खरंच हे गाणं मी विसरलो होतो 30 -35 वर्षा अगोदर आई सोबत अजूळी हे गाणं मी गाणं आई व आजी सोबत ऐकत होतो आज फेसबुक च्या माध्यमातून हे गाणं ऐकलं. एकदम लहानपणाच्या आठवणी आठवल्या. खरंच महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. ज्यांनी कोणी हे गाणं अपलोड केले आहे त्या सर्वांचे आभार.
अप्रतिम रंजनाताई..... मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं 1980 तले हे गीत त्या काळातही भरपूर गाजलं आणि आजही गाजतंय.... आजच्या गायकांनी, गीतकारांनी आणि संगीतकारांनी या गीतातून भरपूर काही शिकावं आणि अशीच अजरामर गाणी आपल्याकडून अपेक्षित आहे... पण मला वाटत नाही अशी गाणी आज येतील म्हणून... सप्रेम जय भीम रंजनाताई
आमच्या लहानपणीच्या काळातील अत्यंत गाजलेल हे गीत ,या गीताला४० वर्ष होत असेल हे गीत ऐकलं की आजही लहानपण आठवते वैदू समाजाच्या महिलेवर लिहिलेले हे गीत विदर्भात या समाजाला झिंगाभोई असे सुद्धा म्हटल्या जाते, हे गीत आठवले की आजही लहानपणाचा काळ. अठ वतो आणि मागील सर्व लहानपणाच्या गोष्टी मन एकदम भारावून गेले, रंजना ताई च्या सुरेख आवाजातील हे आजही तेवढेच एका वसे वाटते पण या गीताचे मूळ कवी कोण हे आजही मला माहीत नाही, पण रंजनाताई चा आवाज मात्र आठवातो,
अप्रतीम शब्द आणि तितक्याच सुंदर भावना,साजेसा आवाज आणि संगीत,*सांजधारा*,तो रेडीयो,त्याचे लायसन्स,तो निवांत वेळ,तो आपुलकीचा परिवार,शेजार,आळीतले सर्व लोक,किती किती अविस्मरणीय आठवणी... येतील का ते दिवस परत.....😔😩 सर्वच शिंदे घराणं यांचे योगदान,लग्नमंडपात यांची गाणी एक माहोल बनवायची.उफ्.................
आपण मला ज्येष्ठ पार्श्वगायिका रंजनाताई शिंदे यांचा ऍड्रेस मिळवून द्याल का मी भरपूर प्रयत्न केले पण त्यांची पूर्ण माहिती कोणी सांगत नाही त्यांची मुलगी सुद्धा.... त्यांना 2016 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ नागरिक कमिटी यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे....
महाराष्ट्र तील ग्रामीण जडण घडण आसस्ल बोली भाषेत लोकप्रिय लोकगीत खुप लोकप्रिय लोकगीत आम्ही सायंकाळी शाळा सुटलीकी हे रंजना शिदे यांचे गाणे महाराष्ट्राचे लोक संगीत आणि लोकधारा हा आकाशवाणी केंद्रावर दररोज लागायचा .
