Why Small Businesses Of Common Man Fails ? | Marathi Motivational Speech
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2024
- Namaskar Mandali,
He left the job in the company and started his own business. But the reason for which he left the job is not getting enough money. Since the business is small, the business is not working. Why is this happening? Is the common man's business getting overwhelmed by the math of big companies? Let's see in this video...
Let us know what you think about it in the comment box.
Watch this episode till the end...!
Speaker from the public: Santosh Pandit
New Kidebaj T-Shirt
kidebaj.com/
Sahyadri T-Shirt
kidebaj.com/products/sahyadri...
Karma T-Shirt
kidebaj.com/products/karma-bl...
If you want to involve in this Vaicharik Movement contact us by filling the form below:
forms.gle/GCo7LBLD1Nrjm9HU9
-------------------------------------------------------------------------------
Become a member of the Vaicharik Kida
TH-cam
/ vaicharikkida
Facebook
/ vaicharikkida
Instagram
/ vaicharikkida
Twitter
/ vaicharikkida
--------------------------------------------------------------------------------
0:00 - Introduction
1:39 - Not running a business
2:42 - Corporate companies
4:01 - Corporate companies and government
5:22 - Don't start a business with motivation
7:04 - Corporate companies and Fund
7:58 - Zomato and Swiggy
8:52 - You won't succeed
9:30 - BJP and Congress
10:35 - Wasted money
14:08 - Banks appear for a loan
15:57 - Money blown in the bar
--------------------------------------------------------------------------------
Camera: Rahul Patil
Editing: Omkar Chavan
Direction: Suraj Khatavkar
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
#vaicharikkida #struggle #job #business #confidence #socialmedia #viral #viralvideo #motivation #happiness #feelings #expectation #vaicharikkida #inspiration #reality #motivation #business #businessideas #viral #swiggy #zomato #business #startup #startupbusiness #politics #politicnews #corporate #hotels #youth #covid19 #younggeneration
आपण व्यक्त केलेल्या मताशी मी खरंच मनापासून सहमत आहे सर मारवाडी आणि गुजराती समाज जसा एकमेकाला साहाय्य करतो तस आत्ता आपल्या मराठी लोकांनी केलं पाहिजे
त्या लायकीचे लोक नहीं आपले
नुसते भपारे मारून लबाडी करायची
Ppppppppppppppppppppppppppppppp0ppppppppp00ppp0ppppppppppppp00p0pppp0pp0000ppppppppp0p0ppppp0ppppp00pppppppppppppppppppppp0pp
मराठी सहकार उद्योग संघटना उभारणे हाच यावर एकमेव पर्याय आहे
तुमच्या मनात किती मराठी लोकांचे व्यवसायात खरीदी किंव्हा सहकार्य केले?
आपल्या मराठी माणसांकडे खेकडा पद्धत आहे.. 💯
खरच खोल मनातील शुद्ध अंतःकरणांने खरे शब्द बोलताय सर माझा आपल्याला लाख मोलाचा सलाम
0
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
Right
Sir mi d.ed complete kelela aahe.job nai milala manun mi Kolhapur la yevun watchman kaam karat majha jivan chalavat hoto.khar mala mait hota ki mala kahi karun self business karaich hota mala bankvale loan dile nai.tarihi mi kahi karun ek puncture shop start kelo.mi rent bharun khub harassment jhala hota.nantar mi itr te baraila start kelo sir.aj majha kade 4year itr complete bharlai.majha civil khub strong aahe.khar mala kutle hi bank loan det nahi.mi khub tension madi aahe sir.
