ते त्या युगात झालं अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी कार्य केले ते माहीत नाही का तुला?? आम्ही कोल्हापूरकर छत्रपती घराण्याचे ऋणी आहोत छत्रपती शिवाजी महाराज ते आताचे संभाजीराजे छत्रपती पर्यंत🚩🚩
छत्रपती राजाराम महाराज. महाराणी ताराबाई यांनी, मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम चालू ठेवला. आम्ही दोनच छत्रपतींना मानतो असे म्हणून कसे चालेल दादा! इंग्रजांशी झुंज देणारे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले? त्यांना विसरून कसे चालेल! तंजावर गादीला न मानून कसे चालेल. सर्वच गाद्या आदरास पात्र आहेत.
छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज हे शाक्त शैव धर्मीय होते. त्यांच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ हे त्याचे प्रतीक होते. शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक तांत्रिकी निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते शाक्त पद्धतीने करवून घेतला होता. शाक्त धर्माची शिकवण स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी जातीभेद मुळापासून नष्ट करणे सांगितलेली आहे.याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी अंतर जातीय लग्न अस्पृश्य कन्येशी केला होता. वैदिक श्रुती प्रमाणे पहिल्या राज्याभिषेकाची चर्चा सर्वत्र होते पण वेदांची जननी असलेल्या तांत्रिकी श्रुतीने वाहक शैव शाक्त बद्दल कोणी बोलत नाही...
स्वतः राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा मूळ कागल येथील घाटगे पाटील यांच्या घराणयात जन्माला आले आणि ते स्वतः दत्तक गेले कोल्हापूर च्या छत्रपतींच्या घराण्यात. ते मूळ छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट घराण्यात जन्माला आले नाही
आम्हाला शाहू छत्रपती महाराजाकडून राजकारणाव्यतिईक्त समाजाला आत्ताच्या परिस्तिथीमध्ये मार्गदर्शन अपेक्षित आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज बघतो आणी आता त्यांनीच सर्व समाज एकत्र करण्याची धुरा सांभाळवी
अरे करायचं काय घेऊन .कोण कोणाच्या आणि कोणाचा रक्त आहे .साला माझ्या आयुष्यात काय घंटा फरक पडणार आहे . आणि असा समाजासाठी केलं काय आहे . साला लोकशाही लोकशाही मनात 75 वर्षे पूर्ण झाली . आणि अजून आम्ही राजे राजे करत बसणार .
खुप छान,खरी, अनि पूर्णाभ्यास माहिती,,मी पण करवीर संस्थानं च्य मेन सरदार घराण्यातील आहे आम्हाला खरा इतिहास माहितीये,शाहू महाराजच खरे वारसदार,बाकी कोण हे पवार,कदमबांडे आम्हाला नाय माहीत,आणि याद राख परत बोलास तर,माहीत नसतं तर काय बोलायचं नाय,
Padmaraj kadambande Bhosale gharach nai ka mag varas datak ahe ka tay sanga original blood relation padamaraj princes datak nahi mag 1962 sali aadole ka zale saheb kadambande is original blood relation ter aahe yat shanka nache
कोलापूरचे राज आणि सातारचे राज यांना फक्त आपआपली संपत्ती राखण्यात यशसवी आहेत पण राजकारणत ते आयशस्वी ठरले आहेत, पण तुम्ही ही माहिती समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद! छत्रपती शिवाजी राज आणि छत्रपती संभाजी राज यांच्या सारखं कोणीच होऊ शकत नाही या दोन्ही राजाला मनाचा मुजरा 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
News reporting is one sided and history reported is half truth and biased to show Rajvardhan Kadambande in poor light. We all respect and are proud of Shri Chhatrapati Shivaji Maharaj and his heirs. Please don't spread incomplete history. Chhatrapati Shahu Maharaj's daughter Princess Gajarabai was married in Kadambande family. Please do research and then present it.