th-cam.com/video/SItaCgbaNG0/w-d-xo.html हे गाणं लिहिणारे गीतकार प्रकाश पवार यांचा अत्यंत गरिबीत मृत्यू.त्यांनी सुमारे 4000 गाणी रचली होती,अनेकजण गायक फेमस झाले पण हा अवलिया आयुष्यभर गरिबीत जगला.ते मूळचे ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील कसारा येथील राहणारे होते
असा खडा व भारदस्त आवाज ऐकताना खूपच आनंद होतो....याचबरोबर गायकाने व लेखकाने यामधे एका भटके विमुक्त समाजाचे रोजच्या जगण्यासाठी धावपळ दाखवत आहे... कारण पूर्वी भटके विमुक्त महिला गावोगावी जाऊन अश्या पद्धतीने लोकांना आपल्या कडील साहित्य ओरडून विकत होते..... धन्य हा समाज
बालपणी ..गावी सोंगिभजन असायचे...त्या काळी त्यामध्ये ऐकलेल हे गीत..त्यावेळी मी हे गाणे खूप म्हणायचो असे घरचे सांगतात...पण काळ सरला आणि आणि तसे गाणे विस्मृतीत गेले...पण आज खूप वर्षानी परत हे गाणे ऐकलं ...परत परत किती तरी वेळा ऐकले तरी मन भरत नाही...धन्य ते गीतकार, संगीतकार आणि गायक.🙏🙏
आजच्या युगात बुडत चाललेली परंपरा मोठी खंत आहे आज एवढ्या कमेंट बघितल्या नंतर एक समाधान वाटले किंमत करणारी माणसं आज पण आपल्यात आहेत सर्वांना खूप खूप धन्यवाद
खरच वाईट वाटते आताचा काळ पाहून प्रेम जिव्हाळा आपुलकी माणुसकी सगळ गेलं आम्ही जागलो तो काळ सुखाचा जन्माला आल्याचं समाधान पण आता स्वार्थ पैसा मतलब याच्या शिवाय जगच नाही हे गाणं आमच्या लहानपणीचे तो काळ पण सुखाचा आता परत असे जगणे होणार नाही या गाण्यामुळे बालपण आठवले आणि डोळे भरून आले गेला तो काळ राहिल्या त्या आठवणी
खूपच सुंदर गीत आहे हे. आवाज सुमधुर आहे. संगीत पण खूपच सुंदर आहे. हे गाणे आम्ही लहानपणी रेडिओ किंवा लग्ना मध्ये ऐकायचो. आज ही हे गाणे ऐकले की मन अगदी तृप्त होते. मी हे गाणे कितीतरी वेळा आजही ऐकत असतो. खूपच सुंदर जुने ते सोने म्हणतात ना अगदी तसे.👌👌💐💐
आवाजातली आर्तता आणि गोडवा खूपच चित्तवेधक आणि पारंपारिक संगीत मनमोहक आहे. मला हे गीत ऐकायला खूप आवडतं. लहानपणी आमच्या गावाची आठवण करून देतं हे गीत. त्या वेळचे डोळ्यासमोर उभं राहातं हे गीत ऐकताना. साधेपणा होता समाजात.
आमच्या बालपणी हे दृश्य गावोगावी दिसायचे तेच ह्या सुंदर कर्णप्रिय,मनोवेधक,अप्रतिम गीतातून अगदी सुरेख मांडलेले आहे.रंजनाताईंच्या गोड आवाजाची जादू आजही कायम आहे.नवीन पिढीसाठी हे नवीन आहे. आता सुया,दाभण,कुंकू, फणी,गंगावणे इ.वस्तू सहजच बाजारात उपलब्ध आहेत. लोकांच्या गरजा भागविणा-या महिलेला या सुंदर लोकगीतातून साकारले असून आपल्या नवीन पिढीला जुण्या संस्कृतीची ओळख व्हायला मदत होईल. खूपच सुंदर गीत.कितीदातरी ऐकले पण मन तृप्त होत नाही, सतत ऐकावेसे वाटते.❤🎉❤
लहान असताना रेडीओवर हे गाणं लागत असे आज ते दिवस आठवले की डोळ्यासमोर बालपण येते आणि डोळ्याच्या कडा पाणावतात काय दिवस होते खरच पुन्हा बालपण यावे
होय दादा.. खरं आहे
होय खरं आहे.पुन्हा बालपण यावे असे मला सुद्धा वाटते.