Motilal Oswal Chor Company 🤣
एकदम सत्य परिस्थिती मांडली सर तुम्ही. या विचारांची आज जनतेला गरज आहे
सर.आपण जो काय विचार सर्व साधारण,माणसा पर्यंत पोहचायला
मदत करून समाजात, जागरुकता.निर्माण करीत आहात सलाम तुमच्या विचारांना
Salute sir ❤️ अगदी बरोबर बोललात मी पण सद्या lockdown मुळे या सर्व prblm face करतोय आपण व्यवसाय करण्यासाठी सक्षम आहोत पण या lockdown madhe shop च्या rent मुळे खूप अडचणीत आलो पण खचलो नाही तुमचा पहिला व्हिडीओ पहिला तो अजून मी save करून ठेवला आहे त्यावर हा व्हिडीओ आला खूप छान आपण जमवलेला धंदा अगदी आपण दुसऱ्याला आयता देईन या भीती मुळे मी आपलं शॉप सोडलं नाही आहे त्या परिस्थिती चालू ठेवला आहे thank you sir ❤️❤️🙏🏻🙏🏻
Khup khup bharpur shikyla bhetla....best one on your channel
सॅलूट
Awesome 👍
Konta business karaycha, Kasa karaycha he kashe tharvayche?
@@shubham_M7777 go with trend
th-cam.com/users/shortsNp2LJX-byUM?feature=share
वास्तविकता काय असते ते आपल्यकडून सर्वांनी शिकावी 🙏 खूप छान काम करत आहात आपण 👍
सर्वात अगदी योग्य मार्गदर्शन दिले. साहेब
सत्य आहे. दोन हात वर करायची ताकत मंगटात असायला लागते.
साहेब फार छान माहिती आणि वस्तूथिती आपण आमच्यासमोर मांडली आहे 💐👍असे डोळ्यात अंजन घालणारे विचार सांगणारे सध्या समाजात कुणीही नाही
आतापर्यंत च ऐकलेले रोख ठोक विचार... 🙏👍
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
अगदी सत्य परिस्थिती आहे सर आपण आपले अगदी परखड विचार मांडलेत सर्व सामान्यांचा विचार कोणीच करत नाही याबाबत सर्वांनी एकत्र येऊन लढ़ले पाहिजे.
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
आज आशी विचार शारणीची गरज आहे.खरी समाज सेवा ही आहे. करोडोत एक.आशी माणसे असतात.
सर..... राज ठाकरेंनी हा हा विषय मांडला आहे...
पण लोकांना योग्य नेता समजतच नाही .... की आपल्या महाराष्ट्राच्या भवितव्या साठी तेच योग्य नेता आहेत......
एकदम बरोबर बोललात सर तुमच्यासारख्यांची नव तरुणांना गरज आहे जी आपलं सगळं गहाण ठेवून कर्ज घेतात
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
नोकरीं मिळवण्या साठी 1 जागेला 10 जण लाईन लावून उभे आहेत .. उरलेल्या 9 जणांनी काय करायचे ..??
सत्य परिस्थितीवर बोललात सर👌👌🙏🙏
आरेच्या
माणुस थोड बोलला पण नाद बोलला...
धन्यवाद वैचारिक किडा....
100% agreed, या बाबत कोणीच काही बोलतही नाहि आणी काही करत ही नाहि👍
मनातून बोलले सर तुम्ही 💙 युवकांना तुमचे विचार आत्मसात केले पाहिजे
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
कुंपनच शेत खातं आहे विषय संपला याच्यावर विलाज नाही
@@sameerkhan-vl2ykबर
धन्यवाद सर, माझ्या मनातल बोलले sir, वैचारिक किड्यांची ही आभार.
जो घरचा पैसा घेऊन किंवा व्याजाने पैसे घेऊन व्यापार करतो तो यशस्वी होत नाही जो ० तून व्यवसाय सुरू करतो तोच यशस्वी होतो हे आजचे कॉर्पोरेट ते का ल चे आपल्या सारखेच गरीब होते...त्यांनी बाजारात विश्वास संपादन केला...म्हणून ते आजचे कॉर्पोरेट आहेत व्यावसायिक १ दिवसात तयार होत नाही...त्याला फार झटावे लागते....नंतर त्याचा ब्रँड तयार होतो...असा पण विचार ठेवा...हे आजचे अंबानी काळ चे पेट्रोल पंप वर काम गार
होते...मी एक मराठी माणूस उत्तम व्यावसायिक
आहे.