डॉक्टर आंबेडकर साहेबांनी देशाचे संविधान लिहिलं वर अभ्यास करून आणि त्याच्यावर देश सर्व चालला ते पण जगात एक नंबर इथं चहावाला सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो हा सुद्धा एक आंबेडकरांच्या घटनेतील फार मोठा भाग आहे सांगायचं असं आहे शिवाजी महाराजांचे तुम्ही वारस म्हणून टेंभा मिरवत असेल कोणी आणि छाती ठोकत असेल ते एवढं चुकीचं आहे हे जिल्ह्याचे आमदार की खासदार किती पडतात कारण त्यांना सुद्धा अजून शिवाजी महाराज संभाजी महाराज व शाहू महाराज याचे जे विचार होते ते कळलेच नाही
छत्रपती शिवजी महाराज यांचे वारसदार म्हणून राजुबाबा कदम्बानडे यांचा आदरच आहे.परन्तु अमरीश भाई पटेल व भाजपच्या नादी लागून चुकीच्या वेळी केलेले वक्तव्य निश्चित मराठी मांनसाना मुळीच आवड़नार नाही.
Prince Shivaji म्हणजेच चौथे शिवाजी यांना अहमदनगर मध्ये बर्वे पंत व ब्रिटिश अधिकारी यांनी मानसिक छळवणूक करून चौथे शिवाजी यांची हत्या केली..यावर एक व्हिडिओ बनवा...Please one video on this Topic 💯💯🙏🙏🚫
होय, कारण शाहू महाराजांचे वडील जयसिंगराव घाटगे, जयसिंगराव घाटगे यांच्या आई बाळाबाई या छत्रपती शहाजी राजे यांच्या कन्या होत्या. जेव्हा जेव्हा कोल्हापूर राजगादी ने दत्तक वारस घेतले तेव्हा मुलीचा मुलगा दत्तक घेऊन रक्ताचा वारसा कायम ठेवला म्हणून विद्यमान छत्रपती हे रक्ताचे वारस आहेत.
शेतकरी जनतेच्या बरोबर स्वत:च शेतात कष्ट करून त्यांना प्रसंगी बहुमोल मदत करणारे कोल्हापूर संस्थानातील कोल्हापूर रियासतीचे जनतेचे राजे आहेत. 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩 🙏🙏🙏🚩🚩🚩
आता भारतात लोकशाही आलेली आहे राजा महाराज यांचे पर्व कधीच संपून गेलं. भारताचा नागरिक म्हणून लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे मग तो सर्वसामान्य नागरिक असो किंवा राजघराण्यातील.
या पूर्वी शरद पवार साहेबांनी इचलकरंजी मतदार संघातून बाळासाहेब माने यांच्या विरोधात कदमबांडे यांना राजश्री शाहू महाराजांचे नातू मधून उभे केले होते आता शाहू महाराज यांना उभे केले आहे कुटील राजकारण्याच्या दावपेचाचे बळी राजघराणे पडू नये येवढेच
त्यावेळी कदमबांडे हे राष्ट्रवादी मध्ये होते, आणि कोल्हापूर घराणं नेहमी काँग्रेसी विचारांचे आहेत. त्यामुळे तेव्हा जे केले ते सर्वांना मान्य होते. स्वतः कदमबांडे धुळ्याचे राष्ट्रवादी कडून आमदार होते. अनिल गोटेंनी त्यांचा पराभव केला होता.
सर्व संस्थानं पंचाहत्तर वर्षांपूर्वीच खालसा झालीत. संविधान मानता की नाही? ही पुन्हा राजेशाही आणण्याची तयारी आहे की काय? छत्रपती फक्त दोनच, छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज.
त्या घराण्यांनी स्वतःचे रक्त सांडले तेंव्हा आपले पूर्वज जिवंत आहेत हे लक्षात घे भाऊ, त्या घराण्यांचा मान पहिलेच राहणार आणि त्यांचे पांग आपण सामान्य जनता १००० वर्ष गेले तरी फेडू नाहीं शकणार समजले का.आणि हो देशात लोकशाहीची राहणार .
Yumhi chuki che clip karat ahat rajvardhan he rakata che varas ahet Attache shah he nagpur junior Madhun ladalele varas ahet Apan Abhyas purn bola tumche Vidhan maratha Vaishali shi mel khat nahi Tumhi purn pane Congressi. Camunist ani maratha vasha virodhi Vidhan karat ahat Rajvardhan kadambande ch shahu maharaj che rakata che varas ahet Padma raje shahu n chya raj kanya yanche kase hal kele he sangayla Lai naka Aj che Kolhapur che varas chuki chya padhati ne ...