त्या आठवणी आता आठवणीत राहतील आपली पिढी वेगळी होती.... गेले ते दिवस
होय सर मना तले बोलले
खूप छान
खरंच हे गाणं मी विसरलो होतो 30 -35 वर्षा अगोदर आई सोबत अजूळी हे गाणं मी गाणं आई व आजी सोबत ऐकत होतो आज फेसबुक च्या माध्यमातून हे गाणं ऐकलं. एकदम लहानपणाच्या आठवणी आठवल्या. खरंच महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. ज्यांनी कोणी हे गाणं अपलोड केले आहे त्या सर्वांचे आभार.
अप्रतिम रंजनाताई..... मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं 1980 तले हे गीत त्या काळातही भरपूर गाजलं आणि आजही गाजतंय.... आजच्या गायकांनी, गीतकारांनी आणि संगीतकारांनी या गीतातून भरपूर काही शिकावं आणि अशीच अजरामर गाणी आपल्याकडून अपेक्षित आहे... पण मला वाटत नाही अशी गाणी आज येतील म्हणून...
सप्रेम जय भीम रंजनाताई
माझ आवडत गाण
धन्यवाद तुमचे
@@sharadpatil8992 मनपूर्वक अभिनंदन
Kharach chan gane saskrutila japun
🙏💙कालकाथीत महाकवी आदरणीय प्रकाश मामा पवार यांनी लिहिलेलं छान प्रकारे हे गीत आहे 🙏💙
आमचं बालपण 1980/90खूप मजेत गेलं 👌👌🙏🙏
गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी 🥺🥺🥺
खरी गोष्ट आहे 😢
अशी लोकगीतं ही खरी महाराष्ट्राची लोक संस्कुती आहे.. धन्य झाले..
एवढं सुंदर गाणं ऐकायचं कसं राहिलं..... खूपच छान गाणं... आवाज पण किती गोड.... सांगितलं अप्रतिम... व्वा व्वा मराठी संस्कृती ला तोडच नाही....
वर्णन करण्याकरिता शब्द च नाही.
कोटी कोटी नमन!!!
या गाण्याची आणि आवाजाची जादू वेगळीच आहे. ऐकायला खूपच छान वाटतंआणि संगीतही खूपच छान आहे.
अति अति सुंदर
मी हे गान 50 वर्षा पासून आईकतोय आवाज रंजना शिंदे खानदानी आवाज आहे ❤❤❤❤❤
आजच्या पिढीला या गीताचं महत्व कदाचीत कळणार नाही कारण आता सर्व आँन लाईन वस्तू मिळतात
06/04/2024 मधील या गेल्या एक आठवड्यामधील viral गाणं कोण कोण आता पाहत आहे?🥰😇💞
मी
मी
❤❤❤❤❤
Mi
मी
खरोखर रंजना ताईच्या हया गाण्याला माझा सलाम आहे फार जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या
आमच्या लहानपणीच्या काळातील अत्यंत गाजलेल हे गीत ,या गीताला४० वर्ष होत असेल हे गीत ऐकलं की आजही लहानपण आठवते वैदू समाजाच्या महिलेवर लिहिलेले हे गीत विदर्भात या समाजाला झिंगाभोई असे सुद्धा म्हटल्या जाते, हे गीत आठवले की आजही लहानपणाचा काळ. अठ वतो आणि मागील सर्व लहानपणाच्या गोष्टी मन एकदम भारावून गेले, रंजना ताई च्या सुरेख आवाजातील हे आजही तेवढेच एका वसे वाटते पण या गीताचे मूळ कवी कोण हे आजही मला माहीत नाही, पण रंजनाताई चा आवाज मात्र आठवातो,
वैदू समज म्हजे मसान जोगी आज पन है है वावसाय करतात
गीतकार - प्रकाश पवार शहापूर जिल्हा ठाणे
अप्रतिम... यांनी कधी भेदभाव केला नाही यांनी आपल्या प्रतिभेवर मन जिकंली आजही अशी लोक गीत ऐकली की मन भरून येत आई सरस्वतीची लेक आहे. 🌹🌹🌹🌹🌹
हे गीत लहान पणी लग्न कार्यात वजवीत होते. बालपनी ची आठवण झाली राव. सुन्दर आवाज श्रीमती रंजना शिंदे ताई चा आवाज़ 👌👌वाह खुपच छान 👌🌹🙏
कमाल आहे या नवीन पिढी चीं. अचूक आणि सुंदर पेशकश आहे. अभिनंदन.
