हा विकृत माणूस कधीही मुख्यमंत्री आता इथून पुढे कधीच होणार नाही आणि होऊ पण नये.मुख्यमंत्री चांगला होता हे सर्वसामान्य माणसाला वाटले पाहिजे ते स्वतःला वाटून काय करायचे.
उध्दव ठाकरे अदित्य ठाकरे यांनी स्वःता हुन आपल्या पक्षाची ही आवस्था करुन घेतली खुप गर्व आहे. पक्ष संपवायला खुप मोठा हातभार संजय राऊत सुषमा अंधारे चा आहे
पवार साहेबांनी आत्मचरित्रात ‘भाजपा सेना एकमेकांपासून दूर होणे ही आमच्यासाठी आनंद वार्ता होती’ असे म्हंटले आहे.उध्दव ठाकरे आमच्या कडे आले ही आनंद वार्ता म्हंटलेले नाही.म्हणजे त्यांना ठाकरें बद्दल खरी आस्था व गरजही नाही.
भाऊ व सुशिल तुम्हाला दोघांना नमस्कार व ऐकून बरे वाटते. ऊघव ठाकरे सर्व ठिकाणी फेल ज्ञाले आहेत जो माणूस मुस्लिम लोकांना सांथ देतो तो काय कामाचा. आज मोदी सारख्या नेता मिळणे आपले भाग्य आहे. असो.
हेतू आहे ना मुख्यमंत्री होण्याचा फक्त आत्ताच्या सर्व योजना रद्द करण्यासाठी एकेक माणसाचा सूड उगवण्यासाठी,एकेक भानगडीतून स्वत:ला व मुलाला वाचवण्यासाठी ,शिवसेना पळवणाऱ्यांचा सूड उगवण्यासाठी हेच उद्देश मनात आहेत. महाराष्ट्राशी काही संबंध नाही.ए
अंधारेताई च्या उबाठा मधील प्रवेशामुळे मुळचे शिवसैनिकावर अन्याय झालाच शिवाय त्यांच्या वक्तव्यामुळे आमच्या उबाठची वाट लागली. ज्यानी शिवसेना वाढवली ते आज निष्क्रीय झालेत.
सुशील जी धन्यवाद आज भाऊंना तुम्ही sharp माईक दिला व त्यांचा आवाज अगदी स्पश्ट येतो ...हा कार्यक्रम फार छान आहे अशाच मुलाखती घेऊन आमचे प्रश्न तुम्ही आणि भाऊ छान उत्तर ऐकावयास मिळतात पुन्हा एकदा.दोघांनाही धन्यवाद
अत्युत्कृश्त विश्लेषण. आपल्या मताशी सहमत आहेच. UT मुख्यमंत्री होणे अशक्य आणि आवश्यक आहे असही मुळीच नाही. असा मुख्यमंत्री पुढचे 1000 वर्षात होणार नाहीच. *******
उद्धव ठाकरेमध्ये एकही गुण नाही की ते सर्वोच्च पदासाठी लायक नाही.कोणत्याही गोष्टीच तारतम्य ,अभ्यास नाही ,नॉलेज नाही .फक्त दुसऱ्या माणसाला कुचक बोलण ,अति द्वेष ,टोमणे युक्त वात्रट भाषाशैली , यमक जुळवून निरर्थक बोलण,सूडबुद्धी हे अवगुण मात्र जबरदस्त !
कुटंब प्रमुख की प्रथम ? हे उध्वस्त होण्यापेक्षा अदूबाळ हा CM किवा DyCM व्हावा हा उद्देश सफल करेल ते सर्व मान्य करेल हा स्वार्थी !!! तुका म्हणे त्यातल्या त्यात पदरी पडावं … त्यासाठी वाट्टेल ते 👍
माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या मेहरबानी वरती उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले हे त्यांनी विसरू नये
मला हे अजून समजलं नाही कि एखाद्या मतदान संघातुन निवडून येऊन मुख्यमंत्री किंवा मंत्री करणं हेच कळलं नाही कारण त्या मतदान संघात किती हुशार लोक राहतात हे कोणाला ही माहित नाही कोणत्या करणा साठी त्याला निवडून दिल आहे, हे माहित नाही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे पूर्ण देशाने आणि राज्य ने मतदान करायला पाहिजे
उद्धवजी ठाकरे यांचा द्वेष करून यांना काय समाधान वाटत यानाच माहित जनतेच्या न्यायालयात पण उद्धवजी पास झाले पक्ष निशाणी आमदार खासदार मंत्री सर्व पळवले तरीही उद्धवजी यांनी 9खासदार आणले जगात मोठा पक्ष भाजपा 9खासदार आले जनता खूप हुशार आहे
महाराष्ट्रात एका अतृप्त आत्म्याची भर पडली !