घराण्यातील वारसदार कोण या पेक्षा राज्य कारभार चालविण्यासाठी योग्य राजा कोण हेच महत्त्वाचे आहे. सद्द्याचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे खरोखरच जनतेचे आणि शेतकरी जनतेचे उत्तरदायित्त्व अगदीच योग्य प्रकारे व निस्वार्थी पणे आणि जनतेच्या अडचणी आणि सुखा दु:खात सहभागी होवून निभावणारे योग्य राजे आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य त्यांनी पुढे वापरणे चालू ठेवले आहे.नाममात्र रुपया खरेदीवर जमिनीत कसणाऱ्या शेतकरी जनतेला कितीतरी जमिनी दिलेल्या आहेत 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
ही लोकशाही आहे तर स्वतः ला राजे म्हणविणाऱ्यानी यात आपले हात बरबटवू नये. शरद पवारांना मानले पाहिजे त्यांनी राजांना ही सोडले नाही. स्वतः तर गाळात गेलेले आहे व आता राजानाही ...
हा इतिहास 100% बरोबर आहे... जे वस्तुनिष्ठ आहे तेच या निवेदकांनी सांगितले तेच बरोबर आहे यावर राजकारण करू नका ही क्लिप केली त्यांचं अभिनंदन...यापुढे कोणीही परत हा इतिहास उकरून काढू नये....लोकराजा रयतेचा राजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार वंदन.... आताचे शाहू महाराज रक्त नात्याचे अस्सल 24 कॅरेट आहेत..सध्याचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा आम्ही छत्रपती शाहूंचे वारस म्हणूनच सन्मान करतो....
Sanman Kara pan original blood relation padamaraj kadambande pan addkhar aahe gadiver he vsru nka original blood relation padamaraj kadambande che aahete 1000% true ahe he
राजर्षी शाहू महाराज वेगळे आहेत का या शाही महाराजांपेक्षा. नेमकं कळतच नाही .पण गांधींबद्दल गैरसमज नको. आपली अस्मिता आणि निष्ठा आहे पूजनीय. मला राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल सांगा प्लीज
घराण्याच्या वारस्याने पैसा आणि प्रतिष्ठा येते मात्र कर्तुत्व कोणी आनत नाही💯
कोणीच नाही,जो शिवरायांच्या विचारांनी चालू शकत नाही तो वंशज कसा, हे सगळे संपत्तीचे हकदार असतील पण वारसदार नाहि
मग तू आहेस का वारसदार, तु तुझ्या बापाचा आदर करतोस का? तुझ्या बापासारखं वागतोस का?
या करिता छ शिवाजी महाराजांच्या सारखा एक विचार करणारा वंशज जन्माला आला पाहीजे
आम्ही महाराष्ट्र तील तमाम जनता वशंज आहे
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना सोडून आम्ही कोणालाही मानत नाहीत 🚩🚩
Tu kon
@@VikasPatil-fi7ku शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना मानणारा त्यांचा मावळा
ते त्या युगात झालं अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी कार्य केले ते माहीत नाही का तुला??
आम्ही कोल्हापूरकर छत्रपती घराण्याचे ऋणी आहोत छत्रपती शिवाजी महाराज ते आताचे संभाजीराजे छत्रपती पर्यंत🚩🚩
छत्रपती राजाराम महाराज. महाराणी ताराबाई यांनी, मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम चालू ठेवला. आम्ही दोनच छत्रपतींना मानतो असे म्हणून कसे चालेल दादा! इंग्रजांशी झुंज देणारे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले? त्यांना विसरून कसे चालेल! तंजावर गादीला न मानून कसे चालेल. सर्वच गाद्या आदरास पात्र आहेत.
छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज हे शाक्त शैव धर्मीय होते. त्यांच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ हे त्याचे प्रतीक होते. शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक तांत्रिकी निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते शाक्त पद्धतीने करवून घेतला होता. शाक्त धर्माची शिकवण स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी जातीभेद मुळापासून नष्ट करणे सांगितलेली आहे.याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी अंतर जातीय लग्न अस्पृश्य कन्येशी केला होता. वैदिक श्रुती प्रमाणे पहिल्या राज्याभिषेकाची चर्चा सर्वत्र होते पण वेदांची जननी असलेल्या तांत्रिकी श्रुतीने वाहक शैव शाक्त बद्दल कोणी बोलत नाही...
नंदूरबार जिल्ह्यातील तोरखेडा हे संस्थान असून कदमबांडे हे तेथील संस्थानिक आहेत.