जुने तेच सोन खुप छान गीत आहे 💃🏻💐
खरोखर बोलतात ना जुनं ते सोनं हिच ती सोन्या सारखी गाणी फार छान आवाज रंजना ताई यांचं रेडिओला ऐकायचो लहान असताना आणि अजून सुद्धा जुने गाणी ऐकतो 🙏🏽🙏🏽
मी आजच प्रवासात हे गाणं ऐकलं आणि घरी आल्यावर अर्धा एक तास शोधत होतो हे गाणं एकदाच ऐकलं पण खरच खूप आवडलं❤
So lovely
अप्रतीम शब्द आणि तितक्याच सुंदर भावना,साजेसा आवाज आणि संगीत,*सांजधारा*,तो रेडीयो,त्याचे लायसन्स,तो निवांत वेळ,तो आपुलकीचा परिवार,शेजार,आळीतले सर्व लोक,किती किती अविस्मरणीय आठवणी...
येतील का ते दिवस परत.....😔😩
सर्वच शिंदे घराणं यांचे योगदान,लग्नमंडपात यांची गाणी एक माहोल बनवायची.उफ्.................
😊😊
मि सलग 16 वेळेस गाण आईकल तरी मन भरत नाही खुप छान
Khare aahe 👍
Remesh kanawadr
हो खरं आहे
खूपच छान आवाज आणि गीत खुप छाण .तीस पसतीस वर्षे पूर्वीचा काल.आठवला शालेत आसताना ,.प्रत्येक लग्नात हे गाने वाजायचे
धन्यवाद
महाराष्ट्राची गोड संस्कृती अशी कुठेच मिळणार नाही❤❤❤❤
धन्यवाद
@@sharadpatil8992धन्यवाद
Right❤
Excellent thanks
लहानपणी हे गाणं रेडिओ वर लागायचं कामगार सभा कार्यक्रम मध्ये सकाळी ११वाजता खुप छान गाणं आहे ❤
बालपणी ह्या गीताने जशी भुरळ पाडली होती अजून ती जादू कायम आहे. रंजना ताईंचा जबरदस्त मोहमयी आवाज हे गीत त्यांनी अजरामर केले.
या गाण्याचे गीतकार श्री.प्रकाश पवार
यांचे आज निधन झाले आहे...
भावपूर्ण श्रद्धांजली💐
ज्येष्ठ गीतकार प्रकाश मामा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली... 💐💐💐
आपण मला ज्येष्ठ पार्श्वगायिका रंजनाताई शिंदे यांचा ऍड्रेस मिळवून द्याल का मी भरपूर प्रयत्न केले पण त्यांची पूर्ण माहिती कोणी सांगत नाही त्यांची मुलगी सुद्धा....
त्यांना 2016 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ नागरिक कमिटी यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे....
हे होते आमच्या लहानपणीच अमृततुल्य सुमधुर संगीत खरच आम्ही भाग्यवान
पण पोपट आला आणि हे सगळं मागे पडत गेलं😢😢😢
किती ओ या आवाजात खरेपणा आणि साधेपणाची जाणीव करून देणारे गाणं. माझ्या लहानपणी हे गाणं मी ऐकायचो पण अर्थ आता कळतोय.
अशी गाणी पुन्हा होणे नाही ❤❤❤त्रिवार वंदन त्या लेखकाला आणि गायिकेला ❤❤
किती स्पष्ट आणि हृदयस्पर्शी आवाज !
