महसूल. अधिकारी. सगळे खिसा. गरम कर तात.कोर्ट आने आदेश. दिला. तरच. योग्य आहे. ज्या सर्वे नंबरून. रस्ता आहे त्या नमबरणे. रस्ता करा उगीच शेतकऱ्यावर. अन्याय. करू नका
पोलिस डिपार्टमेंट, तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत सर्वांचे खिसे गरम केलेले दिसताहेत सामान्य शेतकऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीची आकस म्हणून गचाळ राजकारण चाललंय
त्या शेतकरी ने तहसील कार्यालयावर उपोषण करावे हा अन्यायच आहे शेतकरी ला जागे बद्दल जागा नाही तर रक्कम देण्यात यावी सरपंच काही कामाचे नाही पैसे कमावण्यासाठी सरपंच झाले असतात
ह्या शेतकऱ्याची काय कहानी आहे आपल्याला माहीत नाही पण हे सरकार आल्यापासून तर शेतकऱ्याची ❤डे लागले आहेत,शेतकरी खूप किरकोळ व्यक्ती आहे इथे ह्यांनी आमदार खासदार मुखमंत्री कोणालाच सोडलं नाही ह्यांनी...😢😮😢
सरपंच यांचं बरोबर आहे आशे भिकरचोट असतात शेतकरी दुसऱ्याच्या शेतमधून ये जा करत असतात आपल्या शेतात रस्ता आला की बांधावरून रस्ता काढा असे बोलतात....... न्याय एकालाच का द्याचा तेथून मागच्या आणि पुढच्या शेतकऱ्यांना ही दिला पाहिजे..... दुसऱ्याच जाळले तर चालते पण आपले नको
रस्ता हा विकासाचा मार्ग आहे. त्याचा फायदा इतरांनाही आहे तसा शेतकऱ्याला आहे वाद करण्यापेक्षा रस्त्याला अजून एक फूट जागा जास्त दया. बाबुभाऊ योग्य निर्णय घेतला आहे
अशे शेतकरी प्रत्येक गावात आहेत आशा शेतकर्यांना शासनाने निर्बंधांघालावा जे शेतकरी आडवे येतील त्यांच्या वर शासनाने कारवाई केली पाहिजे असे सरपंच साहेब प्रत्येक गावात पाहिजे
आजच्या काळात प्रत्येक शेता साठी रस्ता पाहिजे हो ही काळाची गरज आहे आणि हे अडाणी पणा करतात काय हे सर्व जाग्यावर राहणार आहे स्वर्गात कोणीही काही घेऊन जाणार नाही
रस्त्याच्या अनंत अडचणी आहेत शासनाने कडक कारवाई दोन दिवसत निकाल देउन गावातील लोकांना विचारून सरपंच पोलिस पाटील तलाठी गिरदावर तसीलदार पोलीस सगळा ताफा एकच दिवस
सरपंच बरोबर बोलतात कारण रस्ता झाला की बिल्डिंगची रेट वाढतील. सरपंच खुश बिल्डर खुश शेतकरी. कोमात. सरपंच जोमात.😂😂
अर्र बाबुराव तूच रगील पणा करतोय...😤
सरपंचाला कोनी अधिकार दिला... रस्ता बनवण्याचा....?
निलंबन होऊ शकत
महसूल. अधिकारी. सगळे खिसा. गरम कर तात.कोर्ट आने आदेश. दिला. तरच. योग्य आहे. ज्या सर्वे नंबरून. रस्ता आहे त्या नमबरणे. रस्ता करा उगीच शेतकऱ्यावर. अन्याय. करू नका
शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये
बिल्डिंग साठी रस्ता चालू आहे ........बिल्डिंग वाल्याने सरपंच चा खिसा गरम केला
Zatya.. ky mhiti nasta tr kashala bolaycha... Gandu
आमच्या गावातील सरपंच कर्मचारीनी शेतातील रस्ते खाऊ ठेवले गरीबांना त्रास देत आहेतः
माझा पण असाच प्रॉब्लेम आहे शेजारचे रस्ताच देत नाही नारायणगाव जुन्नर रोड
हा सरपंच हुकूमशाही करतोय सत्ता आल्यावर कोणी करत य
सरपंच झाला की दादागिरी करू नये
100 माणसांना न्याय नको का.... कशाला रस्ता कोरायचा...
