चंद्रराव मोरे हे महाराजाच्या अगोदर राजे समजत होते, हे तेव्हा चूक नव्हतेच.कोणताही माणूस स्वतः ताहाचे ऐवढे मोठे पण लगेचच सोडून चाकरी करणे शक्य नव्हते. राजे नंतर महाराज झाले, तरी पण मोरे नीं साथ दिली असती तर चित्र वेगळे दिसले असते, पुढे मानाजीराव मोरेनी महाराजाना चांगली साथ दिलेली आहे.
जय शिवराय 🚩🙏 चंद्र रावांच्या चुकिमूळे आज सर्व मोरे घराण्याला दोषी ठरवून नका. आम्ही मोरे महाराजांचे मावळे आहोत.आणी महाराज आमचं श्रध्दा स्थान आहेत 🚩🙏आमची निष्ठा महाराजांच्या गादीशी आहे.🚩🙏जय भवानी जय शिवराय 🙏🚩
@@जयमहाकाल-ख3ह अरे माझा सोन्या.मी स्वतः हिंदू मराठा आहे.माज आहे मला क्षत्रिय असल्याचा . आम्हाला कोणावर जळायची गरज नाही.आणी तु हे तुझं प्रवचन दूसरीकडे कुठे दे मला नको शिकऊ.
मी वाचलं होतं ते सरदार बांदल यांच्याकडे नोकरीस होते. पावनखिंड संग्रामाच्या वेली बां दल यांनी घोडखिंडीत थांबायचे ठरले त्यावेळी बाजीप्रभू यांनी लढाईची जबाबदारी स्वतःवर घेतली त्यावेळी त्यांच्यासमवेत बांदलवाडीतील अदमासे चारशे ते पाचशे बांदल घराण्यातील शूर मावळे होते ते सर्व शहीद झाले
नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही. हे ही पहा, th-cam.com/video/7Ac1zfAq9zQ/w-d-xo.html
आम्ही मोरे.मण त्याही आधी आम्ही महाराजांचे मावळे आहोत.महाराजांच्या गादीचा इमाण बाळगतो...🙏 चंद्र रावांच्या चुकिमूळे आज सर्व मोरे घराण्याला दोशी ठरवू नका🙏🙏🙏🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय 🚩 नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही. हे ही पहा, th-cam.com/video/7Ac1zfAq9zQ/w-d-xo.html
आम्ही पूर्व परंपरा पासून राजे होतो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नंतर झाला त्यापूर्वी या जावळीला मोरे घराणे राजे होते आम्ही दौलतराव मोरे व आमचे आजोबा यशवंतराव मोरे अभिमान आहे आम्हाला मोरे असण्याचा
नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही. हे ही पहा, th-cam.com/video/7Ac1zfAq9zQ/w-d-xo.html
Chan mahiti dili bau abhiman watla maharajanche vichar amha saglya hinduna ekatra anel pan aple gaddar marathe rajkarnat chandrarao moryapramane ahet tancha bandobasta karayala hawa. Jai bhawani jai shivaji.
जय जिजाऊ जय शिवराय 🚩 नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही. हे ही पहा, th-cam.com/video/7Ac1zfAq9zQ/w-d-xo.html
te moryanche rajya hote tyana te dayche nhavte mag te gaddar ka tya veles maharajanpeksha hi mote rajya hote tyanche mag te kase kay fuktat detil ka ladai tar honarch na jinkale tyana te milale tyat gaddar kase kay more kahitarich bolat jau naka tumche rajya ase kunala dile aste ka fukat
आयुष्यभर खोटा इतिहास सांगून फुटकळ वहावा मिळवू नका. इतिहास बखर वाचा. खोट्या इतिहासात वीर घराण्यांचा इतिहास लपवू नका. याच घराण्याने पुढे मराठे शाहीची आखेरपर्यंत सेवा केली. लिंक पहा. th-cam.com/video/cBEzH-IDgxU/w-d-xo.html
मोरे ( मोर्य ) हे पिढीजात राजे होते ... अस कोणता माणूस आहे जो स्वतःची जागा दुसऱ्या कोणाला देईल .... आणि एक लक्षात ठेवा त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले नव्हते... त्यामुळे साहजिकच विरोध हा होणारच होता .... जय चंद्रराव मोरे !!!!