धन्यवाद तुमचे
अगदी बरोबर म्हणता तुम्ही अशी स्पष्ट आवाजात कमी ऐकायला मिळतात
महाराष्ट्र तील ग्रामीण जडण घडण आसस्ल बोली भाषेत लोकप्रिय लोकगीत खुप लोकप्रिय लोकगीत आम्ही सायंकाळी शाळा सुटलीकी हे रंजना शिदे यांचे गाणे महाराष्ट्राचे लोक संगीत आणि लोकधारा हा आकाशवाणी केंद्रावर दररोज लागायचा .
धन्यवाद
👍👍👍
सकाळी अकरा वाजता कामगार सभा सादर होत त्यामध्ये अशी सुंदर गाणी ऐकत आलो
पुन्हा एकदा ओवी पाटील ने या गाण्याची आठवण करून दिली अप्रतिम ❤
M.T. PATiL
ओवी पाटील
खरचं खुप गोड आवाज आणि गाण्याची रचनाही सुंदर साधी सरळ.आजही ऐकले तरी ताजेतवाने वाटते.अशीही जादू जुन्याची कधीही न सरणारी.
th-cam.com/video/SItaCgbaNG0/w-d-xo.html
हे गाणं लिहिणारे गीतकार प्रकाश पवार यांचा अत्यंत गरिबीत मृत्यू.त्यांनी सुमारे 4000 गाणी रचली होती,अनेकजण गायक फेमस झाले पण हा अवलिया आयुष्यभर गरिबीत जगला.ते मूळचे ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील कसारा येथील राहणारे होते
0p
खुप खुप धन्यवाद तुमचे
मनाला भेदून टाकणारी अशी गाणी ऐकल्यावर बालपणीच्या आठवणी जाग्या होतात मन तृप्त होते
खरच फारच छान वाटते हे गाणे ऐकताना , लहान असतानाही हे एव्हढेच छान वाटत असे .आमची शाळेत जायची वेळ असे ,दर आठवड्याला असे गाणे ऐकण्यास मिळतं. बालपण आठवले.
होय खूपच श्रवणीय गानं आहे हे. धन्यवाद तुमचे
सहमत
फार सुंदर
असा खडा व भारदस्त आवाज ऐकताना खूपच आनंद होतो....याचबरोबर गायकाने व लेखकाने यामधे एका भटके विमुक्त समाजाचे रोजच्या जगण्यासाठी धावपळ दाखवत आहे...
कारण पूर्वी भटके विमुक्त महिला गावोगावी जाऊन अश्या पद्धतीने लोकांना आपल्या कडील साहित्य ओरडून विकत होते.....
धन्य हा समाज
अप्रतीम गीत थेट मनाला भिडणारं काय तो सुवर्ण काळ होता. नशीब समजतो मी स्वतःला . हे गीत आमचा कानावर पडली . 🙏
लग्नात हमखास लागणारी गाणी....जुन्या आठवणी 🥹🥹🥹
खरोखर.मी.लहान.होतो.तेव्हा.वान्दे./प
याठिकणी.रहायला.होतो.1972 .तेव्हा.आम्ही.ज्या.परीसरात.रहात.तेथे.
कोणाच्या.घरी.लग्नकार्य असले.कि.तेथे
अशी.जुनी.गाणी.
लाऊडस्पीकर वर
लावण्यात.येत.होती
त्यावेळी.हे.गाणे.