शहाजीराजेंनी योग्य केले.. मस्त व्हिडिओ बनवला तूम्ही
शरद पवार अडचणीत आहेत म्हणून राजेंना उमेदवारी दिली! राज घराण्यात वाद निर्माण करायचे अन् स्वार्थ साधायचा! सातारा वापरला अन् कोल्हापूर ची वेळ!
शरद पवार का अडचणीत आहेत!
अतिशय खर बोलला तुम्ही हेच सत्य आहे
कोल्हापूर व सातारा या दोन्ही ठिकाणी दत्तकाची परंपरा आहे पण दत्तक रक्ताच्या नात्यातील असावा असे बंधन मात्र आहे
Right 👍👍 original blood relation padamaraj kadambande
बाजुवाल्यानं काडुन दिलेली पोरं मंजे ,,,,,,,,,षदत्तक
या प्रकरणाला बरेच कांगोरी आहेत. परंतु आपण एकांगी पणे बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहात. विवेचनात तटस्थपणा अपेक्षित होता
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे origininal रक्त दोन्ही gadyanvr नाहीत....
Ekdam barobar bhau
स्वतः राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा मूळ कागल येथील घाटगे पाटील यांच्या घराणयात जन्माला आले आणि ते स्वतः दत्तक गेले कोल्हापूर च्या छत्रपतींच्या घराण्यात. ते मूळ छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट घराण्यात जन्माला आले नाही
Agadi barobar
फक्त कागलचे घाटगे घराणे आहे घाटगे पाटील नाही
आम्हाला शाहू छत्रपती महाराजाकडून राजकारणाव्यतिईक्त समाजाला आत्ताच्या परिस्तिथीमध्ये मार्गदर्शन अपेक्षित आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज बघतो आणी आता त्यांनीच सर्व समाज एकत्र करण्याची धुरा सांभाळवी
मला असे वाटते की सामान्य माणसाने थेट त्याच्या वंशा बद्धल वाद घालणे अयोग्य आहे
छान आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद तुमच्या या माहिती साठी 🙏🙏🙏
Thanks a lot
खूप छान माहिती सांगितली
छान माहिती. 🌹🙏
अजून एक गोष्ट सांगा... दिलीप सिंह यांना का विरोध झाला होता? अणि शालिनी पॅलेस ची अवस्था.
श्रीपतराव बोंद्रेनं शालिनी पॅलेस ढापल्यामुळं.
Dattak vidhanala verod hotache mahun ter 1962 sali janandolan zale hote Ani hi sarve court case matter chalu aahe aatt
खूप चांगली माहिती दिली.... 🙏🏻🙏🏻
1962 ला कोल्हापूर संस्थान मधील लाखो जनते ने आंदोलन का केले ?... याची हि माहिती जनतेला सांगा कि ?...
खूप छान विवेचन.
अजूनही राजघरण्यांचे खरे वंशज अज्ञात वासात आहेत. ते आता पुढे येत आहेत 🙏🚩
खरोखरच राजवर्धन कदमबांडे वारसदार आहोत
माहितीपुर्ण व्हिडिओ ❤️
अरे करायचं काय घेऊन .कोण कोणाच्या आणि कोणाचा रक्त आहे .साला माझ्या आयुष्यात काय घंटा फरक पडणार आहे . आणि असा समाजासाठी केलं काय आहे . साला लोकशाही लोकशाही मनात 75 वर्षे पूर्ण झाली . आणि अजून आम्ही राजे राजे करत बसणार .