आयुष्यभर खोटा इतिहास सांगून फुटकळ वहावा मिळवू नका. इतिहास बखर वाचा. खोट्या इतिहासात वीर घराण्यांचा इतिहास लपवू नका. याच घराण्याने पुढे मराठे शाहीची आखेरपर्यंत सेवा केली. लिंक पहा. th-cam.com/video/cBEzH-IDgxU/w-d-xo.html
जय जिजाऊ जय शिवराय 🚩 नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही. हे ही पहा, th-cam.com/video/7Ac1zfAq9zQ/w-d-xo.html
Make video on how Peshwa become dominant, what are the. Reasons , Chatrapati are only. For name ,& whole sole power comes to Peshwa , I want know &. Maharashtra also
Main and simple reason is that, when maratha Empire was spread and became very big , then there are lot of big commanders are in aarmy, at that time Chatrapati family decentors avoided to give military training to next Chatrapati decentors , and however they was started avoidation to involve in war , Because of Relax life style, because of they was don't need to going in war because of there was lot of commanders. And ( Chatrapati was SUPERIOR) And they started to avoid to keep contact between lower commanders, they was interested in conversation with only Peshwa. However belowed commanders like Gaikwad, Scindia ( who are directly connected with Peshwa like >> Chatrapati >> Peshwa >>> commanders.) was keeping contact to Peshwa not Chatrapati. But Peshwa was giving respect of superiority to CHATRAPATI. So later PESHAWA started to manage lower commander who was actually raja of malwa, Gwalior, badoda and nagpur. And PESWHA came in pictures. I hope you understood my meaning.... CHATRAPTI was bacame like today's JUDGE of SUPREME COURT(only come in picture at the big conflict between not even ). And PESHAWA became like today's PM MODI. 🙏
जय जिजाऊ जय शिवराय 🚩 नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही. हे ही पहा, th-cam.com/video/7Ac1zfAq9zQ/w-d-xo.html
The fort was already there before shivaji maharaj but the fort that we see today was built by shivaji maharaj himself. Earlier it wasn't how it's today
रायगड किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला हे खरे आहे परंतु त्या अगोदर उंच जागाच होती नाव रायरी होते छत्रु पासून रक्सण करण्याची योग्य जागा होती तिच्यावर महाराजांनी सुंदर किल्ह्या बांधिला धन्यवाद
Mi swataha maratha aahe... Aani mi jawalun muslim cha atyachar pahila aahe.. Pan maratha samaj kiwa jo pan bahujan samaj aahe yachya dokyat brahman wad jast pasarwla aahe.. Aani as chitra ubha kel aahe k muslim aple aahet aani bramhan parke.. Aani he kaam sambhji briged sarkhya sanstha ni kel aahe.. Pan yawar uttar mla milat nahi k.. He kadhi sampnar.. Aani kadhi apan akuand hindu honar
@@psm4727 aani afjhal khan kon hota te matra tumhi wisarla.. Jya sambhaji raja na hal hal karun marale tyanna tumhi wisarla.. Dam asel tr tyanchi jaat sanga aani jirwa tyanchi
चंद्रराव मोरे हे महाराजाच्या अगोदर राजे समजत होते, हे तेव्हा चूक नव्हतेच.कोणताही माणूस स्वतः ताहाचे ऐवढे मोठे पण लगेचच सोडून चाकरी करणे शक्य नव्हते. राजे नंतर महाराज झाले, तरी पण मोरे नीं साथ दिली असती तर चित्र वेगळे दिसले असते, पुढे मानाजीराव मोरेनी महाराजाना चांगली साथ दिलेली आहे.
चुप कर गदार
Bhavki .. more cha itihas ajun nit baher ala nahi...jr more itke gaddar hote..tr amche purvaj more sainyat naste ..
मोरेंचा चुकीचा इतिहास सांगितला जातोय हे कुठ तरी थांबल पाहिजे.
0:41
😊
Myselfdr7.@@omkarmohite5721
@@Aniket_More609मोरेंचा चुकीचा इतिहास सांगतायेत,
जय शिवराय 🚩🙏 चंद्र रावांच्या चुकिमूळे आज सर्व मोरे घराण्याला दोषी ठरवून नका.