ऐकावयास खुप
आवडायचे
गेला आता तो जुना काळ
जन्मास येताच मोबाईल घेतो बाळ
खुप सुंदर लहानपणी ची आठवण करून दिली ह्या गीताने...👏👏🌹🌹
धन्यवाद तुमचे
Farach sundar aata mol athvto
lagnat he gane aikacho June divas aathwale Khup chaan kaal hota to
Khup chhan gavat patr yachya peti gheun shrungar sahitya vikyalaya yet asat tyachi athavan zali
@@roasted6922w)
किती ही ऐकले तरी मन भरत नाही खूप खूप आठवणी लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या परंपरा जपून त्याचा आदर करावा
आता परर्येत आपण हे गाणं ऐकत आलो. पण नविन पिढीला आता समजण्याची आत्येंत गरज आहे. आशि मनाला लागुन जाणारी गाणी खूप कमी आहेत मला हे गाणं खूप खूप आवडत ❤❤❤
त्या काळातील ठळक अस सामाजिक चित्र उभ राहत,अप्रतिम ,गीत,आवाज,संगीत सर्वच अप्रतिम
लहानपणचे गोड दिवस आठवले आशी सुन्दर गाणी ऐकुन मन तृप्त व्ह्ययचे 👌😘
होय लहानपणी मी सुद्धा अशी लोकगीते आकाशवाणी वर ऐकत असे.आता अशी गीते ऐकायला मिळत नाहीत.
असे दिवस कधीच येणार नाहीत असे माणस कधीच येणार नाहीत
apratim gane kiti god sangeet dile ahe juni athavan hote
बालपणी ..गावी सोंगिभजन असायचे...त्या काळी त्यामध्ये ऐकलेल हे गीत..त्यावेळी मी हे गाणे खूप म्हणायचो असे घरचे सांगतात...पण काळ सरला आणि आणि तसे गाणे विस्मृतीत गेले...पण आज खूप वर्षानी परत हे गाणे ऐकलं ...परत परत किती तरी वेळा ऐकले तरी मन भरत नाही...धन्य ते गीतकार, संगीतकार आणि गायक.🙏🙏
परिस्तिथी नुसार बदल होत जातो त्यावेळी ह्या वस्तूंना महत्व होते म्हणून त्यावर हे गीत लिहल गेलं आहे पण खरोखरच ते दिवस पुन्हा येणे नाही.
खुप जुन्या आठवणी खूप बर वाटल गाणी ऐकताना असा जुना काळ कधी येणार
Thanks
खूप छान बऱ्याच दिवसांनी ह्या गाण्याची अतिशय आठवण झाली
याला तोडच नाही भाऊ, सलाम
खूप खूप धन्यवाद. अगदी लहान असताना ऐकलेलं गाणं ऐकून खूप आनंद झाला
धन्यवाद
ह्या गाण्याचे शब्द काणावर पडताच लहानपणाची आठवण येते
आजच्या युगात बुडत चाललेली परंपरा मोठी खंत आहे आज एवढ्या कमेंट बघितल्या नंतर एक समाधान वाटले किंमत करणारी माणसं आज पण आपल्यात आहेत सर्वांना खूप खूप धन्यवाद
खरच वाईट वाटते आताचा काळ पाहून प्रेम जिव्हाळा आपुलकी माणुसकी सगळ गेलं आम्ही जागलो तो काळ सुखाचा जन्माला आल्याचं समाधान पण आता स्वार्थ पैसा मतलब याच्या शिवाय जगच नाही हे गाणं आमच्या लहानपणीचे तो काळ पण सुखाचा आता परत असे जगणे होणार नाही या गाण्यामुळे बालपण आठवले आणि डोळे भरून आले गेला तो काळ राहिल्या त्या आठवणी
काय सुंदर खणखणीत आवाज आहे. मस्तच❤
गाणे ऐकल्यावर मला बालपणाचे दिवस आठवले आणि डोळे पाणावले, खूप सुंदर गाणं आहे.