खुप छान,खरी, अनि पूर्णाभ्यास माहिती,,मी पण करवीर संस्थानं च्य मेन सरदार घराण्यातील आहे आम्हाला खरा इतिहास माहितीये,शाहू महाराजच खरे वारसदार,बाकी कोण हे पवार,कदमबांडे आम्हाला नाय माहीत,आणि याद राख परत बोलास तर,माहीत नसतं तर काय बोलायचं नाय,
Paise ghaun khote. Mahite anatat lokan samore
Original blood relation kadambande padmaraj kadambande
@@pankajkadambande2849 आताचे छत्रपती महाराज दोन्ही कडून वंशज लागतात,कदमबांडे फकत प्रिन्सेस साहेबांकडून लागतात.🙏🏻
Ho saheb pan blood relation padamaraj kadambande che ahe na tech kher chatpati kuna che hakka davalun kuni chatrapati hota nasto
Padmaraj kadambande Bhosale gharach nai ka mag varas datak ahe ka tay sanga original blood relation padamaraj princes datak nahi mag 1962 sali aadole ka zale saheb kadambande is original blood relation ter aahe yat shanka nache
अभ्यासपूर्ण विश्लेषण
मतदान अधिकारी महाराजांच्या घरी येणार नाहीत,,नी मुजरा पण नाही,,,म्हातार्यालाच ,,पडक्या शाळेत रांग लावुन मतदान करावं लागलं,,,,,,,,,,,,,,,
हि माहिती संजय राऊत (दाऊदला) पाठवा
तुझ्या घरी कोण आहे रे बटूरण्या😂😂😂😂
Wow nice information sir .kiti chan sagle sangitle
Thank you so much
@@Maharashtrahistory
Shalini palace jatan karava ase vatte
खरा व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद 🎉🎉🎉
संभाजी राजेंनां ... भाजपा कडून राज्यसभेत पाठवले गेले होते मग .... शाहूमहाराजांच्या विचारांशी संभाजी राजें नीं कोणती बांधीलकि ठेवली? ....
कोलापूरचे राज आणि सातारचे राज यांना फक्त आपआपली संपत्ती राखण्यात यशसवी आहेत पण राजकारणत ते आयशस्वी ठरले आहेत, पण तुम्ही ही माहिती समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद! छत्रपती शिवाजी राज आणि छत्रपती संभाजी राज यांच्या सारखं कोणीच होऊ शकत नाही या दोन्ही राजाला मनाचा मुजरा 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
छत्रपतींचे खरे वार रक्ताचे वारसदार कोणीच नाही
सत्य माहिती राजघराणे भोसले वंश ची🎉❤❤❤❤❤❤😂😂
News reporting is one sided and history reported is half truth and biased to show Rajvardhan Kadambande in poor light. We all respect and are proud of Shri Chhatrapati Shivaji Maharaj and his heirs. Please don't spread incomplete history. Chhatrapati Shahu Maharaj's daughter Princess Gajarabai was married in Kadambande family. Please do research and then present it.
छत्रपतीचे वारस आम्ही त्यांच्या कार्याचे विचार
सरणीचे आम्ही विचार सरणीचे त्यांच्या विचार सरणीचे
Correct ahe ❤❤
Right 👍👍 padmaraj kadambande is original blood relation of kolapur rajgadi rajwardhan kadambande original waras ahe
अगदी बरोबर आहे.
Right 👍👍
कदमबांडे हेच रक्ताचे वारस.. ते पदृमाराजे यांचे चिरंजीव... सध्या चे शाहू महाराज रक्ताचे वारस नाहित
Right 👍👍👍 true 1000%
Ek question ahe... Ki yat gotra.. Tr same yeta..mag lagna kase????
सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे पितृसत्ताक पध्दतीने कोण वारस आहेत
भोसले--भोसले--भोसले
Padamaraj kadambande Prince che original blood relation Rajaram maharaj doughter
सध्याचे वारस मुळ पवार आहेत 🙏
सध्याचे शाहू यांचे काम शून्य आहे फक्त पैसा हापापू वृत्ती 😢
Shahu maharajanchyar bolaychi layaki aaahe ka aapli
@@nashirpatel1739 अरे लायकी पाटलाची नाही समोर येवून लढायची
Nahi ase. Kititari jamini garib people la free madhe dile
@@jayashridabade4463 कुठं 🤔
बेवडे आहेत कोल्हापुर चे राजे
डॉक्टर आंबेडकर साहेबांनी देशाचे संविधान लिहिलं वर अभ्यास करून आणि त्याच्यावर देश सर्व चालला ते पण जगात एक नंबर इथं चहावाला सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो हा सुद्धा एक आंबेडकरांच्या घटनेतील फार मोठा भाग आहे सांगायचं असं आहे शिवाजी महाराजांचे तुम्ही वारस म्हणून टेंभा मिरवत असेल कोणी आणि छाती ठोकत असेल ते एवढं चुकीचं आहे हे जिल्ह्याचे आमदार की खासदार किती पडतात कारण त्यांना सुद्धा अजून शिवाजी महाराज संभाजी महाराज व शाहू महाराज याचे जे विचार होते ते कळलेच नाही
Jai Jijau 🙏, Jai Shivaray 🙏 ,Jai Bhim 🙏
छत्रपती शिवजी महाराज यांचे वारसदार म्हणून राजुबाबा कदम्बानडे यांचा आदरच आहे.परन्तु अमरीश भाई पटेल व भाजपच्या नादी लागून चुकीच्या वेळी केलेले वक्तव्य निश्चित मराठी मांनसाना मुळीच आवड़नार नाही.