दोन अतृप्त आत्मे उठा आठा
😂😂
आणि शपा 😂😂@@swapnapandit478
फडणवीस मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री झाले
@@ashokjadhav6881 उद्धव ची मारून झाले हे पण महत्त्वाचं
भाऊंनी छान विश्लेषण केलं. उद्धव कदापि मुख्यमंत्री होऊ शकत नाही.आता शिंदे साहेबानाचं सलाम करावी लागणार हे नक्की....
भाऊंचे परखड विश्लेषण.. सुशील जी बरोबरची मालिका अप्रतिम... 100% 👍🏻
😅
उद्धव ठाकरेंनी खूप कमाई करून ठेवली आहे. कुठलाच राजकीय व्यक्ती ह्याविषयी बोलणार नाही . शेवटी हे राजकारण आहे.
ऊबाठा ला भरपुर खोके मिळत असत. ...
U BT UBT Senna sampava Nyacche bhau . Kulkarni Yana vedl lagaay kay. Rss bjp shivay during sanghtanahi Asli tuma kay harkat
हा विकृत माणूस कधीही मुख्यमंत्री आता इथून पुढे कधीच होणार नाही आणि होऊ पण नये.मुख्यमंत्री चांगला होता हे सर्वसामान्य माणसाला वाटले पाहिजे ते स्वतःला वाटून काय करायचे.
उध्दव ठाकरे अदित्य ठाकरे यांनी स्वःता हुन आपल्या पक्षाची ही आवस्था करुन घेतली खुप गर्व आहे. पक्ष संपवायला खुप मोठा हातभार संजय राऊत सुषमा अंधारे चा आहे
मराठी माणसा जागा हो आणि मतदानाच्या वेळी जागा रहा 🙏
पवार साहेबांनी आत्मचरित्रात ‘भाजपा सेना एकमेकांपासून दूर होणे ही आमच्यासाठी आनंद वार्ता होती’ असे म्हंटले आहे.उध्दव ठाकरे आमच्या कडे आले ही आनंद वार्ता म्हंटलेले नाही.म्हणजे त्यांना ठाकरें बद्दल खरी आस्था व गरजही नाही.
भाऊ व सुशिल तुम्हाला दोघांना नमस्कार व ऐकून बरे वाटते. ऊघव ठाकरे सर्व ठिकाणी फेल ज्ञाले आहेत जो माणूस मुस्लिम लोकांना सांथ देतो तो काय कामाचा. आज मोदी सारख्या नेता मिळणे आपले भाग्य आहे. असो.
भाऊंचे विश्लेषण खरच खूप सर्वोत्तम असते
Kunala Kami samju naka
सुशील जी मी आपले सर्व VDO आवर्जून ऐकतो आणि भाऊंबरोबर ची सिरिज फरफेक्ट - आहे . त्यामुळे ज्ञानात भर पडली🙏🙏
नरेंद्र मोदीं व देवेंद्र फडणवीस यांची बरोबरीह येण्यास ह्या जन्मी शक्य नाही
नरेंद्र मोदीं साहेब ठीक आहे पणं हा आनाजी पंत ची बरोबरी आमच्या मोदी साहेबा बरोबर नको करू मोदीजी हे विश्र्वगुरू आहे. पंतला म्हणा अमृता मामी ला आवर 😅😂🍉🍉
हेतू आहे ना मुख्यमंत्री होण्याचा फक्त आत्ताच्या सर्व योजना रद्द करण्यासाठी एकेक माणसाचा सूड उगवण्यासाठी,एकेक भानगडीतून स्वत:ला व मुलाला वाचवण्यासाठी ,शिवसेना पळवणाऱ्यांचा सूड उगवण्यासाठी हेच उद्देश मनात आहेत. महाराष्ट्राशी काही संबंध नाही.ए
@@sudhabhave4630 अगदी बरोबर लिहिले आहे सुधा ताई.
मोदींची आणि उद्धट ची तुलनाच होऊ शकत नाही
कहा राजा भोज और कहा गंगु तेली.
7 jnmat tulna honr nhi
तुलना😳🤔😝 बापरे😯🤭😯😜😇
उस्साबुद्दीन खान
हो ना ज्याला बायको सांभाळता येत नाही त्याला देश सांभाळायला देलय 😂
अंधारेताई च्या उबाठा मधील प्रवेशामुळे मुळचे शिवसैनिकावर अन्याय झालाच शिवाय त्यांच्या वक्तव्यामुळे आमच्या उबाठची वाट लागली. ज्यानी शिवसेना वाढवली ते आज निष्क्रीय झालेत.