पोलिस डिपार्टमेंट, तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत सर्वांचे खिसे गरम केलेले दिसताहेत सामान्य शेतकऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीची आकस म्हणून गचाळ राजकारण चाललंय
मोजणी केल्यावर रस्त्या करावा. उगीच शेतकर्यावर अन्याय नको.संरपच आपल काम चांगले आहे परंतु सर्वांना विश्वासात घेऊन काम करा.
Agdi barobar
ौऔ
@@trueindian3623 AA
@@trueindian3623 are
रस्ता लगत आपले शेती आसेल.
जुने व नवीन कागदपत्र पाहून शेतकऱ्याला न्याय द्यावा कारण बिल्डिंग साठी रस्ता तयार करण्यात येत आहे का याची खात्री करावी शेतकऱ्याला न्याय द्यावा
Rajkaran aahe ethe
सर्वे नंबर चा बांद जिथून आसल तिथून रस्ता करायला पाहिजे मोजणी करून रस्ता करावा
कोर्टाचा आदेश नसताना रस्ता केला तर सगळे गोत्यात येनार मोजनी न करता रस्ता करता सर्वे नंबर कसा ठरवला हि पद्दत चुकीची आहे
सत्ता आल्यावर कोणीही आपली हुकूमशाही चालवतो ...एक शेतकरी राजा...🙏
त्या शेतकरी ने तहसील कार्यालयावर उपोषण करावे हा अन्यायच आहे शेतकरी ला जागे बद्दल जागा नाही तर रक्कम देण्यात यावी सरपंच काही कामाचे नाही पैसे कमावण्यासाठी सरपंच झाले असतात
प्रशासनाला हातासि धरुन शैतकर्यावर अन्याय
रामराज्य राहीले नाही
एक शेतकरी 100 शेतकऱ्यांवर अन्याय करतोय. सगळं कागदोपत्री चाललंय. उगाच फेक अकाउंट वरून विरोध नका करू.
Taychehi pepar bagha
भूमी अभिलेख कार्यालय कडून रस्त्यांची मोजणी करावी विनाकारण यांच्या सोबत वाद करू नये राजकारणी लोक काही पण करु शकतो शेतकऱ्या बरोबर
सरपंच खूप छान काम करत आहेत प्रत्येक जमिनीला रस्ता असतो रस्ता झालाच पाहिजे
पैशाने kharyach खोटे करत असतात.
ह्या शेतकऱ्याची काय कहानी आहे आपल्याला माहीत नाही पण हे सरकार आल्यापासून तर शेतकऱ्याची ❤डे लागले आहेत,शेतकरी खूप किरकोळ व्यक्ती आहे इथे ह्यांनी आमदार खासदार मुखमंत्री कोणालाच सोडलं नाही ह्यांनी...😢😮😢
Are saglech shetkari ahet yedya mg kay raste pan korayche ka
रस्त्या विषयी पोलिस ना काय समजते तहसीलदारांना बोलवायला पाहिजे कारण राजकारणी जास्तच शेहाने असतात.