धन्यवाद तुमचे
अप्रतिम गाणे, दुसर्या कडव्यातले तो गोरा असो की काळा नीट ऐका एक नंबर भावना टाकल्या आहेत रंजना जी नि
Thanks
Datvn uva lik fani
मस्त आहे👌
खूपच सुंदर गीत आहे हे. आवाज सुमधुर आहे. संगीत पण खूपच सुंदर आहे. हे गाणे आम्ही लहानपणी रेडिओ किंवा लग्ना मध्ये ऐकायचो. आज ही हे गाणे ऐकले की मन अगदी तृप्त होते. मी हे गाणे कितीतरी वेळा आजही ऐकत असतो. खूपच सुंदर जुने ते सोने म्हणतात ना अगदी तसे.👌👌💐💐
खरच खुप छान गीत आहे रंजना शिंदे रंजना देशमुख सरोज सुखटणकर यासारखं जुन्या अभिनेत्री मुळें त्याकाळी पिक्चर छान व्हायचे
किती भावपूर्ण गाण गोड गायलय अप्रतीम
मनाला भेदून जातेय हे गाणं ऐकल्यावर
बालपण आठवतय
धन्यवाद
जुन्या गोड आठवणी, संध्याकाळी शाळेतून आल्यावर ही गाणी ऐकत असू👌👌
धन्यवाद तुमचे
ही लोकगीते महाराष्ट्रा ची शान आहे. सांस्कृतिक जडणं घडणं आहे. नव्या पिढीने ती टिकवून ठेवावी..
धन्यवाद
Junya athavani jagya zalya aahet.
खूप निरागस गाण आणि आवाज ऐकून मनाला शांती मिळते खरचं जुन ते सोनच आहे
अप्रतिम गाणे..खूपच लय बद्ध गाणी..
मी हे कमीत कमी 40 वेळेस ऐकले आहे
लय भारी ...... लहानपणी... तारूण्यात आणि आता निवृत्ती झुकलेल्या मनाचा ठाव घेत मन सुखावणारे माझे आवडते गीत ....
रंजना शिंदे यांच्या आवाजात मधुर गोडवा आहे मला रंजना ताईची गाणी खूप आवडतात - संजय राऊत ( चौल )
गाण्याचे गीतकार आपल्यातून आज निघून गेले भावपूर्ण श्रद्धांजली पवार काका 💐💐🙏🙏
ज्या वेळी रेडिओ हा एकच पर्याय होता...तेव्हा हे गाणे फक्त रेडिओ वरच ऐकायला मिळायचे. ब्लपणीचा काळ सुखाचा.
हे गाणं ऐकताना समोर पूर्विची संस्कृती डोळ्या समोर ऊभी राहते आणि त्या जीवनातला गोडवा परत कधीच येणार नाही.
आवाजातली आर्तता आणि गोडवा खूपच चित्तवेधक आणि पारंपारिक संगीत मनमोहक आहे. मला हे गीत ऐकायला खूप आवडतं. लहानपणी आमच्या गावाची आठवण करून देतं हे गीत. त्या वेळचे डोळ्यासमोर उभं राहातं हे गीत ऐकताना. साधेपणा होता समाजात.
हा गणा ऐकुन लहानाचे मोठे झालो माझा सगळ्यात आवडता गाणं❤❤❤❤❤
बरोबर आहे. फेसबुक वर चालू होतं
अप्रतिम स्वर... बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या...रंजनाताई चा आवाज अजरामर...
आज ही तेवढीच अविट गोडी.... कमाल होती जुनी गायकी...
अतिशय सुंदर गाणं आहे.
खुप छान आहे हे गाणं मी अधूनमधून ऐकत असतो.
खूप खूप धन्यवाद
रेडिओ वर नेहमी ऐकायला मिळायची ही गाणी,खूप आठवणी जाग्या झाल्या thanks दादा🌺
लहानपणी रेडिओ वर , ही गाणी नेहमी ऐकू यायची, गेला तो जुना काळ
खुप खुप धन्यवाद तुमचे
अप्रतिम गीत ऐकून मी बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या काय ते दिवस होते परत एकदा बालपण जगण्याची इच्छा होते.
अजरामर आहे आपली महाराष्ट्राची लोकगीते
अप्रतिम आवाज आहे गाण्याचे बोल तर मन हेलवणारे आहे
मनाला अतिशय भावणार आणि समाज
जीवनाशी नातं जोडणार हे लोकगीत नेहमी ऐकत राहिलं तरी ही कधीच कंटाळा येत नाही.