उद्धवने फक्त सूडाचे राजकारण केले. याउलट एकनाथ शिंदेंनी संधीचे सोने केले.
bhajpa sobat gela ki sandicha sona hot nast... sandi vaat hot he nakki.. itihas tapasun paha..
@@Mivaank
डोळ्यासमोर सत्य दिसतंय अन् तुला इतिहास चाळत बसायचय...बस वडाचाटत
खुर्ची साठी अख्खा पक्ष आणि मतदारांची वाट लागली
बरोबर आहे
पदा साठी तो काय पण दिल. इतका लाचार झाला तो बापाला विसरला आहे.
आपल्या व्यसनी मुलांसाठी लाचार राहीला
उद्धव मुख्यमंत्री गृहमंत्री अर्थमंत्री या पदापासून खूप दूर गेले.
हाच्या. आहे
उद्धव ठाकरे संजय राऊत सुस्मी आंधरे यांनी महाराष्ट्राची वाट लावली
Ekdum barobar
सुशील जी धन्यवाद आज भाऊंना तुम्ही sharp माईक दिला व त्यांचा आवाज अगदी स्पश्ट येतो ...हा कार्यक्रम फार छान आहे अशाच मुलाखती घेऊन आमचे प्रश्न तुम्ही आणि भाऊ छान उत्तर ऐकावयास मिळतात पुन्हा एकदा.दोघांनाही धन्यवाद
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे उद्धव चि पण निवडणुकीला उभे रहायची इच्छा आहे का आणि असल्यास कुठून उभे राहतील?
बेहरम पाडा.
@@BhagavatMuley-xs2yp 😆😆
घरातून 😂
मोदीजी नी मुख्यमंत्री होण्यासाठी आमदार बनवले आणि
रोज रोज त्यांच्या नावाने खडे फोडत असतो ,🐓
संधी मिळाल्यावर गोळा करायला
आणि खुनशी बदला घेण्यातच
वेळ व काळ गेला.
Pudhe sufhha hech chalu rahnar he nakki. 😮😮😮😮
Sir i am watching all video of your they are very nice and good
आदित्य ठाकरेंना कसे दिशा सालीयन केसमधून वाचवायचे मनून मुख्यमंत्री करा
करेक्ट
हाच खरा मुद्दा असू शकतो
यात शंका नाही
त्यांनी संधीचा खूप गैर फायदाच घेतला. सूडबुद्धीनेच कारभार केला.
श्री भाऊ तोरसेकर यांनी अप्रतिम विश्लेषण केले आहे भाऊ तोरसेकर यांच्या मताशी सहमत धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ जय महाराष्ट्र
K
भाऊंचा अभ्यास व अंदाज परफेक्ट. ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्या बद्दल अनुभवी वक्तव्य सुंदर
उध्दव ठाकरे यापुढे काहीही झाले तरी आणि कोणत्याही कारणाने मुख्यमंत्री होणार नाही.
उद्धव ठाकरे ला जवळ सुद्धा येऊ देऊ नका मुख्यमंत्री पदाच्या हिंदुत्वाच्या धरतीवर बीजेपीला मत द्या
बीजेपी जिंदाबाद.
उद्धवसाठी मुम्यमंत्रीपद म्हणजे " आडातच नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार.
कुलकर्णी सर् शुभ सकाळ 🙏
एकदा देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घ्या ना! आम्हाला बघायला आणि ऐकायला आवडेल तुम्हा दोघांना,
भाऊंची ही मांडणी १००% खरी आहे
Usmaan Thackeray Khan The New Musalmaan Politician Of Maharashtra
सचिन वाझे हा काही लादेन नाही, वक्फ बोर्ड ला समर्थन,,, गद्दार की खुद्दार हे जनताच ठरवणार,
बेइमान व्यक्तीचा बेइमान व्यक्तीच बिमोड करते.
सुशील जी त्याच्यावर बोलून वेळ फुकट कशाला घालवता. तो संपलाय. धन्यवाद.
भाऊंचे विश्लेषण अतिशय अभ्यासपूर्ण असतात. तरी पण त्यांनी 15 मिनिंटाचे असेल तर बर होईल.
फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही... फडणवीस हा बुद्धीवान, हुषार नेता आहे....
मोठा विनोदच आहे फडनवीस म्हणजे .
Yes
😂😂😂
हा टोमणे मारण्यात एक नंबर आहे ना 😂😂😂
एक😮😢
नंबर कपटी अनजी
कुलकर्णी कुणाची तळी उचलणार
उध्दव ठाकरे याची अवस्था आता न घरका न घाट का अशी आहे.