आम्ही मोरे महाराजांचे मावळे आहोत.आणी महाराज आमचं श्रध्दा स्थान आहेत 🚩🙏आमची निष्ठा महाराजांच्या गादीशी आहे.🚩🙏जय भवानी जय शिवराय 🙏🚩
barobar
मग तुम्ही ब्राम्हण समाजाला target करतात ते चालत का रे
@@जयमहाकाल-ख3ह जो कोणी स्वराज्या साठी आपल्या प्राणांची आहुती दिली.मग तो कोणत्याही समाजाचा असो यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.समजल काय रे..जय शिवराय 🙏
@@sagarmore2375 तुम्ही फक्त ब्राम्हणालाच विरोध करतात त्यांची बरोबरी नाही करु शकता ना म्हणून जळतात त्यांच्यावर तुम्ही
@@जयमहाकाल-ख3ह अरे माझा सोन्या.मी स्वतः हिंदू मराठा आहे.माज आहे मला क्षत्रिय असल्याचा . आम्हाला कोणावर जळायची गरज नाही.आणी तु हे तुझं प्रवचन दूसरीकडे कुठे दे मला नको शिकऊ.
शूर पराक्रमी बाजी प्रभू देशपांडे हे चांद्रराव यांचे सरदार होते पाहिले ,राजांनी त्यांनाच जवळीतील पराक्रम बघून जीवदान दिले आणि आपला सरदार म्हणून ठेवले।।
मी वाचलं होतं ते सरदार बांदल यांच्याकडे नोकरीस होते. पावनखिंड संग्रामाच्या वेली बां दल यांनी घोडखिंडीत थांबायचे ठरले त्यावेळी बाजीप्रभू यांनी लढाईची जबाबदारी स्वतःवर घेतली त्यावेळी त्यांच्यासमवेत बांदलवाडीतील अदमासे चारशे ते पाचशे बांदल घराण्यातील शूर मावळे होते ते सर्व शहीद झाले
🥲 मुरारबाजी देशपांडे ते! बाजीप्रभू नव्हेत 🙂
छान माहिती -चंद्राराव मोरे या पूर्ण घराण्यांची गद्यारी महाराजा विरुद्ध होती हे ह्या व्हिडीयो वरून कळते
मला नक्की माहीत आहे, महाराजांना अशी आपल्याच माणसावर कारवाई करताना देखील वेदना झाल्या असतील, जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏
नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही.
हे ही पहा,
th-cam.com/video/7Ac1zfAq9zQ/w-d-xo.html
Tumhala kas mahit
मोरे तुमचे नातलग आहेत,
हे खरे आहे का?
More tujha aaiche thokya hota kaa? Baylya Ajay
आम्ही मोरे.मण त्याही आधी आम्ही महाराजांचे मावळे आहोत.महाराजांच्या गादीचा इमाण बाळगतो...🙏 चंद्र रावांच्या चुकिमूळे आज सर्व मोरे घराण्याला दोशी ठरवू नका🙏🙏🙏🚩🚩
मानल बुवा...या इंग्रज लोकांना...दुसऱ्या देशात येत,येथील किल्ले काबीज करून नंतर पूर्ण देश काबीज करणे...खूप मोठे काम आहे...
छत्रपती शिवाजी महाराज कि जय.शिवाजी महाराज म्हणजे प्रत्यक्ष शिव अवतार आहेत. जय भवानी जय शिवाजी राजे.
आजहि असेच बरेच आपलेच हिंदू धर्नाच्या व महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या विरोधात आहेत ! बेवडी ब्रिगेड हि त्यातलीच एक ..
जय जिजाऊ जय शिवराय 🚩 नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही.
हे ही पहा,
th-cam.com/video/7Ac1zfAq9zQ/w-d-xo.html
ब्रिगेडी तर शरद पवारांनी पाळलेली हिंदुविरोधी कुत्रे
@@nikhilmore6305 nakkich .. 1 more gaddar hote mhanun Sagal more gaddar nahit.. tasech 1ka Bramhnane kahi kele mhanje sarv gaddar nahit .. brigedi hi pawaracha virus aahe
अरे, तो कृष्णाची भास्कर कुलकर्णी कोण होता,
जरा त्याच्या बद्दल जरा सांगा,
@@onlynature-ashok3659 😂
🚩अलख निरंजन। 🕉नमो आदेश।
Jay shivraay Jay maharana pratap
अतिशय सुंदर सर,शिवरायांचा पराक्रमी इतिहास अशा प्रेरणादायी व्हिडीओ मधून नवपिढीला पोहचवीत रहा.