मनापासून खरी वास्तविकता मांडली पंडित साहेब .
सर खरच लढा उभारण्याची गरजच आहे आजघडीला आम्ही आपल्यासोबत आहोत.
बिझनेस चालु करायला घरचे support नाही करत नोकरीच कर रे बाबा अस सांगतात.
काय करणार आता इथे घरचेच support करत नाही 😥
त्यात भर म्हणजे भाऊकी मध्ये काड्या करणारे
सामान्य माणूस थकला आहे आता 🙏
Nehmi ekach te....dusryana job bhetat nahit Tula bhetliye nashibane tar kar....bas ithech middle class sampto
@@angadchopade5249 bindast kara gharchch naka aiku......gharch bhitu mule support mule m nokri karto mala business dokyt aslymule zop lagt nahi ata....ani ya velt risk ghaychi nahi ghaychi kalat nhiy
Gharacha support bhetla thik nahi bhetla tr swatachya himtivr kay na kahi karu mala evadha confidence ahe ki tumhi true effort kela tr kalata tari aapla potential kay ahe te nahi kay kela tr tasach kujun marnar tya peksha true effort Lavayach success bhetel nahi bhetel pn experience 👌milnar ani experience market madhe vikat milat nahi. Mi hi tya phase madhun jaat ahe 😊
@@somnathgheware1132 mi pn chalu kelay,gharchyanna n sangta,pahu kay hotay, start la tar loss aahech😔 hoping for best😍
मोटरसायकल ऑइल सविस पंपा.टाक
सर तुम्हाला मनापासून धन्यवाद खूप पुण्याई चे काम करत आहात तुमच्या सर्व टीम ला मानाचा सलाम खूप छान काम करत आहात तुम्ही तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
एकदम बरोबर, खरं आहे सर आणि तुम्ही जे सांगितले आहे ती सत्य परिस्थिती आहे.
अतिशय अभ्यासू परखड विश्लेषण केलं आहे आतच्या स्टार्ट अप च ,आणि परिस्थितीच .धन्य वाद ईश्वर सर्वांचं भलं करो, कल्याण करो.
Great...Excellent...ऐवढे स्पष्ट व्यक्तीमत्व आजपर्यंत पाहीलो नाही....खुप सुंदर मार्गदर्शन..धन्यवाद सर....
Completely Agree with you...
You are absolutely correct...
Sir salute to you dare to talk...
You are doing great job... we all youths are with you..
खुप मोलाची माहीती दिली सर. धनयवाद.
अगदी बरोबर आहे सर असे विषय कोणीही बोलत नाही. आज काल ही भारतातील रियालिटी आहे सामान्य माणसाला व्यवसाय करणे आजकाल फार अवघड झालेला आहे. व्यवसाय केला तरी तो सक्सेस होईलच याची कोणतीही शास्वती राहिलेली नाही यात फक्त मोठे लोक मोठी होत चालली आहेत आणि सामान्य माणसंही अतिसामान्य होत चालले आहे यावरती कोणताही राजकारणी माणूस बोलायला तयार नाही त्यांना फक्त आपले राजकारण महत्त्वाचे आहे लोकांशी काही देणंघेणं नाही.
th-cam.com/users/shortsNp2LJX-byUM?feature=share
Right😍 experiencing the loss😔
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
एकदम मस्त सांगितलं सर पण सामान्य माणूस जर त्याच्या औकतीत ला धंदा करू लागला तर किमान घर चालेल एवढच कमवू शकतो. ह्या मता चा मी पण आहे तरी पण आपल्या कडे पोरांनी काही ना काही छोटा का होइना व्यवसाय केलाच पाहिजे. हे पण तेवढंच खर आहे.
बरोबर बोललात दादा .
