाताबाहेर गली आहे आता तुम्ही youtub वर विश्लेषण करुन कही होणार नाही.
जबाबदार तुम्हीच आहात
हो मला वाटते, आता तिकडे मोठा टॉवर होणार आहे? यात शंका नका घेऊ व्यापार आणि पैशाचा तमाशा बघत रहा
साळवींचा आणि मुख्यमंत्र्यांचा उदो उदो करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे ,
गरीब श्रीमंत हा भेदभाव मंडपात का केला जातो याचे उत्तर द्या आधी?
Ek no dada
गद्दारी करुन मुख्यमंत्री पद मिळविले हे कर्म खुपच वाईट केले आहे जनतेने निवडुन दिलेला मुख्यमंत्री नाही त्याला बाप्पनेच दुर केल
Khup Chan sir
दादा तुमचं विश्लेषण अगदी योग्य आहे पण मी ही परेल मध्ये 22 वर्ष राहिल्यामुळे सांगू शकतो की लालबागचा राजा मंडळाची चूक ही आहे की ते जे राजाच्या चरणाजवळ सुरक्षा रक्षक नेमतात त्यांची वागणूक जनतेसोबत योग्य नसते हा आता हे बरोबर आहे हजरो-लाखोंच्या संख्येने भाविक तिथे येतात त्यांना आवरणे कठीण असते अहो पण दर्शनाला आलेले सगळेच भाविक वे चरणा जवळ जात नाहीत त्यातले ओळखीचे लोक आणि नवसाची लोकचं वर जाऊ शकतात त्यात त्यांच्यातील प्रत्येक भाविक हा त्याच्या त्याच्या क्षेत्रात नावाजलेला आहे त्याला अशी वागणूक देणे कितपत योग्य आहे.
खूप छान विश्लेषण सर.
छान माहिती दिली खरच गणपती बाप्पाकडे प्रार्थना की तू आमचा आहे आमचाच राहिला पाहिजे जसे तुम्ही देवाचे देव महागणपती आहेत तशीच मुंबई ही मराठी माणसांची आहे आणि राहिली पाहिजे ही विनंती करतो राज्या चरणी
मराठी टक्का संपवणारे आपलेच मराठी लोक आहेत ना ? अंबानीच्या हातात मंडळ देणारे हे मंडळवालेच आहेत ना ?
साहेब अचूक बोलत माझ्या हि मनात आलं होत कि राज्या चे मुख्यमंत्री आरतीला असताना त्यांच्या हातात आरती का दिली गेली नाही. या वरून दिसतय मंडळाची पुढची वाटचाल. बस बाकी तुम्ही सगळं बरोबर सांगितलं 🙏
लाचार होऊ नका. नाहीतर सर्व गमावून बसतील.
खरे तर लालबाग चा राजा हा त्या परिसरातील लोकांच्या सार्वजानिक गणेश मंडळांचा उत्सव आहे त्या मुळे अंबानी ने या फांदयात पडूनाये व हा मंडळास कोणीही कितीही देणगी देवो तो भक्त राहिला पाहिजे या लालबाग चे नियम करावेत खूप दान येते कोणाची गरज नाही व फक्त स्थानिककाच यांच्य हाती मंडळ राहावे व सर्वांना सारखं दर्शन करावे no vip vip नी दुरुन मुख दर्शन घावे व जे रांगेत येतात त्यांनाच पायाचे दर्शन दावे. लालबाग ची पावित्र्य व गणेश मंडळ ने आपला पण टिकवावे
श्री गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.
अतिशय सुंदर अप्रतिम विश्लेषण.
अगदी अचूक विश्र्लेशन
पोलीस च्या हातात द्या दर्शन वेवंस्थापन खूप छान प्रकारे होईल.
कोळी महिला, बांधव दुरावले राजापासून आता समस्त मराठी बांधवांपासून ही दुरावला... बाप्पा, इथूनच माझा मनोभावे नमस्कार.. आजवर मुखदर्शन तरी घेता येत होते, परंतु पुढे काय दृश्य असेल त्यांची कल्पनाही करवत नाही... परंतु आम्हा सामान्य भक्तांची श्रद्धा मात्र अढळ राहील....
अंबानी यांचा काही नेम नाही ,लालबागचा राजा पण ,गुजरातला घेऊन जातील,,,
हा पण विकलेला आहे, शिंदे च्या मागेपुढे करत होता, मुख्यमंत्री लालबाग दर्शन व्हिडिओ बघा, मग कळेल ह्याची पोपटपंची
लालबागचा राजा हा लालबाग मध्ये राहिला पाहिजे आणि अंबानी यांना कोणताही पद दिला नाही पाहिजे.
अस काही होणार नाही. मनात शंका नसावी. मुंबई त मराठी माणसांना आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानाने जगायला शिकवले आहे. मुंबई त रहाणारे इतर धर्मिय लोक चांगले वागतात व विश्वास ठेवतात. जय महाराष्ट्र.
Zakkkkas विष्लेशन साहेब
लालबागच्या राजाच्या मंडळ चालवणाऱ्याची हालत मुळशी पँटर्ण पिक्चर मधल्या सरपंचा सारखी झाली नाही म्हणजे मिळवले 😊😊
मस्त❤
Ekdum correct karyakram 😂
साहेब तुमची एव्हडी मोठी ओळख मंडळात असेल तर मराठी माणसाला दर्शन देताना कुत्र्या सारखी वागणूक देऊ नका म्हणावं.