आपले खुप खुप धन्यवाद.
जय भवानी, जय शिवाजी.
आम्ही पूर्व परंपरा पासून राजे होतो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नंतर झाला त्यापूर्वी या जावळीला मोरे घराणे राजे होते आम्ही दौलतराव मोरे व आमचे आजोबा यशवंतराव मोरे अभिमान आहे आम्हाला मोरे असण्याचा
खूपच छान.... असाच कार्य चालू असुंदे.... आपणास पुण्य लाभो..... आई जगदंबे चरणी हीच प्रार्थना..... 🙏🙏🚩🚩🚩🚩
जय शिवराय 🚩
कोई भी हो मेरे राजा ने सबको धुल चटाई chatrapati shivaji Maharaj ki jay
नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही.
हे ही पहा,
th-cam.com/video/7Ac1zfAq9zQ/w-d-xo.html
जय🚩🚩
व्हिडियो अत्यंत आवडला भाऊ.
खूप खूप धन्यवाद दादा 🙏 विडिओ लोकांपर्यंत पोहोचवा
Jai महाराष्ट्
Jay Shivray 🙏
🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
जय भवानी जय शिवराय हर हर महादेव
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻
🚩 जय शिवराय 🚩
जय भवानी जय शिवाजी महाराज
खुप छान वर्णन
जय शिवराय
खूप छान माहिती दिली आहे 🙏 जय भवानी 🚩जय शिवराय 🚩🚩🙏🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद दादासाहेब🚩🚩🚩🙏🙏🙏
🙏धन्यवाद दादा
Jay bhavani, Jay shivaji🙏🙏🚩🚩
Ek khoop "Stutya" prayatna!! Asha khoop Aitihasik ghatana aahet!
Ashsch prakare jaroor
mandat raha!!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज की जय 💓❤️🙏❤️💓
जय
सुंदर
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
सर मी इतिहासाबद्दल अनेक व्हिडिओ बघीतले पण तुमच्या व्हिडिओ नी माझी इतिहासाविषयी आवडत निर्माण केल्याबद्दल सर मी तुमचा आभार आहे.
खूप खूप धन्यवाद दादा आपल्या प्रतिक्रियेबद्दल. माझ्या उद्देशात सफल झाल्याची भावना येते मला
बहुत अच्छी जानकारी, धन्यवाद ।
Chhatrapati Shivaji maharaj
Jay Bhawani Jay Shivaji 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
खूप छान माहिती.
Jabardast , great I proud u sir from america.
Chan mahiti dili bau abhiman watla maharajanche vichar amha saglya hinduna ekatra anel pan aple gaddar marathe rajkarnat chandrarao moryapramane ahet tancha bandobasta karayala hawa. Jai bhawani jai shivaji.
जय जिजाऊ जय शिवराय 🚩 नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही.
हे ही पहा,
th-cam.com/video/7Ac1zfAq9zQ/w-d-xo.html
te moryanche rajya hote tyana te dayche nhavte mag te gaddar ka tya veles maharajanpeksha hi mote rajya hote tyanche mag te kase kay fuktat detil ka ladai tar honarch na jinkale tyana te milale tyat gaddar kase kay more kahitarich bolat jau naka tumche rajya ase kunala dile aste ka fukat
Jay Shivaji
Very nice information Jay🙏 Shivaji maharaj
SHIVAJI MAHARAJ IS GREAT, JAI BHAVANI, JAI SHIVAJI, JAI MAHARASTRA, THANK YOU
Kaka Maharajanchi hi alankarik bhasha konti hoti agdi kavyatmak ahe tyachyavar video banvun sangal kaa?🙏🏻
Jay Shivaji Jay Bhavani
Beautiful narration!
