रोज सकाळी तुमचे विवेचन ऐकणे हा खूप आनंददायी अनुभव असतो. ऐकलेल्या गोष्टी, पण तुम्ही केलेलं वर्णन प्रसंग जिवंत होऊन डोळ्यांसमोर उभा राहतो, आणि डोळे पाणावतात. खूप छान.
सुप्रभात!!🌸🌸 नमस्कार, सुशील जी, आजचे आपले निरूपण ऐकून मन अगदी सून्न झाले, वर्णन ऐकताना त्या वेळची परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहिली, किती क्रूरपणे मारले अभिमन्यू ला. 🙏🙏 ।। जय श्री कृष्ण ।। 🌹🙏🌹
श्री महेन्द्र गानू साहेब, महाभारता संदर्भात आपले ज्ञान उच्च आहे हे आम्ही सामान्य नागरिक नम्रपणे मान्य करतो. आपण देखील ऍनालायझर सारखं किंबहुना त्यापेक्षा सरस युट्यूबवर एखादं चॅनल सुरू करावं व महाभारताचा इतिहास आमच्या सारख्या सामान्य माणसाला सांगावे. कारण आम्ही चंद्र बघून आनंद साजरा करतो त्या चंद्रावरील डाग बघून दु:ख मानत नाही. 🙏🙏🙏
सुशीलजी, अभिमन्यू लढत असताना जेव्हा निःशस्त्र होऊन जमिनीवर पडतो तेंव्हा तो पाणी मागतो तेथे एक डबके असते ते पाणी देण्याची विनवणी करतो तेव्हा कर्ण पाणी आणतो परंतु अशा रितीने ओततो की अभिमन्यू पिऊ शकणार नाही नंतर अभिमन्यू शेवटचे श्वास घेत असताना जयद्रथ येतो तोपर्यंत अभिमन्यू निष्प्राण झाला होता तरीही जयद्रथ त्याच्या मस्तकावर लाथ मारतो हे अर्जुनाला कळते तेव्हा अर्जुन प्रतिज्ञा करतो की माझ्या निष्प्राण पुत्राच्या मस्तकावर लाथ मारणाराचा उद्या सायंकाळपर्यंत शिरच्छेद करीन अन्यथा अग्नीप्रवेश करून शरिराचा त्याग करील। आपण अतिशय सुंदर आणि अप्रतिम सादरीकरण करत आहात त्याबद्दल धन्यवाद।।
खूप सुंदर वर्णन ! पण आम्ही ऐकलं होतं जयद्रथ अभिमन्यच्या कलेवरास लाथ मारतो , त्याचा बदला घेण्यासाठी अर्जुन प्रतिज्ञा करतो. असो. बाकी एकंदरीत आपलं कथन खूप छान, भावपूर्ण, रोमहर्षक आहे. खूप छान.
माहित असेलेली कथा आपल्या तोंडून ऐकताना खूप भरून आले मनातले भाव जागे होतात ऐकताना
डोळे भरून आले खूपच हृदयद्रावक प्रसंग धन्यवाद 🙏
जय हरी माऊली आपण आमचे कीर्तनकार महाराज आहात
हा प्रसंग नेहमीच डोळ्यात पाणी आणतो 🙏🙏😌
खरं आहे
रोज सकाळी तुमचे विवेचन ऐकणे हा खूप आनंददायी अनुभव असतो.
ऐकलेल्या गोष्टी, पण तुम्ही केलेलं वर्णन प्रसंग जिवंत होऊन डोळ्यांसमोर उभा राहतो, आणि डोळे पाणावतात.
खूप छान.
तुमचे वर्णन ऐकून खरोखरच डोळ्यात पाणी आले.😢
खरय
सगळं वर्णन ऐकून खूप वाईट वाटत . खरोखर दृश उभा राहत. राम कृष्ण हरी सुशीलजी 🙏🙏🙏
अभिमन्यूची आजी द्रौपदी कशी काय ?
वर्णन ऐकून डोळ्यात पाणी आले😢
ऐकताना अंगावर काटा उभा राहिला
आणि डोळयात अश्रू आले खूपच कठीण
प्रसंग आहे
जय जय राम कृष्ण हरी
सुप्रभात!!🌸🌸
नमस्कार, सुशील जी, आजचे आपले निरूपण ऐकून मन अगदी सून्न झाले, वर्णन ऐकताना त्या वेळची परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहिली, किती क्रूरपणे मारले अभिमन्यू ला. 🙏🙏
।। जय श्री कृष्ण ।। 🌹🙏🌹
जयश्रीकृष्णा.....🎉
जय जय
जयश्रीकृष्णा.......🎉🎉
अप्रतिम विवेचन प्रत्यक्ष रणभूमीवर असल्याचे ..... धन्यवाद सुशिलजी🙏
मरावे परी किर्तीरुपी उरावे.
आपले निरुपण प्रत्यक्ष रणभूमीवरील चित्र डोळ्यांसमोर उभा असलेच भासवलात मन सुन्न करणारी घटना आहे
पांडव पुत्र अभिमन्यू व भारत पुत्र रतन टाटा दोघांचा मृत्यू ऐका सकाळी ऐकून वाईट वाटले 😢
होय
प्रसंगाचे वर्णन कसे करावे हे आपल्याकडून शिकावं "सुशील जी"
मनातले बोललात.