Brobar ahe Mitra problem aahet mag ky dhanda kraycha nahich ka
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
सर अगदी सत्य परिस्थिती मांडलीय मनापासून धन्यवाद आणि तुमच्या कामाला शुभेच्छा
असाच व्हिडिओ बनवा सर खूप छान बनवला आहे सर्वसामान्यांसाठी खूप छान माहिती देतात सलाम आपल्या माहितीबद्दल
भडास काढायला आणि आयकायला व्हिडिओ छान आहे ,पण, जे सर नी सांगितलं आहे ते तर सगळ्यांनाच माहीत आहे, corporate वाले जेव्हा कोणती company public Ltd करतात तेव्हा आपल्याला जबरदस्ती नाही करत त्याचे stocks vikat घ्यायला, त्याचे results आणि व्यवसायाची माहिती पाहूनच आपण घेतो , वडापाव चा धंदा करणे आणि steel company चालवणे ह्यात जमीन आसमान एवढा फरक आहे. तुम्ही compare तरी कसे करून शकता. धंदा साधा सोपा जो आपण पाहून आहे असा करा १००₹ आहे तर ६० रुपयात सुरू करता येईल असा ४० जवळ ठेवा कामात येईल, अनुभव आल्यावर पैसा नसतो हा नियम आहे. बोलायला आणि सांगायला अजून भरपूर काही आहे..
बरोबर
100% reality sir... Salute you sir...for rise this issue politely...I already suffering this situation 😥😔
th-cam.com/users/shortsNp2LJX-byUM?feature=share
Upay kay
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
Motilal Oswal Chor Company 😭
खरचं आपल्या वक्तव्याचा मला अभिमान आहे.
साहेब तुमचे विचार खूप चांगले आहेत. त्यातून जीवन जगण्याची एक कला मी शिकलो. पण साहेब आता तुम्ही बोलताना नालायक राजकारणी लोक.हे वाक्य वैयक्तीक मला नाही आवडले. तुम्ही बोला त ते. बाकी तुमचे विचार आणि ज्ञान खूप चांगले साहेब. धन्यवाद
Tumhi rajkaranat asal tyamule nahi avadale te vakya baki sarvsamanya lokana avadate tyanch te vakya
Lockdown मुळे माझ्या वडिलांचा सुद्धा business चालत नव्हता ..कर्ज खूप होते.. वडील covid मुळे गेले.. आम्ही घर आणि जमीन विकून कर्ज फेडले..आता आमच्या कडे फक्त तो business राहिला आहे. साहेब मी तुमच्या सोबत आहे.
आजची चालू परिस्थिती आहे ही, सामान्य माणसाच्या समस्या आहेत या.. या राजकारणी माणसाना सामान्य माणसानचे काहीही देन-घेण नाही. हे सत्य आहे.. खुप छान मार्गदर्शन सर.. धन्यवाद!
अगदी बरोबर, म्हणणे आहे तुमचं, माझ्या सारख्या छोटे व्यवासाय करणाऱ्या ना सुध्दा अश्याच प्रकारचे समस्या आहेत.
खरंच सुपर यार सर,तुमच्या विडिओ पाहुण 100% टक्के डोक्यात प्रकाश पडला,लय भारी मोटेवेशन👌💐
आगदी सत्य परिस्थीती व्यक्त केली सर तुमी
खूप महत्वाचं आणि सत्य परिस्थिती सांगितली साहेब तुम्ही
अगदी उत्कृष्ट मांडणी...👌👌👌
Jabardast vichar pradarshan.. Thank You Sir.
Thanks sir आपण लोकांना वाचल्या बद्दल आपण बोलता आहात आज हे सत्य 100%आहे
सर लोक आडचनी कशे येतात आणि समाज लोकाची पिळवणूक कसे करतात य विषय वर तूम्ही सुंदर विचार मांडले धन्यवाद 👌👌👌👌
जय हिंद सर
खूप छान कार्य चालू आहे आपल.