दूरदॄष्ट्रिचा अभाव हे नाशाला कारणीभूत होते हे उत्तम उदाहरण आहे
उद्धव ठाकरें बद्दल चर्चा केली पाहिजे असे ते फार महत्त्वाचे व्यक्ती नाहीत , नाहक त्यांच्या पात्रतेत वाढ करु नका
त्यांच्या समर्थकांसाठी ते गरजेचे आहे. साहेबांची लायकी किती हे कळायला हवं.
मी जेव्हा भाऊ कडे बघत असतो तेव्हा मी काय करु शकतो हे माझं लक्षात येते आणि भाऊ म्हणजे माझाच साठी चांगले काम करत आहेत असा दावा आहे
उद्धव ठाकरे कोणत्या मतदार संघात निवडणूक लढविणार आहेत.
मातोश्री मतदारसंघ,मतदार संख्या 4
तिथे सुद्धा आता निवडुण येण्याची शक्यता नाही.
राष्ट्रीय पक्ष असलेला भा ज पा एवढे खासदार ठाकरेचे निवडुन आले या विषयावर चर्चा घ्या साहेब
नाही चर्चा करणार कारण हा भाजपचा पोपट आहे, 2-3 विडीयो बघितल्या त्यातूनच कळल.😅😂
Only thakare
साहेबांना लोकसभेत हिरवेमतं मिळाले पण विधानसभेत प्रश्नचिन्ह
म्हणजे जो काठावर पास होऊ शकत नाही तो म्हणतोय मला मॉनिटर करा.
Devendra ji is next Marathi P M in India 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय हो विजयी हो
😂😂😂स्वप्न् बग
अत्युत्कृश्त विश्लेषण. आपल्या मताशी सहमत आहेच. UT मुख्यमंत्री होणे अशक्य आणि आवश्यक आहे असही मुळीच नाही. असा मुख्यमंत्री पुढचे 1000 वर्षात होणार नाहीच. *******
उद्धव ठाकरेमध्ये एकही गुण नाही की ते सर्वोच्च पदासाठी लायक नाही.कोणत्याही गोष्टीच तारतम्य ,अभ्यास नाही ,नॉलेज नाही .फक्त दुसऱ्या माणसाला कुचक बोलण ,अति द्वेष ,टोमणे युक्त वात्रट भाषाशैली , यमक जुळवून निरर्थक बोलण,सूडबुद्धी हे अवगुण मात्र जबरदस्त !
मोदीचा काय अभ्यास आहे रे मुर्खा
कुचकामी.
भाऊनां माझा मानाचा 🚩🚩🚩🚩🚩🚩
बाळासाहेब यांच्या हिंदुत्व विचारांशी प्रतारणा करणारा CM बनू शकत नाही.
अतिशय चांगला निकाल
जय शिवराय
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।
कालची प्रभाकर सूर्यवंशी यांनी एकदमच
मार्मिक भाष्य केले
पितृपक्ष संपलाय
( काही लोकांना वाटले उध्दव ला टोमणा
मारलाय)😂😂
विश्लेष्णा वर आम्ही सहमत नाही कुठल्या तरी एका पार्टीची बाजू घेऊन भाऊ बोलत आहेत का कोरोना नसता तर समजलं असत मुख्य मंत्री
❤😊
Raj Thakre 👑 Like Button >>♥️
कुटंब प्रमुख की प्रथम ? हे उध्वस्त होण्यापेक्षा अदूबाळ हा CM किवा DyCM व्हावा हा उद्देश सफल करेल ते सर्व मान्य करेल हा स्वार्थी !!!
तुका म्हणे त्यातल्या त्यात पदरी पडावं … त्यासाठी वाट्टेल ते 👍
भाऊंच्या विश्लेषणावर "no comments.." 😬
माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या मेहरबानी वरती उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले हे त्यांनी विसरू नये
उद्धव साहेबांनी धुंदीत चुकीची पावलं उचलली आणि आता ते अशा ठिकाणी पोचेलेत जिथे त्यांची रेंज गेलेली आहे.
परतीचा मार्ग नाही हे नक्की.
भाऊ छान भू भू भू करता तुम्ही.....
उद्धव ठाकरे 10/15 जागा मिळणार.