आम्ही पहिले शाहु महाराज आमचे दैवत मानतो आताच्या शाहु महाराज यांना आम्ही पाहिले नाही आणि ओळखत नाही
Prince Shivaji म्हणजेच चौथे शिवाजी यांना अहमदनगर मध्ये बर्वे पंत व ब्रिटिश अधिकारी यांनी मानसिक छळवणूक करून चौथे शिवाजी यांची हत्या केली..यावर एक व्हिडिओ बनवा...Please one video on this Topic 💯💯🙏🙏🚫
Ho nakki
हे विवेचन न पटणारे आहे!
Te vanshavli cha tree diagram hwa hota ,ksa bhetel???
Screenshot घ्या
भोसले घराण्यातच कसं काय लग्न झालं?
Lagn bhosale Ani ghatge gharanyat zale
😂
Kadambande he pun sarder hote torkhada saustanik aahe bhosle kadambande javal che relation aahe shivaji Maharajacha kalal surt swari vale kadambande sarderch moti kamgari kali hoti history mahite karun gha aadhi
Aatya chya mulala detat na
आपल्या म्हणण्याप्रमाणे साबाजी भोसले महाराजांचे भाऊबंद मग मुलगी कशी दिली?
भोसले घराण्याची वंशावळ सांगा प्लीज
राजर्षी शाहू महाराज तरी आहेत का शिवरायांचे रक्ताचे वंशज
होय, कारण शाहू महाराजांचे वडील जयसिंगराव घाटगे, जयसिंगराव घाटगे यांच्या आई बाळाबाई या छत्रपती शहाजी राजे यांच्या कन्या होत्या. जेव्हा जेव्हा कोल्हापूर राजगादी ने दत्तक वारस घेतले तेव्हा मुलीचा मुलगा दत्तक घेऊन रक्ताचा वारसा कायम ठेवला म्हणून विद्यमान छत्रपती हे रक्ताचे वारस आहेत.
हो
@@Maharashtrahistoryनाही, राजर्षी शाहू महाराज हे घाटगे घरण्यातून दत्तक होते
Kase kay
@@Maharashtrahistory नाही,राजर्षी शाहू महाराज हे घाटगे घरण्यातुन दत्तक आहेत💯, कमेंट delete का करताय
राजवर्धन kadambande हेच खरे रक्ताचे, विचारांचे वारस ही छत्रपती शौमहाराजांचे वंशज आहेत
प्लीज माझी खूप इच्छा आहे वडीलांच्या नात्यातल्या लोकांना भेटण्याची
Original kadambande
शिवाजी महाराजांची वंशावळ सांगा
th-cam.com/video/zgRVridAevo/w-d-xo.htmlsi=Tjn_aQWW0OeZc3Bn
छत्रपती राजर्षी शाहू महाराज दत्ता पुत्र आहेतः का व ते घाडगे घरण्यातून दत्तक घेतले आहेत का ?
Ho kadambande is original cort matter chalu ahe
भाजपने शेवटचा पर्याय म्हणून कदमबांडे यांना आणून स्टंट करायचा प्रयत्न केला पण त्याचा कांही उपयोग झाला नाही.
Stant nahi bro original blood relation padamaraj kadambande ha tancha adhikker hota
@@pankajkadambande2849 Barobar aahe tumch pn te attach nivdnukit yevun ka statment det aahet yapurvi kdhi disale nahit.
Congress cha cuamcha 😂
आमचा साठी आजही कोल्हापूरचे छत्रपती शाहूराजे
आणि सातारा गादिचे उदयनराजे भोसले...
शेतकरी जनतेच्या बरोबर स्वत:च शेतात कष्ट करून त्यांना प्रसंगी बहुमोल मदत करणारे कोल्हापूर संस्थानातील कोल्हापूर रियासतीचे जनतेचे राजे आहेत. 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩 🙏🙏🙏🚩🚩🚩
आता भारतात लोकशाही आलेली आहे राजा महाराज यांचे पर्व कधीच संपून गेलं. भारताचा नागरिक म्हणून लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे मग तो सर्वसामान्य नागरिक असो किंवा राजघराण्यातील.