रस्ता व्हायला पाहिजे पण सर्वे नंबर वरुन कडणे झाला तर काय हरकत आहे
Bai 20 varsh mhanty atta 20 varshe mhanty
रगीलीवर...सरपंच चालले शेतकरी नाही
रस्ता कागदोपत्री असतो.... फोटो वरुन नाही
हा सत्तेचा माज आहे म्हणजे म्हनजे पोलिसांचा वापर करून तुम्ही दमदाटी करणार
Ho
दादा गीरी शेतकरी वर चालले राजकारणी
Barobar
बरोबर शेतकरी वर अन्याय करू नये सर्व नंबर नी करावा
Shetkaryala nyay milala pahije
सरपंच दादागिरी करतोय त्या शेतकऱ्याच्या जागी मी असतो ना त्याच्या दोन काना खाली दिल्या असत्या
सरपंच यांचं बरोबर आहे आशे भिकरचोट असतात शेतकरी दुसऱ्याच्या शेतमधून ये जा करत असतात आपल्या शेतात रस्ता आला की बांधावरून रस्ता काढा असे बोलतात.......
न्याय एकालाच का द्याचा तेथून मागच्या आणि पुढच्या शेतकऱ्यांना ही दिला पाहिजे.....
दुसऱ्याच जाळले तर चालते पण आपले नको
समाजात एखाद कामं असं पण करावं लागत,बाबू भाऊ ग्रेट कामं करताय तुम्ही,खरच आपलं कार्य कव्तुस्कात पत आहे.
बरोबर
Sarpanch नलायक् ahy sarve nambar kadha rasta nalyk
बरोबर आहे साहेब तुमचं जे करताय ते .... मूर्ख असतात काही लोक रस्ता दुसऱ्याच्या तून हवा पाहिजे आणि आपल्या तून नको
स्वातंत्र्यात राहणार्या व्यक्तीला आरे कारे करुन अपमानीत करत आहेत. रस्ता काढून उस लावला त्यावेळी तुम्ही रस्ता का काडु दिला.
Sirpanch sahebana manacha mujra . sarvjanik hitache nirnay ghtyala baddal
Sarpnchane Swatachi thodi jmin Dyavi Shetkryala
100 लोकांना जर गरज असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने 500 / 500 रु त्या शेतकर्याला द्यावें आणि मिटवून टाकावे
अशा सरपंचाला सलाम जिगरबाज सरपंच
शेतकरयांनी आपल्या शेताचा नकाशा अभिलेख कडून घेऊन आपल्या शेताची खात्री करावी उगाच वाद करू नये आणि कोर्टात जाण्यापेक्षा सामंजस्य
एकच नंबर पाटे संरपच
रस्ता हा विकासाचा मार्ग आहे. त्याचा फायदा इतरांनाही आहे तसा शेतकऱ्याला आहे वाद करण्यापेक्षा रस्त्याला अजून एक फूट जागा जास्त दया. बाबुभाऊ योग्य निर्णय घेतला आहे
Shetkarayala mobadala bhetla pahije
ऊ अल
एल
आदर्श सरपंच बाबुभाऊ पाटे जय महाराष्ट्र, रस्त्याला लोक खुप आडवे जातात परिणामी अनेक लोकांची गैरसोय होते
कोर्टाचा आदेश असेल तरचं रस्ता करा
किती दिवस थांबायाच रस्ता पाहिजे
आमचा पण रस्ता आडवला आहे दोन वर्षे झाले आहेत
सतेचा गैरवापर
Barobar🤛🤛🤛
सरपंचाला इतका अधिकार कसा काय
सरपंच पद आहे त्याचा दूर उपयोग करत आहे
रस्ता लगतच शेतकरीच रस्ता होउ नए असा ओरडवतो ज्या शेतकरी ला रस्ता नसतो नुकसान भरपाई दंड भरुन रस्ता सरकार ने करावा.
भाषा कशी आहे बघा जरा😡
Ashich kam karavi lagatat ,tumhi fakt zal naka ghalu
Sanket Badhe तुला काय केळ माहितीये का. सत्य परिस्थिती येऊन बघ.