100 सुधीर साळवे होतील पण असा सुधीर साळवी होणे नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अंबानीचा राजा
हे फक्त एकच नेता करू शकतो तो म्हणजे माननीय राज साहेब ठाकरे तोच या अंबानींना रोखू शकतो आणि त्यांच्या मंडळाला सुद्धा धन्यवाद एक कट्टर मनसे सैनिक दत्ताराम
अशक्य
suparibaz kahi Karu shakat nahi
राज ठाकरे साहेब मोदी शहा ला घाबरले आणि त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला हे लक्षात आहे ना? काही करु शकत नाही राज ठाकरे
गणपती आपल्या विभागातला आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रा बाहेरील लोक येउन लालबाग च्या राजाचा ताबा घेतील हे चुकीच आहे,
खरंच आहे. मी परळ मध्ये राहतो.
ऊत्तम विश्लेषण
येत्या काही वर्षांत लालबागचा राजा नाव बदलून रिलायन्स चा राजा होण्याची लक्षणे आहेत
बाहेरच्या व्यक्तीला कार्यकरणी घ्यायचे नाही असा निर्णय झालेला असेल तर आज निर्णय का बदलला
सर पुढच्या पाच वर्षात मराठी माणूस लालबाग मधून संपेल याची ही सुरवात आहे हे मी एका यु ट्यूब वाहिनीवर माझे मत व्यक्त केले होते आणि तोच विषय घेऊन तुम्ही आमच्या समोर मांडला मुंबई गुजरातला लवकरच जोडली जाणार फक्त बुलेट ट्रेन येणे बाकी आहे
जय. Ganeeh
दादा तुम्ही सुधीर सरांचे खासआहेत पण एक सांगतो लालबागच्या आरतीच्या मान हा मंडळाच्या मेन सदस्याना असतो
अखंड विश्वाचा निर्माता पांडुरंगाच्या पूजेचा, आरतीचा पाहिला मान हा महाराष्ट्राच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा असतो, मग लालबागच्या राजाच्या आरतीचा मान का नाही?? मला वाटतं हा काही मराठी माणसांनी अर्थात मंडळाने, करोडो मराठी माणसाचा केलेला अपमान आहे...
हे सर्व करण्यासाठी केंद्रातील मंडळीची कारस्थान आहेत. आणि आपले महाराष्ट्रातील अंधभक्तांच्या सहकार्याने होत आहे.
सर तुम्ही जे खूप छान माहिती सांगितलं ❤
सापाला ठेच्याच की G, M ल ओळखा G M kon.
Perfect Analysis
तुमच्याा सारखेे ठावकी उचलणाऱ्यांमुळे अशा घटना होणारच जर मिडिया योग्य काम करत असता तर महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनी बघायची कोणाची हिंमत होती..
जिओ गणपती बोला यापुढे 😂
आपण आंबाणी उदो उदो करत आहे पत्रकारी करत आहात.
Dewacha Bajar......
what a spineless so called journalist working for Shinde.
Ambanina ghatle ahe tar pudhil varshi Marathi jaun gujarati mandal yenar ani mandal tyanchya mage pudhe karnar shi aplich manse ghanerdi ahet tya mule dusrya konala bolun upyog nahi
अंबानी चे दुसरे इन्कम
He fakta bhadan lavnyacha praytna karatat....fakta uddav thakre yana virod....
सर आता बाप्पा पण पैसेवाल्यांच ऐकतो
Yes
हे सगळे ऐकून घेतानां फार त्रास व वेदना झाल्या
, मराठी माणसाला हद्दपार करतायत
You’ve absolutely nailed it with your views on Lalbaugcha Raja’s future direction. Your insights really highlight a growing concern-there’s a real risk of losing the authenticity and core values that have defined this 90+ year celebration. The shift towards corporate control, especially under the Ambanis, could fundamentally alter the essence of what Lalbaugcha Raja stands for. It’s a thought-provoking issue that deserves more attention.
याला मखलाशी म्हणतात.!
keep reliance ambani away from this mandal. reliance has a bad habit of finishing off people whom they don't want and be the sole controller of the mandal. my wish is that only ordinary local people from that area should be controlling the mandal activites.
संजय राऊत काय असेच नाही बोलले चलो गुजरात लेके जायेंगे.
असे काही करू नका जेणे करून मराठी माणूस गुजराती लोकांचा गुलाम होइल. जी सत्ता मराठी माणसाचा हातात आहे ती जाऊ नका देऊ. असे तर शिंदे आणि फडवणीस गुजराती लोकांचे गुलाम आहेत. तर कृपया करून मराठी माणसांची इज्जत घालवू नका. 😢😢
सर आपण अभ्यासपूर्ण विश्लेषण केलत
Vip राजा ✋🙊🙉🙈
👌
Aarti Contribute to RASTRRAPATI, PM , CM , Dycm , rajyapal, Union's Top Minister
मंडळाने माननीय मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे यांना आरतीचा मान देणे आवश्यक होते.मंडळाने केलेली ही मोठी चूक आहे.कार्यकर्त्यांनी जमिनीवर राहून काम करने गरजेचे आहे डोक्यात हवा जाऊ देऊ नये.
कदाचित राजाला मान्य नसेल
गद्दारला कोण देणार, आम्ही कोकणी आहोत अशा गद्दारांना दारात hi उभे केले नसते