Bhau ji & Kulkarni ji Namaskar 🙏🙏
Chhan vishleshan 👌
मला हे अजून समजलं नाही कि एखाद्या मतदान संघातुन निवडून येऊन मुख्यमंत्री किंवा मंत्री करणं हेच कळलं नाही कारण त्या मतदान संघात किती हुशार लोक राहतात हे कोणाला ही माहित नाही कोणत्या करणा साठी त्याला निवडून दिल आहे, हे माहित नाही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे पूर्ण देशाने आणि राज्य ने मतदान करायला पाहिजे
उद्धवजी ठाकरे यांचा द्वेष करून यांना काय समाधान वाटत यानाच माहित जनतेच्या न्यायालयात पण उद्धवजी पास झाले पक्ष निशाणी आमदार खासदार मंत्री सर्व पळवले तरीही उद्धवजी यांनी 9खासदार आणले जगात मोठा पक्ष भाजपा 9खासदार आले जनता खूप हुशार आहे
Jaude bhau ha Godi TH-camr ahe paid by BJP and fadanvis cha friend.😅😂
भाऊ तोरसेकर हे एक संघी विचारशील पत्रकार आहेत.
भाऊचे विश्लेषण आणि भाकीत 100% खरे आहे. Bhau you are grate !
बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.
वय जास्त झाल्यामुळे याला वेगळा चष्मा लागला फक्त बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
Only Shivsena Uddhav Thakare
Right Analysis 🎉❤
वास्तव तसेच अत्य॔त परखड असे विश्लेषण.....!!!
Only Uddhav Thackeray Saheb 🔥❤️
उबाठाला मतदान करणे म्हणजे वफ्तबोर्डला समर्थन करणे आणि आपल्या हताने आपला सर्वनाश ओढवून घेने 😅
Lakhatilएक गोष्ट, जयसियाराम
चुनाओ की बाद 2 पार्टी साफ होंगी वहा हैँ उद्धव उबाटा और अजीत पवार एनसीपी
भाऊ तोरसेकर एकच नंबर विश्लेषण, सुशीलजी खूपच छान धन्यवाद
लायकी पेक्षा आमदारांची संख्या आणि अंकगणितच फक्त काही अनपेक्षित घडवून आणू शकते.
भाऊ ग्रेट
संजय रावत चा हिसोबान वीर सावरकर चा सम्मान करणारा एक मेव मानुष राहुल गांधी हे आहे
तुम्ही असेच उद्धव ठाकरेंची निंदा करत रहा निवडणुका होईपर्यंत, अणि स्वप्नं पहा शिवसेना संपवली म्हणत.. result आल्यावर भाऊ la पण समजेल..
परत मुख्यमंत्री झाला तर परत एक, एकनाथ निर्माण होईल
यात शंका नाही,, कारण न कळत हिंदू विरोधी बोलणारा हा मामू हिंदू लोक जाणून आहेत
अप्रतिम सुशिलजी आणि भाऊ साहेब मुलाखत
Only bau
घरच्याच माणसाने खून बिनडोक केला तर त्याला vachavayal पण CM व्हायला पाहिजे!बाकीचे धंदे तर आहेतच!
देवेंद्र फडणवीस वर टीका होती तरी देवेंद्र फडणवीस एवढे शांतता
भाऊंच्या मताशी सहमत.
चला,
कुठून का येईना, त्याला पहिलं आल्याचे समाधान आहे.
ऊधव यांना मुख्यमंत्री पद सुशांत आणि दिशा सालीयन या प्रकरणातून बाहेर पडणयासाठी हवे आहे ़
बरोबर.
भाऊ हा एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्या सारखा बोलतो
Exact analysis of UBATA by our Resp bhau Torsekar.This Kalanagar SELFISH Photographer is a utter failure.Captain of Titanic passengers
❤❤❤
ग्रेट bahu
या दोघे माकडांची मकडचेष्टा मी नेहमीच ऐकतो.. लई कॉमेडी आहेत हे दोघे.. 😂😂😂
श्रीमान गणेश वसंत तोरसेकर व श्रीमान सुशिल कुलकर्णी आपणास नमस्कार
छोट्या स्वार्थासाठी जे लोक बळी पडतात याचे मोठे उदाहरण राज ठाकरे आहेत.
महायुतीचे दिवस आता भरले आहेत.आता फक्त महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार
सुपडा साफ करून टाकला उद्धव चा आता मुख्यमंत्री च काय मंत्रालयात सुद्धा जाताना पोलिस तपासणी झाल्याशिवाय सोडणार नाही.
💯💯💯
दिवसे दिवस महाराष्ट्रात भटकते तसेच अत्रुप्त आत्मांची संख्या वाढत आहे तरी मोठा आहुती यज्ञाची फार गरज वाटते आहे
आमचे उध्दव साहेब निवडणूक हारले तरी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाहीत. ❤❤
भाऊ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या पैकी एक वाटतात