Jai jai ram krushn hari 🙏🙏🙏❤❤❤jai jai ram krushn hari❤❤❤❤❤
हा भाग बनवताना सुशिलजी तुम्ही खुप भाऊक झाल्यामुळे तीन वेळा तुम्ही चुकीचे नमोल्लेख केले आहेत , शक्य झाल्यास दुरुस्त करावेत 🙏🌸🙏
श्री महेन्द्र गानू साहेब, महाभारता संदर्भात आपले ज्ञान उच्च आहे हे आम्ही सामान्य नागरिक नम्रपणे मान्य करतो.
आपण देखील ऍनालायझर सारखं किंबहुना त्यापेक्षा सरस युट्यूबवर एखादं चॅनल सुरू करावं व महाभारताचा इतिहास आमच्या सारख्या सामान्य माणसाला सांगावे.
कारण आम्ही चंद्र बघून आनंद साजरा करतो त्या चंद्रावरील डाग बघून दु:ख मानत नाही.
🙏🙏🙏
खूपच छान विश्लेषण डोळे पाणावले.❤
सर गुरु द्रोनाचार्य इतके कठोर निर्णय आपल्याच शिष्या च्या मुलाला मरण्या चे कृतघ्न कार्य करतात ही गुरु पद ला लन्छणीय गोस्ट आहे .
माहीत असलेल्या गोष्टिचे जास्त विवेचन
जय महाभारत
जय श्रीकृष्णा 🌹🙏💐
😢😢😢
अशी वेळ कुणाच्याही मुलावर येवू नये आणि जयद्रथा सारखा माणूस जन्माला येवू नये माऊली
भाग २१२ ❤❤
जय जय राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
😢😢 राम कृष्ण हरी 🙏🙏
जय श्री कृष्ण
भावविवश व्हायला लावणारं कथन!😥
जय श्रीराम नमस्कार
जय योगेश्वर 🚩🚩💐💐
महाभारतातल्या तुम्ही सांगितलेल्या कित्येक गोष्टी आणि पात्रे माहीतच नव्हती.
हरी ओम् नमो नारायण 🌹🙏🏻🌹
ऐकताना मन हे लाऊन गेले कथन करणारी कला अप्रतिम धन्यवाद
Jay Shri Krishna. ❤
Very painful situation,
जय श्रीराम😊
Sushil ji tumhi खूप छान माहिती दिलीत. पण तुम्ही राजकारण सोडून इकडे कसे आलात ?
Hare Krishna
आईग😢 कसा प्रसंग एका बापावर अरेरे जरी युद्धात व प्रेमात सगळ ेक्षम्य असल तरी युदधाे नियम डावलुनच झालय हे सगळ😏😏😧
JAY SHRI RAM
सूंदर वर्णन आपण संपूर्ण महाभारत यूटूबवर सांगा
रामकृष्ण हरी माऊली ❤
राम कृष्ण हरी, डोळ्या समोर सारे होत आहे असे वाटत होते
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🎉🎉🎉
जय श्री कृष्णा 🎉❤❤
राम राम कुलकर्णी महाराज 🎉🎉🎉🎉
❤ सुंदर विश्लेषण केले आहे.
Happy prasang jevya jevha ikato tyaveli man khup vichalit hote ni dolyatun Pani yete
हे सगळं ऐकून डोळे भरून आले 😢
सुशीलजी, अभिमन्यू लढत असताना जेव्हा निःशस्त्र होऊन जमिनीवर पडतो तेंव्हा तो पाणी मागतो तेथे एक डबके असते ते पाणी देण्याची विनवणी करतो तेव्हा कर्ण पाणी आणतो परंतु अशा रितीने ओततो की अभिमन्यू पिऊ शकणार नाही नंतर अभिमन्यू शेवटचे श्वास घेत असताना जयद्रथ येतो तोपर्यंत अभिमन्यू निष्प्राण झाला होता तरीही जयद्रथ त्याच्या मस्तकावर लाथ मारतो हे अर्जुनाला कळते तेव्हा अर्जुन प्रतिज्ञा करतो की माझ्या निष्प्राण पुत्राच्या मस्तकावर लाथ मारणाराचा उद्या सायंकाळपर्यंत शिरच्छेद करीन अन्यथा अग्नीप्रवेश करून शरिराचा त्याग करील।
आपण अतिशय सुंदर आणि अप्रतिम सादरीकरण करत आहात त्याबद्दल धन्यवाद।।
🙏🙏
🙏🏻😢😢😢😢🙏🏻
राम कृष्ण हरी सुशिल जी
खूप सुंदर वर्णन ! पण आम्ही ऐकलं होतं जयद्रथ अभिमन्यच्या कलेवरास लाथ मारतो , त्याचा बदला घेण्यासाठी अर्जुन प्रतिज्ञा करतो. असो. बाकी एकंदरीत आपलं कथन खूप छान, भावपूर्ण, रोमहर्षक आहे. खूप छान.
जय श्रीकृष्ण 👃🏻🌹
रडवलय तुम्ही सुशीलजी ...
😢😢😢
Jai Shree Krishna 🚩🙏🏻
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