लोकशाही संपली भांडवलशाही आली।
निवडणुकीत पैसा लावायचा,निवडून आल्यावर 5 वर्षात भरपूर कमवायचा।
😊😊😊😊😊
Unless HINDURASTRA Is formed
Fakta shau maharaj ki jai
भोसलें च लग्न भोसलें बरोबर कसकाय झाल
विजयामाला राणीसाहेब यांचं काय?
शाहू महाराज
🚩जगदंब 🚩 मग आपण कोण आहोत? खरे कोण आहे हे जाणून घेण्यात तुम्हाला अपयश येईल. जय जिजाऊ जय शिवराय. 🤺
आपण शिवरायाचे खरे वैचारिक वारसदार
चांगली माहिती
असाच एक छानसा माहितीवर्धक व्हिडिओ सध्याच्या आडनांवावरून फसव्या "गांधी" व "नेहरू " कुटुंबातील वंशवेलीवर बनवून दाखवा भाऊ😜
खानवकर् भोसले घराणे म्हणजे ज्याच्याकडे दत्तक वारश्याचे कायदेशीर ताम्रपट आहे, हे घराणे पारगावचे राजेभोसले का?
Mhanje Shaliniraje Chatrapati ya Bhosale hotya mag tyanch lagn Nagpur chya Bhosale n barobar kaskay zala
त्याची वंशावळ तयार करून टाका
आहे व्हिडिओ मध्ये
Mi pan shivaji maharajancha raktacha varas ahe
Yanche kartutva kay
सत्वकुले दैवाहाती पराक्रम परि माझ्या हाती.
माझ्या वडीलांचे नाव चिंतामणी भाऊराव गायकवाड आहे आईचे माहेर चे आडनाव नांदगावकर आहे मुरूड ची नांदगाव गावातली आहे
या पूर्वी शरद पवार साहेबांनी इचलकरंजी मतदार संघातून बाळासाहेब माने यांच्या विरोधात कदमबांडे यांना राजश्री शाहू महाराजांचे नातू मधून उभे केले होते आता शाहू महाराज यांना उभे केले आहे कुटील राजकारण्याच्या दावपेचाचे बळी राजघराणे पडू नये येवढेच
माहिती बद्दल धन्यवाद
त्यावेळी कदमबांडे हे राष्ट्रवादी मध्ये होते, आणि कोल्हापूर घराणं नेहमी काँग्रेसी विचारांचे आहेत. त्यामुळे तेव्हा जे केले ते सर्वांना मान्य होते. स्वतः कदमबांडे धुळ्याचे राष्ट्रवादी कडून आमदार होते. अनिल गोटेंनी त्यांचा पराभव केला होता.
लवड्या.... काही सांगू नकोस....!!!
Valuable Information
Everyone will be definitely
Agree with these Facts
And Thoughful information.
Right 👍👍
सर्व संस्थानं पंचाहत्तर वर्षांपूर्वीच खालसा झालीत. संविधान मानता की नाही?
ही पुन्हा राजेशाही आणण्याची तयारी आहे की काय?
छत्रपती फक्त दोनच, छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज.
त्या घराण्यांनी स्वतःचे रक्त सांडले तेंव्हा आपले पूर्वज जिवंत आहेत हे लक्षात घे भाऊ, त्या घराण्यांचा मान पहिलेच राहणार आणि त्यांचे पांग आपण सामान्य जनता १००० वर्ष गेले तरी फेडू नाहीं शकणार समजले का.आणि हो देशात लोकशाहीची राहणार .