Ekdum spashta vichar! agdi barobar vivechan kela.
आपण व्यक्त केलेल्या मताशी मी खरंच मनापासून सहमत आहे सर... काही वेळा मनात विचार येतात कि खरंच आज व्यवसायात खूप जास्त प्रमाणात compitotion वाढलं आणि margin काहीच नाही तरीही आपले व्यवसाय वाचविण्याची धावपळ आहे साहेब..
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
Yes sir
100% बरोबर अहे साहेब, मी तुमच्या बरोबर आहे.मा सर्वोच्च न्यायालयात जायलाच हवं. कोणत्याही परिस्थीतीत मी तुमच्या बरोबर आहे.
ठीक आहे आहे समजा सर्वोच्च न्यायालयात गेले तर फक्त तारीख पे तारीख विषय संपला
सर तुमची रोखठोक बोलण्याची पद्धत आवडली मला कारण मला पण रोखठोक बोलण्याची सवय आहे. सर तुमचे व्हिडिओ असेच आमच्या पर्यंत येऊ द्या.
एक नंबर खूप महत्वाचा विषय आहे
काय जबरदस्त माणूस आहे राव 👌👌👌
एक एक शब्द खरा, खरच लॉक डाऊन मध्ये आर्थिक दृष्ट्या संपलेल्या माणसाचा कोणीही वाली नाही.
सर हॅट्स ऑफ to u... एकदम कडक....पटलं तुमचं सर...प्रत्येक शब्दन शब्द अगदी खराय....👍😊👌
Hats off Sir....Great Talking....tumhi maj ajun mat ahe ki tumhi tarunana Udyog vishayi changl marg darshan karav ki nakki kontya field mdhy tumhi udyog kela phje..karan ase khup tarun ahet je Confused ahet ki nkki kay karav..tr tyavar tumhi mahiti dilat tar khup Abhari..Tumchi bolnyachi shaily khup bharii ahe..Me sobat ahe tumchya..thank you sir
Agreed!One of the greatest interview ever seen,on top of that your proposal to get together to file a petition in Supreme court against all these small scale business related concerns are very much appreciated...Thanks
M ready to join and share my contribution
I m also with you sir
शोधयंत्र शोधयंत्र शोधयंश
नं
ं
ंन
औ
औ0
रहता रहता ओन रहता ओन
रहता ओन मरहम औरतों शो सोडला सोडला नाही हे हे सर्व सर्व गोष्टी आवर्जून उपस्थित होतो होतो की की नाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही डा वाही वाहवाही वाहवाही वाहवाही वाहवाही वाहनास नाभि शंखं शंखं शंखं ं
प्रतेक गोष्ट अतीशय विचारपूर्वक सांगीतलात सर ....
एक नंबर सर 100 ℅ बरोबर साहेब यांना लावा घोडा आमच्या सर्वसामान्यांच्या बाजूनी बोलणारे एकमेव वेक्ती ते तुम्ही
परखड भाष्य! सलाम भाऊ!!
Thanks. Protection for common man by law is a must in Democracy. Your honest guidence & the facts explained are heart touching. Thanks for such an important video.
बापरे बाप 👍 काय जबरदस्त व्यक्ती आहे 🙏 माझ्या आयुष्यातला सर्वात जबरदस्त माणूस पहिला शरण आलो राव तुम्हाला साहेब🙏🙏🙏
प्लीज सहेबां चा नंबर मिळेल का 🙏
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@@sameerkhan-vl2yk 5:51सार नौकरी का खरच भरोसा राहीला का?
100% बरोबर आहे सर राजकारणी लोक आपली लुटमार करत आहे.
👌संपुर्ण देशभर हा विडिओ व्हायरल करा हीच विनंती.....
खूपच मार्मिक माहिती दिली आपण धन्यवाद!💐
अगदी खर आहे.... खुप छान माहिती मिळाली... धन्यवाद 🙏
सर खरच तुमची गरज आहे महाराष्ट्राला.