रस्ता जलाच पाहिजे रस्ता सोडून प्रतेक गट असतो माजेल शेतकरी पासून सावद रहा त्याला सोडू नका कोणी शेतकरी असो
लोकं पण शाहणी नाही माझा ऐक आनुभव आहे
सरपंच १ नंबर काम आहे तुमचं
बिल्डिंग साठी रस्ता कार्याचा आहे
शेतकऱ्यांवर अन्याय सरपंच झाले मोठी पदवी नाही मोजणी करून रस्ता
आरे रस्ता पन शेतकऱ्यालाच लागतोय
रस्ता होऊन द्यावा
आमदार की चि तयारी करा साहेब
Yecyet police bolne lagu nahi
अशे शेतकरी प्रत्येक गावात आहेत आशा शेतकर्यांना शासनाने निर्बंधांघालावा जे शेतकरी आडवे येतील त्यांच्या वर शासनाने कारवाई केली पाहिजे असे सरपंच साहेब प्रत्येक गावात पाहिजे
लोकप्रतिनिधी असावा तर असा
Black amit shaha😂
सरपंच यांचे काम योग्य आहे,जे शेतकरी रस्ता करून देत नाही,ते त्यांच्या शेतात, घरात कसे जातात,कोणाच्या ना कोणाच्या शेतातूनच जात असेल ना??
सरपंच असावा तर असा
आजच्या काळात प्रत्येक शेता साठी रस्ता पाहिजे हो ही काळाची गरज आहे आणि हे अडाणी पणा करतात काय हे सर्व जाग्यावर राहणार आहे स्वर्गात कोणीही काही घेऊन जाणार नाही
एक नंबर सरपंच❤
रस्ता झाला पाहिजे आज आपण आहे उद्या नाही पण रस्त्याचे काय सुरूपी उपयोग होतो
Tula banun dau
विघ्नहर टाईम ला माझ सांगण आहे की फक्त शूटींग घेऊन दाखवू नका खरा अन्याय कोणावर होतोय हे दाखवा
प्रश्न सुटला
सरपंच भावी आमदार
Cashemy wala policacy bapaci jamin ahi ka
रस्त्याच्या अनंत अडचणी आहेत शासनाने कडक कारवाई दोन दिवसत निकाल देउन गावातील लोकांना विचारून सरपंच पोलिस पाटील तलाठी गिरदावर तसीलदार पोलीस सगळा ताफा एकच दिवस
shatkryane theka getlay ka rasta dyaycha
Abe chutiya paise dete n govt.....
बांधाच्या बाजुन रस्ता घ्यायला पाहिजे ऊभ्या पिकातून जेसीपी घालतो ह्या भाड्याला बीलडरने खीसा भरला वाटते
आडवा आला तर खुटी घाला
Sarpanch Saheb changle Kam kartayet karu dyayla pahie
सरपंच गैरसमज पसरवले आहे
Shetkryacha agaupna aahe rao
सरपंच साहेब तुम्ही चांगलं काम करता
हा अडगा शेतकरी आहे.
रस्ता आठवणारे मुर्ख असतात मेले तरी सुधारणा र नाहीत
शेतकरी काय हवेत जातो की काय तो कोणाच्या तरी शेतातून जात असते
बाबुपाटे सरपंच एकच नंबर
बाबु भाई योग्य काम करत आहेत
Pagal
सरपंच साहेबांचा नंबर सांगा
शेतकर्याला रस्ता मिळाला पाहिजे
Shetkari bhau ch nuksan hou naye
Anyay karu naka pate saheb v
सरपंच करतात ते बरोबर आहे अतिक्रमण हाटायला पाहिजे 👍👍👍
संता आली गोरगरिबाना मारू नका
बाबु पाटे योग्य काम करतात .
सरपंच आपल काम चांगल आहे
Babu pate no1 sarpanch
दादागिरी करू नका कोणीच
रस्ता अडवणारे असेच सरळ करायला पाहिजे अभिनंदन सरपंच💐
Great work my Friend.
Dhanya..saapanch
नुसता। टा ईमपास
मोजणी करा
Great wark sarpnch saheb