मुरारबाजी देशपांडे हे सुध्दा चंद्रराव मोरे यांचे सेवक होते ते सुध्दा पुन्हा छत्रपती शिवाजीमहाराज यांना येऊन मिळाले
Kya baat hai jabardast sir
Jay Bhavani .
छान
Khoop...Sundar.....
Very good
छान माहिती !
Akadam chhan
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻
JAY SHIV RAI
Jay shivray❤
Jai Shivaji Maharaj
एकच नंबर श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवाजी
Aamchya gavatil more pn asech ahe.
जिजाऊ सुताचा जगुया आदर्श 🙏🚩
🙏🏼🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏼👑👑 Maharaj 🙏🏼
Mast
Very nice video 👍👍
Khup chaan
धन्यवाद
आयुष्यभर खोटा इतिहास सांगून फुटकळ वहावा मिळवू नका. इतिहास बखर वाचा. खोट्या इतिहासात वीर घराण्यांचा इतिहास लपवू नका. याच घराण्याने पुढे मराठे शाहीची आखेरपर्यंत सेवा केली. लिंक पहा.
th-cam.com/video/cBEzH-IDgxU/w-d-xo.html
🙏🙏👍👍💐💐
अपुरी माहिती आहे तुमची
🙏🙏🙏🙏
Raje Chandrao MORE
विशेष माहिती
🙏🙏🙏🙏🙏
Good sir
धन्यवाद
Raigad is the kingdom of freedom
मस्त वर्णन
Raised is the kingdom of freedom
मोरे ( मोर्य ) हे पिढीजात राजे होते ...
अस कोणता माणूस आहे जो स्वतःची जागा दुसऱ्या कोणाला देईल .... आणि एक लक्षात ठेवा त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले नव्हते... त्यामुळे साहजिकच विरोध हा होणारच होता ....
जय चंद्रराव मोरे !!!!
हो समजतय पण आम्ही शिळीमकर ज्यांची लेक मोरेंना सून म्हणून दिली होती आम्ही विचार स्वराज्याचा केला मोरे आमचे पण नातेवाईक होते 👍
🙏⛳🦁☘️❣️
Nice👍
Thanks
👌
Right 👍
१ नंबर
आयुष्यभर खोटा इतिहास सांगून फुटकळ वहावा मिळवू नका. इतिहास बखर वाचा. खोट्या इतिहासात वीर घराण्यांचा इतिहास लपवू नका. याच घराण्याने पुढे मराठे शाहीची आखेरपर्यंत सेवा केली. लिंक पहा.
th-cam.com/video/cBEzH-IDgxU/w-d-xo.html
जय जिजाऊ जय शिवराय 🚩 नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही.
हे ही पहा,
th-cam.com/video/7Ac1zfAq9zQ/w-d-xo.html
व्हिडिओ आवडला पण मोरे सरदार यांचा एकेरी उल्लेख नाही आवडला
काही तरी भान असू द्या
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Far Chan mahiti dile
job aur family ke security hogi tabhi to mentally aur physically strong rahenge
Unique
Make video on how Peshwa become dominant, what are the. Reasons , Chatrapati are only. For name ,& whole sole power comes to Peshwa , I want know &. Maharashtra also
Main and simple reason is that, when maratha Empire was spread and became very big , then there are lot of big commanders are in aarmy, at that time Chatrapati family decentors avoided to give military training to next Chatrapati decentors , and however they was started avoidation to involve in war , Because of Relax life style, because of they was don't need to going in war because of there was lot of commanders. And ( Chatrapati was SUPERIOR)
And they started to avoid to keep contact between lower commanders,
they was interested in conversation with only Peshwa.
However belowed commanders like Gaikwad, Scindia ( who are directly connected with Peshwa like >> Chatrapati >> Peshwa >>> commanders.) was keeping contact to Peshwa not Chatrapati.
But Peshwa was giving respect of superiority to CHATRAPATI.
So later PESHAWA started to manage lower commander who was actually raja of malwa, Gwalior, badoda and nagpur.
And PESWHA came in pictures.
I hope you understood my meaning....
CHATRAPTI was bacame like today's JUDGE of SUPREME COURT(only come in picture at the big conflict between not even ).
And PESHAWA became like today's PM MODI.
🙏
जय जिजाऊ जय शिवराय 🚩 नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही.