धन्यवाद तुमचे
²²
Childhood memories. Khup atvan yete tya divansanchi.
Khub sundar prastuti...
अतिशय सुंदर असे शब्दबध्द आणि संगीतबद्ध केलेले गाणे लहानपणी आम्ही रेडीओवर ऐकायचो.. बालपणीच्या गोड आठवणी
Shubhangi sawardekar ranjana tai tumhi agdi amcy kalatch gheun gelat apratim geet Ani tumcha avajahi tyavar ovee patil hine khup Sundar dance kela ahe
या आवाजात जी स्पंदने आहेत त्याला तोड नाही.
1980च्या काळात हि अशी लग्नात गानी लावली जात भोंग्यावर लांब दुरवर ऐकायला मिळत खेड्यांमध्ये हि गाणी खुप लोकांना आवडत
Majhasudha hach anubhav aahe .kuthetari lamb jagewar gani lavleli asayachi Ani Ani aamhi aikayacho .khup Chan diwas hote te
अशी अर्थपुर्ण गाणी गायली त्या रंजना शिंदे ताईनां व त्यांच्या आवाजाला खुप खुप दंडवत.
अजरामर गाणे आहे सुंदर गायले अर्थ पूर्ण .
होय,हे गाणे अजरामर आहे.
समाज जिवनाशी नात जुळनार
मनाला भावणार हे लोकगीत
ऐकल्यावर डोळे भरुन येतात
लहान पण आठवल डोळ्यात पाणीच आल..कुठे गेले ते दिवस 😢😢😢
खूपच सुंदर, 💐💐💐💐💐
खरच बालपण आठवले, अक्षरशः गहिवरलो खूप छान गीत आहे
खूप खूप धन्यवाद
खुप सुंदर
फार जून गाण आहे मला फार आवडत मी तर पूर्ण पाठ केलय ❤❤❤
महाराष्ट्र मधुकर पाठक हे संगीतकार फार मोठ आहेत पण त्यांना एवढा मान मिळत नाय
अप्रतिम गायन रंजना ताई
खूप आठवण आली लहान पनाची
हे गीत रेडिओ वर सकाळी 11 ला ऐकले
खूप छान
ह्या गीताचे गीतकार कोण ? आता ते कोणत्या परिस्थिती मध्ये जीवन जगतात ?
गीतकार श्री.प्रकाश पवार
यांचे आज निधन झाले आहे...
भावपूर्ण श्रद्धांजली💐
मनाला भुरळ घातली या गाण्याने मी शाळेत असताना नाटक सादरीकरण केला होता खूप छान जुनी आठवण
आमच्या बालपणी हे दृश्य गावोगावी दिसायचे तेच ह्या सुंदर कर्णप्रिय,मनोवेधक,अप्रतिम गीतातून अगदी सुरेख मांडलेले आहे.रंजनाताईंच्या गोड आवाजाची जादू आजही कायम आहे.नवीन पिढीसाठी हे नवीन आहे. आता सुया,दाभण,कुंकू, फणी,गंगावणे इ.वस्तू सहजच बाजारात उपलब्ध आहेत. लोकांच्या गरजा भागविणा-या महिलेला या सुंदर लोकगीतातून साकारले असून आपल्या नवीन पिढीला जुण्या संस्कृतीची ओळख व्हायला मदत होईल. खूपच सुंदर गीत.कितीदातरी ऐकले पण मन तृप्त होत नाही, सतत ऐकावेसे वाटते.❤🎉❤
अप्रतिम गाणे आवाज छानच आहे ❤
लहानपण ते लहानपण असत....पुन्हा आता ते दिवस जगता येणार नाही 😊
1985 साली आम्ही मराठी शाळेत शिजत होतो शाळा भरण्या अगोदर रेडिओवर ही गाणी ऐकायचो सुंदर दिवस होते ते आणि ही सर्व गीते
धन्यवाद