Bhaskarrao pere patil latest speech | आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
- #आदर्शसरपंच#भास्कररावपेरेपाटीलभाषण#आदर्शगावपाटोदा
पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏
औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇
१) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
२) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
i) पिण्याचे R/o पाणी
ii) वापरायचे पाणी
iii) साधे पाणी
iv) गरम पाणी
पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
१०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
१२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
१३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
१४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
१५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
१६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
१७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
१८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
१९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
२०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
२१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
२२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
२३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
२४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
२५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
२६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
२७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..
follow me on-:
Instagram-:www.instagram.com
Facebook -:www.facebook.com
#भास्करपेरेपाटील
#आदर्शगावपाटोदा
#सरपंचभास्करपेरेपाटील
#भास्करपेरेपाटीलभाषण
#भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
#bhaskar_pere
#bhaskar_perepatil_village
#bhaskar_perepatil_sarpanch
#bhaskar_perepatil_speech
#bhaskarperepatilpatoda
#bhaskarraoperepatil
#adarsh_gaon_patoda
#BhaskarPerePatilLatestSpeech
#GramPanchayatPatoda
भास्करराव पेरे पाटील साहेब तुमच्या सारखा संरपच मिळालाच पाहिजे तुमच मनापासून अभिनंदन 💐💐🙏🙏👍
संत महाराज यांना मी कधी पाहिले, ऐकलं नाही पण हे आजच्या घडीचे जिवंत संत आहेत.
सरपंच
लाखात एक.
U r great sir 👏 hates off to u person like u should be in ministry level god blessed u sir
आजच्या ग्रामीण जीवनात पेरेसाहेबांसारखे लोकांची गरज आहे त्यासाठी लोकांनी पेरे साहेब ऐकला नाही पाहिजे तर तो डोक्यात घेतला पाहिजे
खूप छान
पेरेसाहेबासारखे व्यक्ती समाजासाठी आणि गावाच्या विकासासाठी यांची गरज आहे
आदर्श सरपंच 🙏
खुप छान भाशन साहेब माझ्या घरा जवळ शंभर फळाचे झाडे आहेत🌲🌳🌴
Very good 👍 sr
सरपंच व आमदार यांचे नाते नवीन पद्धतीने सांगितले वा पेरे साहेब...
पेरे साहेब कलाम साहेबां नंतर तुम्ही चं भारताचे सुपुत्र आहात!
La
बाकीचे काय दुसऱ्या देशातील आहे का मंग.... काय बोलतो तू
आदर्श घेण्यासारखा,सर्व सरपंचांना एकदा समजून द्या.
ज्या माणसाने गाव हगणदारी मुक्त केले गाव आदर्श बनवले ज्या मानसाला राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले त्या माणसाला गावातून विरोध होतो हा किती मोठा विरोधाभास आहे .हे माझ्या मनाला पटत नाही.
श्री भास्करराव पेरे पाटील.......नाम ही काफ़ी है.
अशोक लालचंद पवार खंडालकर
वैजापुर.
खर बरोबर आहें सरपंच साहेब तुमच बोलन
खूपच छान मार्गदर्शन केल सरपंच पेरे पाटील साहेब तुम्ही ,नक्कीच आपल्या या मोलाच्या मार्गदर्शनामुळे देशातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील सरपंचाच्या विचारांना चालना मिळेल
उत्तम कथन शैली
साहेब आपण खूप मोठा काम केले आहे तरी आपण खूप काही सांगून गेलात आपण अशीच मार्गदर्शन करून 50% महाराष्ट्र सुधारेल
पेरे पाटलांचे गावकरी भाग्यवान आहे....
Sarpanch no.1
खुपच सुंदर
महाराष्ट्रात एकच व्यक्ती जन्माला आला तो म्हणजे पेरे पाटील निस्वार्ती बाकी चे सरपंच 5 वर्ष नुसत येऊदे आमदार खासदार मंत्री नेते महाराष्ट्र धुऊन खाल्ला माझ म्हनण छत्रपतीचा विचार घ्या नाहीत घर. भरा विकुन खा 🙏🚩
श्री.भास्कर पेरे पाटील हे एकमेव ईमानदार राजकारणी
मुख्यमंत्री बनवा विषय संपला महाराष्ट्रातील जनता खुश होईल. पवारनी नी धडा घ्यावा
एक आदर्श सरपंच 👍👍
अहो पेरे साहेब तुम्ही सांगता ते सर्व बरोबर आहे पण ह्या पुढारी लोकांचेच जेसीबी ,पिठाची गिरणी, ट्रॅक्टर,तेलाचा घाना हे सर्व पुढारी लोकांचेच आहे त्यामुळे पुढारी लोकांचे बिझनेस कसा चालणार हे सांगा
आमच्या सरपचाचे घर 1का वर्षशात 2.मजली हा पण विषय आहे व्हरी गुड सर
आशा माणसांचीच आज गरज आहे अशीच प्रगती होवो अशी प्रार्थना जयहरी
🙏 great sir
माझं आहे मजपासी तरी मी कां अपयशी। कुठलं चांगल काम नाही, करु द्यायचं कसा काशी। मन बुध्दी विचार ठेवते गहाण प्रगती होईलच कशी। आम्हाला मानसिक गुलामी स्विकारण्याची लयी खुशी। लोकाभिमुख काम करणाऱ्याचे राहावं पाठिशी। नको खोटा सन्मान नको तामझाम नकोय शाबशी। विकास करावा आपल्या गावाचा नां होईल देशी।
असे गा वात सर प
पंच सर्व गावा त पाही जे
ग्राम पंचायत मधे दोन मंजलीची नोद कशी करायची,?
श्री भास्कर पेरे पाटील रागडा गाव सुधारक
👍
फोन नंबर टाका प्रत्येक्ष बोलायचे आहे मानतो मी साहेबांना खूप छान भाषण ऐकून मनाने काही तरी वेगळे करावे वाटते धन्यवाद
पाच
Saheb tumchya sarkha sarpanch gavala bhetayla khup nashib pahije
सरपंच असावा साहेबासारखा
Okay sar
आदर्श सरपंच प्रत्येक गावात असायला हवं संपूर्ण देशात असायला पाहिजे
aajache rajkarani beiman aahe.pere patil jindabad
तुमच्या गावात किरायाने रूम मिळते का
सरपंच असावा तर पिरेसाहेबांसारखा
Kankavlit kevha alele saheb?
एक प्रयोग झाला पाहिजेत की इथून पुढं प्रेत जाळू नका कारण आज लाकूड मुबलक,झाड तोडणं पाप आहे,प्रेत पुरा,ज्याच्याकडे शेत आहे त्यानं तिथंच पुरा,हवं तर समाधी बांधा,नंतरच्या श्राद्ध क्रिया ला महत्व असतं,
बरेच सैनिक पूर्वी युद्धात मेले की ते तिथंच पुरून टाकायचे.
गावागावात भास्करराव पेरे पाटील सारखे सरपंच पदावर बसले तर ....!
भ्रष्टाचारी कसे जगणार,मिरवणार! 😀🤣😀😂
Pere patalala gramin vikas mantri Kara
सवै खोट करतो सरपंच मग कस आङेट करनार तुमच काम खर आहे
कार्ड जाळण्याचा अधिकार आहे का दुकानदाराला
Hello
😂😂💯🙏🎂
खूप छान