पोलखोल माहिती.धन्यवाद.
This man is a real Gem💎💎. Corporates are the real culprits.They are responsible for many social problems directly or indirectly.Thanks sir💖❤️ and Thank you Vaicharik Kida 💕✨💫
अमाला वाचोला dhanyawad sir
M ready to join for PIL. Prior to that we should get max support. For this w can follow make my petition on social media, collect nominal amt say rs 100 to 500,as everyone wish. Use this for legal battle.
Motilal Oswal Chor Company 😅
Tumchi kalkal kalli saheb pan corporate kampanya pan tyanchyach ahet
विकासाच्या नाव वर व्यापाऱ्यांना लुटीच काम सुरू आहे फक्तं टॅक्स व्यापारी भरा gst व्यापारी सर्व काही व्यापारी पण व्यापाऱ्यांना facility's कुठे त्याच्या business setup साठी..... खूप प्रश्न आहेत sir आपणाला खरच salute 🙏
Great thoughts bitter truth expressed honestly ,politely and fearlessly. I have heard him first time.This person is precious guide to society. Salute panditso. Our society should note and support persons like panditso in various fields. 🌹👍
फार छान आर्थिक मार्गदर्शन . अभिनंदन.
Saheb, you r talking sense . Very eye opening guidance. Many Marathi people need it.
Great analysis. Wish you succeed in your fight for common man.
One of the best speech ever i heard..👏👏👏
Sir..आपण खूप मनापासून सर्वसामान्य लोकांचा विचार करत आहात..!
अत्यंत परखड आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👌🙏🙏👍👍कृपया असेच मार्गदर्शन करत रहा. आपले सगळे videos दर्जेदार आणि सत्यनिष्ठ आहेत.
खुप छान तुमच्या या शब्दामुळे आत्मविश्वास वाढला सर
धन्यवाद --😊
sir तुम्हाला मनापासून salute. 100% खर बोललात तुम्ही..आता सामान्य लोकांनी जागृत झाला पाहिजे..एकत्र आले पाहिजे..चांगल्या वक्तीलाच निवडून दिलं पाहिजे.आता पक्षपात सोडलं पाहिजे .
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
उत्तम , अप्रतिम सर्व सामान्याच्या मनातला बोल्लात सर
खुप छान माहिती दिलीत सर खरी परिस्थिती आहे,,
अगदी वस्तुस्थिती कथन केली पंडीत सर🌷🤝🙏
खरं सांगताय सर अगदी खरच तुमच्यासारखे यांच्या विचारांची गरज छोट्या छोट्या उद्योगवाल्यांना आहे
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
खुप छान सर अभिनंदन इतके चांगले मार्गदर्शन केल्या बद्दल
सर्व कॉमेंट वाचल्या सर्वान्चा सपोर्ट दिसतोय् तुमाला.ग्रेट विचार
साहेब तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद
बरोबर आहे सर तुमचं...❤️
खुप छान माहिती सांगितली आहे आपण सर....धन्यवाद
नमस्कार सर आपण सगळे चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद सांगली महाराष्ट्र मदने गुरुजी
Very Truly said , Sir ,100% ground reality...🙏🙏🙏.
खूप उपयुक्त माहिती
हे असे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली सर thanks alot
योग्य विश्लेषण केले आहे
जबरदस्त बोलले साहेब .... खरयं सर्वसामान्य माणसांचा जीव घेता आहेत हे राजकारणी
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
Very generously saved 700lifes thanks...helping to fund finds...very great work..very clear analysis of corporate business
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद सर
खुप सुदंर .....तुमच बोलन अगदी बरोबर आहे. मी पन यातुन गेलीय.
खूप छान माहीती सर
It is very true sir.🙏 Salute for reality best advise and great speech. It is motivation for us🙏
एक नंबर साहेब विश्लेषण
धन्यवाद सर आतापर्यंत कुणी असे सखोल विचार मांडले नाही मनापासून धन्यवाद