हे ही पहा,
th-cam.com/video/7Ac1zfAq9zQ/w-d-xo.html
Because Shahu was imprisoned for 18 years and when he returned, he didn’t know anything about his region. That’s how Peshwa became powerful
But who built this massive fort Raigad.? Plz give answer. Jai Maharashtra!
The fort was already there before shivaji maharaj but the fort that we see today was built by shivaji maharaj himself. Earlier it wasn't how it's today
@@Maharashtrahistory lile the video. good info... good for my study :) #JaiShivaji #JaiMaharashtra
Gaddar
👌👌🚩🚩🚩🚩👌👌
Shilimkar gharane is important please nav ghya tumhi amchi history ka lapwata ahat
🚩🚩🚩🚩🚩🚩
शंतनु मोघे बेस्ट
जावळी चे चंदराव मोरे.
Dada he tr jyotyaji ahet na
प्रतापगड हा मोरे यांचा होता
Manaji More var pan thodi study Kara and sanga ..
नक्कीच सांगू
Apan 'Chaakan' asa ullekh kelay te nemk kont Chaakan ahe????
No comment.
रायगड किल्ला तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला होता
रायगड किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला हे खरे आहे परंतु त्या अगोदर उंच जागाच होती नाव रायरी होते छत्रु पासून रक्सण करण्याची योग्य जागा होती तिच्यावर महाराजांनी सुंदर किल्ह्या बांधिला धन्यवाद
Brahmana dosh dena soppa ahe pan Chatrapati Shivaji Maharajana brahmana peksha Maratha samajanech jasta tras dilay he tumhi nakaru shakat nahit.
Ha khar aahe.. Pan jatitwadi aani muslim dharjin jhalelya maratha samjala kon sangnar..
Mi swataha maratha aahe... Aani mi jawalun muslim cha atyachar pahila aahe.. Pan maratha samaj kiwa jo pan bahujan samaj aahe yachya dokyat brahman wad jast pasarwla aahe.. Aani as chitra ubha kel aahe k muslim aple aahet aani bramhan parke.. Aani he kaam sambhji briged sarkhya sanstha ni kel aahe.. Pan yawar uttar mla milat nahi k.. He kadhi sampnar.. Aani kadhi apan akuand hindu honar
अफजल खान चा कोथळा काढल्या नंतर एक ब्राम्हण वकील खानाचा त्याने शिवाजी महाराज वर तलवारी ने वार केले हे विसरू नका
@@psm4727 aani afjhal khan kon hota te matra tumhi wisarla.. Jya sambhaji raja na hal hal karun marale tyanna tumhi wisarla.. Dam asel tr tyanchi jaat sanga aani jirwa tyanchi
@@psm4727 ahe Tikde afzhal khana Kade ek Brahman hota... pan ithe Ashtpradhan madala madye 7 Brahman hote. Chatrapti ni rajya karbhar ha konchya hatat dila.. Brahman hote mhanun konavar aanyay zhale nahit... maharajanchya pratek yudha madhye yukti Brahman ani Shakti Marathyachi hoti...
Tumhi brigedi udya bolal Afzal khan changla hota bichra... mharajna Kay garaj hoti tyla maraychi....
Raigad tr maharaja hiroji indorkarani dil hot banun
अखेर महाराजांपुढे चंद्रराव मोरे संपलाच...विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतात ते हेच
पाटिल देशमुख मराठा फितूरच
आजही वर्णव्यवस्था हिंदुत्व शंखनाद रामराज्य चा हुंकार भरतात
ये लायकित रहा मराठ्यांची ताकद तुला माहित नाही असे दिसतंय
B.A.S.Y la abhyas ahe chhatrapati shivaji maharaj
Saheb chukat asel tar maaf kara...... rayri cha killa punya jawal aahe jithe maharajani rayreshwarachi shapath ghetli, tyache naav RAAJGADH, Aani rajdhani mhanje RAIGADH jo mahad la aahe,
स्वराज्याची शपथ जिथे घेतली तो रोहिडेश्वर. रोहिडा किल्ला. रायगडाचे पूर्वीचे नाव रायरी होते. राजगड वेगळा, रोहिडा वेगळा आणि रायगड वेगळा.