गायकवाड घराण्यातील वंशावळ सांगा मी गायकवाड घराण्यातील आहे पण वडील लहानपणीच वारले त्यामुळे काही माहिती नाही
Are pan bhavki made poragi dilicha Kashi . He kuni notice kela nahi . As chalat nahi
😂😂😂
Chhatrapati shahu Maharaj.. he Chhatrapati shivaji maharaj aani raghuji raje bhosale the conqueror or Bengal che vanshaj
Shivrayanche varasdar fakt manoj jrange patil
Yumhi chuki che clip karat ahat rajvardhan he rakata che varas ahet
Attache shah he nagpur junior Madhun ladalele varas ahet
Apan
Abhyas purn bola
tumche Vidhan maratha Vaishali shi mel khat nahi
Tumhi purn pane
Congressi. Camunist ani maratha vasha virodhi Vidhan karat ahat
Rajvardhan kadambande ch shahu maharaj che rakata che varas ahet
Padma raje shahu n chya raj kanya yanche kase hal kele he sangayla Lai naka
Aj che Kolhapur che varas chuki chya padhati ne ...
व्हिडिओ नीट बघा अण्णा. दोघेही रक्ताचे वारस आहेत असं आम्ही सांगितलंय. पण पुढं काय सांगितलंय तेही ऐका
शाहू महाराज हे स्वतः भोसले घराण्याचे होते कां?मी असे ऐकले आहे की, ते कागलच्या घाटगे घराण्याचे होते, हे खरे आहे कां?
'Dhar - Devaschya' 'Raje Pawar Gharanyatil' 'Raje Vikramsingh Pawar' yana tyanche lagna zalyavantar, tyana mulgi zalyanantar aani tya muliche 'Nagpurchya Raje Bhosle Gharanyat' lagna zalyanantar tyana 'Kolhapurchya Chhatrapati Raje Bhosle Rajgadiwar' 'Dattak' ghenyat aale asawe.
Rajkarant varas sangu naye
दुर्दैव महाराजांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील 🥹
घराण्यातील वारसदार कोण या पेक्षा राज्य कारभार चालविण्यासाठी योग्य राजा कोण हेच महत्त्वाचे आहे. सद्द्याचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे खरोखरच जनतेचे आणि शेतकरी जनतेचे उत्तरदायित्त्व अगदीच योग्य प्रकारे व निस्वार्थी पणे आणि जनतेच्या अडचणी आणि सुखा दु:खात सहभागी होवून निभावणारे योग्य राजे आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य त्यांनी पुढे वापरणे चालू ठेवले आहे.नाममात्र रुपया खरेदीवर जमिनीत कसणाऱ्या शेतकरी जनतेला कितीतरी जमिनी दिलेल्या आहेत 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Ata Democracy ahe Bhau 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 ok
ही लोकशाही आहे तर स्वतः ला राजे म्हणविणाऱ्यानी यात आपले हात बरबटवू नये. शरद पवारांना मानले पाहिजे त्यांनी राजांना ही सोडले नाही. स्वतः तर गाळात गेलेले आहे व आता राजानाही ...
Sahi sangital tumi
BJP वाले 20 वर्षा नंतर छत्रपती महाराजांना विसरतील
राजवर्धन कदमबांडे हे आमची शान व धुळे जिल्हाची शान आहे
Right 👍👍👍 bro
Shivaji maharajanachi purn vanshaval pan dakhva udayanraje paryant ani shahu chatrapati paryant
मानल तुमच्या अभ्यासाला
BJP ayaat Raje....
कदमबांडे हेच रक्ताचे वारस आहेत
Right 👍👍👍 1000%true
हा इतिहास 100% बरोबर आहे... जे वस्तुनिष्ठ आहे तेच या निवेदकांनी सांगितले तेच बरोबर आहे यावर राजकारण करू नका ही क्लिप केली त्यांचं अभिनंदन...यापुढे कोणीही परत हा इतिहास उकरून काढू नये....लोकराजा रयतेचा राजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार वंदन.... आताचे शाहू महाराज रक्त नात्याचे अस्सल 24 कॅरेट आहेत..सध्याचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा आम्ही छत्रपती शाहूंचे वारस म्हणूनच सन्मान करतो....
Thanks 👍
Sanman Kara pan original blood relation padamaraj kadambande pan addkhar aahe gadiver he vsru nka original blood relation padamaraj kadambande che aahete 1000% true ahe he
Shahu maharjyankad pan maga 1 lakh rupaye ata
पैसा, स्थावर मालमत्ता नुसतीच तर एवढा वादविवाद झाला असता का ?
राजर्षी शाहू महाराज वेगळे आहेत का या शाही महाराजांपेक्षा. नेमकं कळतच नाही .पण गांधींबद्दल गैरसमज नको. आपली अस्मिता आणि निष्ठा आहे पूजनीय.
मला राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल सांगा प्लीज